सात- आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. एरवी पुण्यात असताना कधी घरी गणपती बसवले नाहीत; पण दिल्लीत पांडे, गुप्ता, अरोडा, ब्रार, यादव, खान, मोइत्रा, रेड्डी, अय्यर अशा शेजार्यांच्या आग्रहामुळे दाही दिवस रोज घरी गणपतीची तबला - पेटी - ढोलकच्या साथीत जोरदार आरती व्ह्यायची. रोज एका घरातून बाप्पांसाठी प्रसाद यायचा. आमच्या घरी गेल्या दोन पिढ्यांत बनले नसतील इतके उकडीचे मोदक त्या एका आठवड्यात बनवले गेले होते. एकंदर धमाल होती. पण पुण्यातला गणेशोत्सव अर्थातच मिस करत होतो.
असाच एक दिवस लवकर निघायच्या तयारीत असतानाच ऑफिसच्या डेस्कवरचा फोन वाजला. Long ring म्हणजे बाहेरचा फोन.
मी पयला!!
In reply to मी पयला!! by राजेंद्र मेहेंदळे
हायला
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन.कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.In reply to हायला by अभ्या..
अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द
In reply to अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द by अमरेंद्र बाहुबली
भारत छोडो २.०!
In reply to भारत छोडो २.०! by नावातकायआहे
अडाणचोट नेत्याला अशिक्षित
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले.नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!In reply to अडाणचोट नेत्याला अशिक्षित by अमरेंद्र बाहुबली
तेच की
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले.ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)In reply to तेच की by अभ्या..
: )
In reply to अडाणचोट नेत्याला अशिक्षित by अमरेंद्र बाहुबली
अरे बाप रे! मोदीळ!!
In reply to अरे बाप रे! मोदीळ!! by नावातकायआहे
जितेंद्र आव्हाडांच्या मतदार
In reply to जितेंद्र आव्हाडांच्या मतदार by अमरेंद्र बाहुबली
पुण्यातल्या सदाशिव पेठेत बुथ
In reply to भारत छोडो २.०! by नावातकायआहे
शिक्षित नेत्याला अडाणी
In reply to हायला by अभ्या..
खेचली कीनै
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ
In reply to तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ by स्वधर्म
स्वधर्म
In reply to स्वधर्म by उपयोजक
जय श्रीराम
In reply to जय श्रीराम by स्वधर्म
अरेच्चा इथेच पुरावा सापडला - लालबागच्या राजावरील चर्चा
In reply to तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ by स्वधर्म
उजवे समजाच्या खालच्या
In reply to उजवे समजाच्या खालच्या by विवेकपटाईत
ह्या.... काहिही. :-) २४..
In reply to ह्या.... काहिही. :-) २४.. by नावातकायआहे
काहीही नाही
शेतकर्यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा.लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त.ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त.50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळालेह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने.जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झालीगोल्ड लोन घेणार्या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?स्वधर्म
काही वर्षांपुर्वी
In reply to काही वर्षांपुर्वी by शेखर काळे
शेखर काळे
कम्युनिस्टांचे
In reply to कम्युनिस्टांचे by उपयोजक
नेपाळ
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र