मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदुत्ववादी आणि उजवे

उपयोजक ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अभ्या.. Wed, 09/10/2025 - 19:02
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन. कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

In reply to by अभ्या..

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे गुरुवार, 09/11/2025 - 15:38
ह्याच अशिक्षित अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. :-) भारत छोडो २.०!

In reply to by नावातकायआहे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 09/11/2025 - 18:43
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. गुरुवार, 09/11/2025 - 18:46
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे Fri, 09/12/2025 - 14:44
तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे. तिथे हि तक्रार नाही. :-) स्वगतः धागा ऊठत नाहीये.

In reply to by नावातकायआहे

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

In reply to by नावातकायआहे

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:28
शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्या.. Mon, 09/22/2025 - 15:54
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स. माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)

स्वधर्म Wed, 09/10/2025 - 20:06
तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत? मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली: the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section: मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

In reply to by स्वधर्म

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:48
हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे. डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

In reply to by उपयोजक

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 16:53
आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 17:10
आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच. लालबागच्या राजावरील चर्चा >>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:38
उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत - MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत - PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

In reply to by नावातकायआहे

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 16:40
हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी. शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली. मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा. लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त. ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त. 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने. जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:56
कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच, करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे गुरुवार, 09/11/2025 - 18:42
उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे. हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक Fri, 09/12/2025 - 18:37
ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

In reply to by उपयोजक

निनाद Sun, 09/14/2025 - 15:40
नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती! नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

रामचंद्र Fri, 09/12/2025 - 21:46
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अभ्या.. Wed, 09/10/2025 - 19:02
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन. कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

In reply to by अभ्या..

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे गुरुवार, 09/11/2025 - 15:38
ह्याच अशिक्षित अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. :-) भारत छोडो २.०!

In reply to by नावातकायआहे

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 09/11/2025 - 18:43
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. गुरुवार, 09/11/2025 - 18:46
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नावातकायआहे Fri, 09/12/2025 - 14:44
तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे. तिथे हि तक्रार नाही. :-) स्वगतः धागा ऊठत नाहीये.

In reply to by नावातकायआहे

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

In reply to by नावातकायआहे

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:28
शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्या.. Mon, 09/22/2025 - 15:54
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स. माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)

स्वधर्म Wed, 09/10/2025 - 20:06
तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत? मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली: the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section: मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

In reply to by स्वधर्म

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:48
हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे. डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

In reply to by उपयोजक

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 16:53
आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म गुरुवार, 09/11/2025 - 17:10
आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच. लालबागच्या राजावरील चर्चा >>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत Mon, 09/22/2025 - 16:38
उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत - MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत - PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

In reply to by नावातकायआहे

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 16:40
हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी. शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली. मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा. लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त. ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त. 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने. जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक Wed, 09/10/2025 - 20:56
कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच, करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे गुरुवार, 09/11/2025 - 18:42
उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे. हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक Fri, 09/12/2025 - 18:37
ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

In reply to by उपयोजक

निनाद Sun, 09/14/2025 - 15:40
नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती! नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

रामचंद्र Fri, 09/12/2025 - 21:46
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.

माझ्या पुण्याचा माझा गणेशोत्सव

जे.पी.मॉर्गन ·

सुक्या Fri, 09/05/2025 - 21:34
"माझं पुणं" म्हणन्याईतपत पुण्यात निगुतीनं रहायला कधी मिळालेच नाही. पण पुण्याचा गणेशोत्सव मात्र अक्षरशः जगलो आहे. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा जाउन आलो.

कर्नलतपस्वी Sat, 09/06/2025 - 13:38
मस्त, सर्वच मनसोक्त उपभोगल्याने हल्ली कुठेच जात नाही. अर्थात जायची इच्छा असते पण एकतर कसबा पुनवडी पासून दूर हाडंपसरली आहेत. दुसरे ध्वनिप्रदूषण सहन होत नाही. बरेच वेळा महाराष्ट्राबाहेर गणपती उत्सव साजरा केल्याने त्या आठवणी वेगळ्या आहेत.

पण आत्ता अनंतचतुर्दशीच्या दिवशी एका कानाने काटा लगा आणि दुसर्‍या कानाने पैलवान आला गं पैलवान आला ऐकत आहे. तिसर्‍या कोणाच्या डीजेमुळे काचा हादरत आहेत आणि गाडी तर बिल्डिंगच्या बाहेर काढायची सोयच नाही. गाडी म्हणजे दुचाकी बरं का!! आणि गावात तर......... कॉलिंग अस्सल नदी अलीकडचे पुणेकर

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:36
व्वा .... सुंदर लिहिलंय ... लेखन वाचताना कातर व्ह्यायला झालं ! मी पुण्याचा नाही.. पण ४० वर्षांपुर्वी उपनगरात रहायला आलो .. अन पुणे संस्कृतीने आपलंस केलं ! हा प्रवास मी ही पाहिला , अनुभवला आहे. शेवटी जुनं ते सोंनं हेच खरं ! नव्यातील उपद्रवी गोष्टी दॄष्टीआड करायच्या अन नव्या आप्ल्याश्या .. हाच उपाय !

अभ्या.. Sun, 09/07/2025 - 17:14
सुंदर लिखाण पण.... उबग आलाय ह्या उत्सवाचा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अस्सल पुणेकराला काही सांगायची गरज नसते तशी काही ऐकून घेण्याचीही नसावीच. मूळ उद्देश वगैरे तर सोडून द्या, फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार हे पाहता अशा उत्सवावर सुंदर शब्दात लिहिलेल्या निबंधाची कीव करावी की संताप तेच कळत नाही.

In reply to by अभ्या..

रामचंद्र Tue, 09/09/2025 - 00:02
फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार> + दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल कमालीचा बेमुर्वतखोरपणा, समाजद्रोही सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व आणि थंड आणि षंढ बहुतांश यंत्रणा...

कर्नलतपस्वी Mon, 09/08/2025 - 15:43
हा लेख एक प्रवास आणी त्याच्या आठवणी आहेत. खर तर हा लेख भटकंतीत हलवायला हवा. "वन्स अप ऑन अ टाईम"असा सिंड्रोम असतो. यावर ना तो संताप व्यक्त करायची जरूर आहे ना ही किव करायची गरज. सद्यस्थितीत आपले म्हणणे तंतोतंत खरे आहे पण कोण काय करू शकतो. कानावर, डोळ्यावर,खिशावर,जुन्या संस्कारी मनावर योजनाबद्ध बलात्कार आहे. काहीच करू शकत नाही तर मग सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही. बाकी जुनी नावे वाचून त्या काळात गेल्यासारखे जरूर वाटले.

एका दमात पुर्ण सिक्वेन्स सान्गित्लात "आहेस तिथून थोडा मागे चालत जा - आधी आमच्या ग्रामदैवत कसबा गणपतीच्या पायी डोकं ठेव आणि मग आमची ग्रामदेवता आई तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घे. अजूनही पुणेकराच्या घरात कार्य निघतं तेव्हा पहिली निमंत्रणपत्रिका कसब्याच्या गणपतीला जाते आणि दुसरी तांबड्या जोगेश्वरीला. पलिकडेच भाऊसाहेब जावळे रंगारींचा राक्षसवध करणारा गणेश बघ. त्वष्टा कासारचं दर्शन घेऊन मग दलबीरे - तू गुरुजी तालमीचा मूषकावर स्वार गणपती आणि तुळशीबागेची भव्य गणेशमूर्ती बघ. "डॅडी" इमामभाई खान यांचा जगोबादादा तालीम गणपती बघून मंडईच्या शारदा - गजाननाचे आशीर्वाद घे आणि तिथेच बाबू गेनू मंडळाची मूर्ती बघून, जिलब्या मारुती मंडळाच्या अनुपम सात्विक गणेशमूर्तीसमोर नतमस्तक हो. तिथून काही अंतरावरच्या केसरीवाड्यात लोकमान्यांच्या गणेशाचं दर्शन घे. तुला दिसेल खरं पुणं."

विअर्ड विक्स Sat, 09/13/2025 - 20:55
मूळचा गिरगावकर नि कामानिमित्त पेठकर ( सदाशिव पेठ) नि निवासनिमित्त डोंबिवलीकर . त्यामुळे मुंबई नी पुणे दोन्ही कडील मजा अनुभवली आहे . पेठेतील गणपतींचे सुरेख वर्णन केलय . लेख आवडला, तरी यापैकी अनेक गणपती पाहायचे राहिले . निंबाळकर पेठचा यावर्षीचा जिवंत देखावा प्रेक्षणीय होता , शनिपारची द्वारका पाहायचे स्वप्न गर्दीच्या महापुरात वाहून गेले .

सुक्या Fri, 09/05/2025 - 21:34
"माझं पुणं" म्हणन्याईतपत पुण्यात निगुतीनं रहायला कधी मिळालेच नाही. पण पुण्याचा गणेशोत्सव मात्र अक्षरशः जगलो आहे. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा जाउन आलो.

कर्नलतपस्वी Sat, 09/06/2025 - 13:38
मस्त, सर्वच मनसोक्त उपभोगल्याने हल्ली कुठेच जात नाही. अर्थात जायची इच्छा असते पण एकतर कसबा पुनवडी पासून दूर हाडंपसरली आहेत. दुसरे ध्वनिप्रदूषण सहन होत नाही. बरेच वेळा महाराष्ट्राबाहेर गणपती उत्सव साजरा केल्याने त्या आठवणी वेगळ्या आहेत.

पण आत्ता अनंतचतुर्दशीच्या दिवशी एका कानाने काटा लगा आणि दुसर्‍या कानाने पैलवान आला गं पैलवान आला ऐकत आहे. तिसर्‍या कोणाच्या डीजेमुळे काचा हादरत आहेत आणि गाडी तर बिल्डिंगच्या बाहेर काढायची सोयच नाही. गाडी म्हणजे दुचाकी बरं का!! आणि गावात तर......... कॉलिंग अस्सल नदी अलीकडचे पुणेकर

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:36
व्वा .... सुंदर लिहिलंय ... लेखन वाचताना कातर व्ह्यायला झालं ! मी पुण्याचा नाही.. पण ४० वर्षांपुर्वी उपनगरात रहायला आलो .. अन पुणे संस्कृतीने आपलंस केलं ! हा प्रवास मी ही पाहिला , अनुभवला आहे. शेवटी जुनं ते सोंनं हेच खरं ! नव्यातील उपद्रवी गोष्टी दॄष्टीआड करायच्या अन नव्या आप्ल्याश्या .. हाच उपाय !

अभ्या.. Sun, 09/07/2025 - 17:14
सुंदर लिखाण पण.... उबग आलाय ह्या उत्सवाचा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अस्सल पुणेकराला काही सांगायची गरज नसते तशी काही ऐकून घेण्याचीही नसावीच. मूळ उद्देश वगैरे तर सोडून द्या, फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार हे पाहता अशा उत्सवावर सुंदर शब्दात लिहिलेल्या निबंधाची कीव करावी की संताप तेच कळत नाही.

In reply to by अभ्या..

रामचंद्र Tue, 09/09/2025 - 00:02
फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार> + दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल कमालीचा बेमुर्वतखोरपणा, समाजद्रोही सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व आणि थंड आणि षंढ बहुतांश यंत्रणा...

कर्नलतपस्वी Mon, 09/08/2025 - 15:43
हा लेख एक प्रवास आणी त्याच्या आठवणी आहेत. खर तर हा लेख भटकंतीत हलवायला हवा. "वन्स अप ऑन अ टाईम"असा सिंड्रोम असतो. यावर ना तो संताप व्यक्त करायची जरूर आहे ना ही किव करायची गरज. सद्यस्थितीत आपले म्हणणे तंतोतंत खरे आहे पण कोण काय करू शकतो. कानावर, डोळ्यावर,खिशावर,जुन्या संस्कारी मनावर योजनाबद्ध बलात्कार आहे. काहीच करू शकत नाही तर मग सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही. बाकी जुनी नावे वाचून त्या काळात गेल्यासारखे जरूर वाटले.

एका दमात पुर्ण सिक्वेन्स सान्गित्लात "आहेस तिथून थोडा मागे चालत जा - आधी आमच्या ग्रामदैवत कसबा गणपतीच्या पायी डोकं ठेव आणि मग आमची ग्रामदेवता आई तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घे. अजूनही पुणेकराच्या घरात कार्य निघतं तेव्हा पहिली निमंत्रणपत्रिका कसब्याच्या गणपतीला जाते आणि दुसरी तांबड्या जोगेश्वरीला. पलिकडेच भाऊसाहेब जावळे रंगारींचा राक्षसवध करणारा गणेश बघ. त्वष्टा कासारचं दर्शन घेऊन मग दलबीरे - तू गुरुजी तालमीचा मूषकावर स्वार गणपती आणि तुळशीबागेची भव्य गणेशमूर्ती बघ. "डॅडी" इमामभाई खान यांचा जगोबादादा तालीम गणपती बघून मंडईच्या शारदा - गजाननाचे आशीर्वाद घे आणि तिथेच बाबू गेनू मंडळाची मूर्ती बघून, जिलब्या मारुती मंडळाच्या अनुपम सात्विक गणेशमूर्तीसमोर नतमस्तक हो. तिथून काही अंतरावरच्या केसरीवाड्यात लोकमान्यांच्या गणेशाचं दर्शन घे. तुला दिसेल खरं पुणं."

विअर्ड विक्स Sat, 09/13/2025 - 20:55
मूळचा गिरगावकर नि कामानिमित्त पेठकर ( सदाशिव पेठ) नि निवासनिमित्त डोंबिवलीकर . त्यामुळे मुंबई नी पुणे दोन्ही कडील मजा अनुभवली आहे . पेठेतील गणपतींचे सुरेख वर्णन केलय . लेख आवडला, तरी यापैकी अनेक गणपती पाहायचे राहिले . निंबाळकर पेठचा यावर्षीचा जिवंत देखावा प्रेक्षणीय होता , शनिपारची द्वारका पाहायचे स्वप्न गर्दीच्या महापुरात वाहून गेले .
सात- आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. एरवी पुण्यात असताना कधी घरी गणपती बसवले नाहीत; पण दिल्लीत पांडे, गुप्ता, अरोडा, ब्रार, यादव, खान, मोइत्रा, रेड्डी, अय्यर अशा शेजार्‍यांच्या आग्रहामुळे दाही दिवस रोज घरी गणपतीची तबला - पेटी - ढोलकच्या साथीत जोरदार आरती व्ह्यायची. रोज एका घरातून बाप्पांसाठी प्रसाद यायचा. आमच्या घरी गेल्या दोन पिढ्यांत बनले नसतील इतके उकडीचे मोदक त्या एका आठवड्यात बनवले गेले होते. एकंदर धमाल होती. पण पुण्यातला गणेशोत्सव अर्थातच मिस करत होतो. असाच एक दिवस लवकर निघायच्या तयारीत असतानाच ऑफिसच्या डेस्कवरचा फोन वाजला. Long ring म्हणजे बाहेरचा फोन.

बैलपोळ्या निमित्ताने

Bhakti ·

सुबोध खरे Fri, 08/22/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:19
चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Fri, 08/22/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Sat, 08/23/2025 - 12:49
धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

श्वेता व्यास Wed, 09/03/2025 - 09:59
छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य Fri, 08/22/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

धर्मराजमुटके Sat, 08/23/2025 - 09:14
छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी Sat, 08/23/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य Mon, 08/25/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता Sun, 08/24/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. Mon, 08/25/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti Tue, 08/26/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा Wed, 09/03/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.

सुबोध खरे Fri, 08/22/2025 - 19:30
एक छोटासा बदल कूबड (hump). याला वशिंड म्हणतात. कुबड चा अर्थ म्हणजे पाठीच्या मणक्यातील दोषामुळे मणक्याला आलेला बाक असा आहे

कर्नलतपस्वी Fri, 08/22/2025 - 21:19
चौसष्ट योगीनींचे खुप पुरातन मंदीर आहे. बुंदेले राजांनी बांधले असावे. लहानपणी मातीचे बैल कुंभारवाड्यात मिळायचे.काव,गेरू आणून ते रंगवायचे. पुजा करायची, त्यांच्या शिंगात कडबोळ्या घालायच्या. पुरणपोळीचा नैवेद्य असे. नंतर रंगीत बैल मिळण्यास सुरुवात झाली. संध्याकाळपर्यंत अनेक बैलजोड्या गावात फिरायच्या. आया बहीणी दुध पुरणपोळी खायला देत असत. बैलांना सजवले जायचे. बाशिंग, झुल,मण्यांची माळ,शिंगाना पितळी कवच असा शिणगार असायचा. मुलांना बैलपोळ्याचे महत्त्व कळावे म्हणून इयत्ता तिसरीमधे बळी नावाचा धडा होता. बळी एक साधा सरळ शेतकरी. बैलपोळ्याच्या दिवशी गावच्या पाटलांना तालुक्याला जायचे असते. बळी बैलांना गाडीला जुंपण्यास स्पष्ट नकार देतो. बघून घेऊ या पाटलांच्या धमकीला भिक घालत नाही. त्याचवेळी गावात एक मुलगा छतावरून खाली पडून जखमी होतो. उपचारासाठी त्याला तालुक्याला नेले नाही तर मरून जाईल हे कळताच बळी गाडी जुंपून त्याला वाचवतो. आजही इतक्या वर्षांनंतर धडा स्पष्ट आठवतो. आता ग्रामीण भागात सण कमी प्रमाणात तर शहरात अजिबात साजरा होत नाही. काही वर्षांत लुप्त होईल असे वाटते.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Fri, 08/22/2025 - 21:41
खुप छान गोष्ट आहे.आम्हालापण बैला विषयी धडा होता पण आठवत नाही.कधी कधी वाटतं ती ५ वी ते १० पर्यंतची मी शिकलेली सगळी बालभारतीची मराठीची पुस्तके शोधून काढावीत.'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते.ग्रामीण जीवनाविषयी होते.

In reply to by Bhakti

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:03
पाखऱ्या आबांचा खोंड पांढऱ्या जो झुंज खेळणारा बैल होता.त्याने खुप स्पर्धा जिंकल्या होत्या.आबांचा जीव की प्राण पाखऱ्या होता.पण सरकारने बैलांच्या झुंजीवर बंदी आणली.पाखऱ्या आता घरीच होता.खोंड असल्याने त्याला शेतीतही वापरता येईना. हळूहळू तो म्हातारा झाला.आबांच्या मुलाने पाखऱ्याला विकायचे ठरवले.आबांना जेव्हा हे समजले तेव्हा खूप वाईट वाटले.त्या दिवशी पाखऱ्याला खुप सजवले शिंगे रंगवली झूल चढवली.पाखऱ्याला गोड धोड घास घालताना आबा म्हणाले "जा बाबा ,तुझा इथला घास आता संपला".आबांनी आवंढा गिळला.तेवढ्याच आबांचे मित्र तेथे आले.त्यांना सर्व हकीकत समजली.त्यांनी पाखऱ्याची किंमत विचारली आणि पाखऱ्याला विकत घेण्याची तयारी दर्शविली.सोबत ते म्हणाले"पाखऱ्यासोबत आबांनाही आमच्याकडे पाठवून द्या ,तेही आता म्हातारे झाले आहेत" हे ऐकून आबांच्या मुलाला आपली चूक उमगली आणि त्याने आबांचे पाय धरले. आम्हांला ही पाखऱ्या गोष्ट होती.कर्नल काका तुम्ही सांगता ती गोष्ट 'दौलत' ही आहे.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Sat, 08/23/2025 - 12:49
धड्याचे नाव लक्षात नाही. चौसष्ट साली तिसरीत होता बहुतेक. तेव्हा तिसरीतला मुलगा घडाघडा मराठीचे धडे वाचत असे. हल्ली बहुभाषिक शिक्षणामुळे गोंधळून जात आहेत असे वाटते.(कृपया लगेच धनुष्यबाण,मशाली,तुतारी काढू नका) पण कथानक जसेच्या तसे लक्षात आहे. धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

कर्नल साहेबानी सांगितला तो धडा मलाही २००३-२००७ दरम्यान होता, भक्तिताईने सांगितलेला नव्हता! :) म्हणजे धडे काही काळाचा गैप देऊन रिपीट होतात का?

In reply to by Bhakti

श्वेता व्यास Wed, 09/03/2025 - 09:59
छान लेख आणि माहिती. 'लाल चिखल' ,'स्मशानातलं सोनं' हे धडे मात्र कधीच विसरले नाही.काळजाला भिडणारे होते. अगदी !

सौन्दर्य Fri, 08/22/2025 - 23:07
माझे संपूर्ण आयुष्य शहरात गेले त्यामुळे पोळा वगैरे सण प्रत्यक्षात कधीही बघायचा योग आला नाही. नाही म्हणायला शाळेत असताना पोळ्यावर एक कविता होती, त्यात पोळ्याचे वर्णन होते जे फारसे आठवत नाही. मात्र त्यातील एक ओळ अगदी चटका लावून गेली होती, "सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे " अशी काहीशी ती ओळ होती. अगदी एका ओळीत बैलाचे संपूर्ण आयुष्य समर्पकपणे मांडले आहे. भक्तीजी, (तुमचे नक्की वय ठाऊक नसल्याने ताई म्हणावे की आणखी काही संबोधन वापरावे हे न कळल्यामुळे भक्तीजी म्हणतॊ.) तर, फेसबुकवर एक ग्रुप आहे त्यात बालभारतीच्या पुस्तकातील अनेक धडे, कविता वाचायला मिळतील. मला तुम्ही उल्लेखिलेले 'लाल चिखल, स्मशानातले सोने ' हे धडे पाठयक्रमात असलेले आठवत नाहीत. शक्य असेल तर ते माझ्या व्यनिवर पाठवा. नमस्कार .

धर्मराजमुटके Sat, 08/23/2025 - 09:14
छान लेख ! काल आम्ही देखील बैलपोळा साजरा केला. बहुतेक नगरी लोक हा पोळा श्रावण अमावास्येला साजरा करतात. जुंदरी / पुणेरी बहुतेक भाद्रपद अमावास्येला बैलपोळा साजरा करतात (चुकभूल देणे घेणे). आम्ही शहरात राहत असल्यामुळे आमच्या घरी बैल नाही आणि बैलांच्या मातीच्या प्रतिकृती देखील नव्हत्या. बायकोने पुरण पोळ्या केल्या होत्या त्या मला खाऊ घातल्या. तसेही आई मला बायकोचा बैल म्हणत असे त्यामुळे आजचा पोळा सार्थकी लागला. अवांतर : बायको मला आईच्या ताटाखालचं मांजर म्हणत असे पण मांजरांप्रती प्रेम दाखविण्यासाठी कोणताही सण साजरा केला जात नाही ते एक असोच.

In reply to by धर्मराजमुटके

Bhakti Sat, 08/23/2025 - 11:24
हो सांगली, कोल्हापूर,कर्नाटक भागात भाद्रपद अमावास्या पोळा 'बेंदूर' सण साजरा करतात. मांजरीचे डोहाळजेवण,बेबी शॉवरचे व्हिडिओ पाहिले आहेत.तेव्हा येतील येतील मांजराचेही दिवस आणि सण यातील यात मला शंका नाही ;)

In reply to by धर्मराजमुटके

रुपी Sat, 08/23/2025 - 23:58
हो.‌ मीपण नगरी. दर वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य असतोच बैलपोळ्याचा. आमच्या शेतातल्या बैलांना काका बैलपोळ्याला छान सजवायचे. माझ्या लहानपणी कर्जतला गावातून सर्व बैलांची मिरवणूक निघायची. आता निघते की नाही, माहीत नाही. वर सौंदर्य यांनी सांगितलेली कविता आमच्या अभ्यासक्रमात नव्हती, पण पाचवीत मराठीच्या बाईंनी सांगितली होती. कालच मुलांना या सगळ्या आठवणी सांगत होते.

In reply to by धर्मराजमुटके

सौन्दर्य Mon, 08/25/2025 - 22:42
माझी आई मला 'बायकोच्या पाटाखालचे मांजर' म्हणते तर बायको 'आईच्या ताटाखालचे मांजर' म्हणते. आता 'ताटाखालचे की पाटाखालचे ?' हा स्थूल भेद सोडला तर दोघीत मी 'मांजर' असण्याबद्दल एकमत आहे, त्यामुळे खरंच मांजरीसाठी देखील एक सण असावा. (हलकेच घ्या)

तिता Sun, 08/24/2025 - 07:01
आम्ही गावात बेंदूर आणि बैलपोळा एकाच दिवसाला म्हणायचो. हा सण भाद्रपदात असायचा. मला ते जास्त संयुक्तिकही वाटते. श्रावणात शेतकऱ्याला सुट्टी कधी परवडणार?

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:12
पोळ्याला आम्ही लहानपणी हाताने बैल तयार करत असू. या सणाला कडबोळी करण्याची प्रथा होती. गोडामध्ये आजी पुरणाची पोळी किंवा पोळी करण्यासाठी वेळ नसेल तर पुरणाचे कडबू करायची.

अभ्या.. Mon, 08/25/2025 - 13:41
वा भक्तीताई छान. मोट्ठी सफर घडवलीत. . फक्त एक जाताजाता: ते पिकासोचे बैलाचे चित्र आहे ते Le Taureau म्हणजे द बुल असे आहे. ते काही इव्हॅलुशन वगैरेचे नाही. इव्हॅलुशन असेल तर ते चित्र लिथोग्राफ पधद्तीने केलेले आहे आहे आणि त्यात बरेच प्रिंटस घेतले जातात. पिकासोने बैलाचे चित्र सिम्प्लीफाय करण्याचा प्रयत्न केलेला होता त्याचे ते टप्पे आहेत. लोकांना पाब्लो पिकासो म्हणजे अमूर्त, दुर्बोध काहीतरी रंगवणारा आर्टिस्ट वाटतो पण त्याने अ‍ॅकेडेमिक पध्दतीने, अ‍ॅनॉटॉमी वगैरे पूर्णपणे समजून चित्रे रंगवली आहेत. बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत. अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.

In reply to by अभ्या..

Bhakti Tue, 08/26/2025 - 13:42
अ‍ॅक्चुअली बैलाची कशी जीवशास्त्रीय उत्क्रांती होत गेली त्याचे चित्रण नाहिये हे.
अर्थात जीवशास्त्रीय उत्क्रांतीचे हे चित्र नाहीच.पण आंतरजालावर चित्राचे evolution of bull असेच नाव दिसले.
बैलाची ही स्केचेस बघताना ते लक्षात येते पण तेच बैलाचे हिंस्त्रपण, पाशवी ताकद आणि पूर्ण नर असे सिम्प्लीफाईड स्केचेस करतानाचे टप्पे आहेत.
+१०० आणि हे "bull's head" पिकासोने ते सायकलच्या सीट आणि हँडलबारवरून हुशारीने एकत्र केले :) पिकासो,विन्सी,क्रिडा,हुसेन,राजा रवी वर्मा,अनुराधा ठाकूर इ.यांची कला पाहायला आवडतो. १

In reply to by Bhakti

मारवा Wed, 09/03/2025 - 19:24
तुमच्या आवडीवरून तुम्हाला surrealist चित्रे आवडतील असे वाटते. म्हणून एकदा व्लादिमिर कुश ची चित्रे बघा कल्पनांची अद्भुत भरारी आहे.
आंतरजालावर bull आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे.

स्वातंत्र्यदिन झाला, पण नागरीकांना स्वातंत्र्य आहे का?

स्वधर्म ·

चित्रगुप्त Sun, 08/17/2025 - 20:18
सध्या आपल्या देशात नागरीकांना स्वातंत्र्य आहे का आणि येणार्‍या काळात जेवढे आहे ते तरी टिकेल का? -- होय आहे, आणि टिकेल सुद्धा. तसे नसते तर परम. पूजनीय. रागा गेली काही वर्षे जे जे काही बोलत, करत आहेत ते करू शकले नसते.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. Sun, 08/17/2025 - 20:38
परम. पूजनीय. रागा गेली काही वर्षे जे जे काही बोलत, करत आहेत ते करू शकले नसते. ते जे जे काही बोलताहेत, करताहेत म्हणून टिकलेय आणि पुढेही टिकेल असे म्हणायचेय का तुम्हाला?

In reply to by चित्रगुप्त

स्वधर्म Sun, 08/17/2025 - 22:18
रागा हे एक खासदार आहेत व विरोधी पक्ष नेते पण. त्यांच्या पुढे मागे एवढी सुरक्षा आहे की जर आगाऊपणा केला तर असल्या अधिकार्‍याची नोकरी जागेवर जाईल. पण मी सामान्य माणसाविषयी बोलत होतो. सामान्य नागरिक सरळ पोलिसांबरोबर चालत होता, काहीही आक्रमण करत नव्हता, तरी सदर अधिकारी एवढया कोणत्या त्वेषाने आणि का त्या नागरिकाच्या अंगावर गेला ते समजत नाही. असे असेल तर उपोषण करण्याचे स्वातंत्र्य राहील का?

अभ्या.. Sun, 08/17/2025 - 20:32
आता महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा कायदाही मंजूर झाला आहे. त्यात पोलिसांना अनिर्बंध अधिकार देण्यात आलेले आहेत, असे म्हटले जाते. हा कायदा वापरून पोलीस नागरिकांना कशी वागणुक देतील याची कल्पनाही करवत नाही. हा कायदा मंजूर करण्यापूर्वी सरकारने व्हाटसप द्वारे एक सर्व्हे घेतला ३०-३५ प्रश्नांचा. मिपावर कितीजणांनी भरला? मी तर भरला एक नागरिक म्हणून. एकेक प्रश्न आणि त्यांचे उत्तरांचे दिलेले पर्याय ह्याची लॉजिकल टोटल सद्यकालीन पोलीस खात्याची जरा माहिती असणार्‍यांना हसवून जाईल. . सरकारला पूर्ण दोष देण्यातही अर्थ नाही. स्टेशनं म्हणजे मांडवल्या करण्याचे केंद्र हिच स्थिती आहे. तुरळक काही मजबूरीमे, काही स्वार्थाने आणि काही अगदीच लोकलज्जेने इमानदार असणारे सोडले तर बाकी सगळा आनंदीआनंद आहे. कितीही बंधने घातली तरी त्यातून पळवाटा काढणार्‍यांना मोकळेच सोडणे तेही कायदेशीरपणे म्हणजे भस्मासूर निर्मीतीच आहे.

व्हिडिओ पाहून अतिशय वाइट वाटले. सामान्य माणसाचा आंदोलन करायचा अधिकारही काढून घेतला जाईल का अशी शंका येते! दोनेक आठवल्या आधीच पुण्यातील ३ मुलीना पोलिस स्टेशन मधे धक्काबुक्की नी शिवीगाळ झाल्याचे प्रकरण बातमीत आले होते अगदी रोहित पवार, सुजात आंबेडकर एस इमोठे लोक पोलीस स्टेशनला भेट देऊनही त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. सामान्य माणसापुढे काय वाढून ठेवले आहे देव जाणे!

चित्रगुप्त Sun, 08/17/2025 - 23:08
सध्या आपल्या देशात नागरीकांना स्वातंत्र्य आहे का आणि येणार्‍या काळात जेवढे आहे ते तरी टिकेल का?
मी, माझे कुटुंब आणि सगळे मित्र, नातेवाईक, शेजारीपाजारी आणि परिचित या सगळ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, एवढे मी नक्केच सांगू शकतो. असे कोण कोण मिपाकर आहेत, ज्यांना असे स्वातंत्र्य नाही, त्यांनी हात वर करावेत आणि ते कसे आणि का नाही, हे सांगावे. बघूया असे किती मिपाकर आहेत.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. Mon, 08/18/2025 - 13:43
बायकोची परवानगी घ्या आणि खुशाल हात वर करा. तिची भीती नाहीचे, काळजी आहे. 'सध्या' चे सरकार शष्पही वाकडे करु शकणार नाही. सरकार 'सध्या' काहीही करु शकते ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. शष्पही वाकडे करु शकणार नाही ह्याचा खरा अर्थ बाजुला सोडू पण सरकार विरोधी मतांचे काय होते ह्याची पुरेपूर जाणीव आणि ज्ञान आहे मला. आणि तसे काही झाले तर " 'सध्या' चे सरकार शष्पही वाकडे करु शकणार नाही" असे म्हणणारे कुणीही माझ्या बाजूने उभे राहणार नाही हे ही माहित आहे. तस्मात डू आयडींच्या ह्या जगात सुध्दा हात वर करण्याचे स्वातंत्र्य मला नाही.

In reply to by चित्रगुप्त

स्वधर्म Mon, 08/18/2025 - 14:57
चित्रफीतीवरून त्या माणसाला पोलिसांनी जी वागणूक दिलेली आहे, ती आपल्याला कोणत्या अँगलने एका स्वतंत्र नागरिकाला दिली जाणारी वागणूक वाटली? किती रागाने आणि तुच्छतेने पोलीसांनी त्या माणसास मारले आहे! बरे तो कोणताही आक्रमकपणा, दंगा वगैरे न करता पकडून नेणार्‍या पोलिसांबरोबर चालला असताना अधिकार्‍याने येऊन त्याला ज्या प्रकारे लाथ घातली याला आपण नागरिकांना मिळालेले शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य म्हणत असाल तर मग अवघड आहे. स्वातंत्र्याचा मुद्दा खरोखरच्या सामान्य नागरिकांबाबत होता. आपला पोलिसांशी किती संबंध आला, माहित नाही. जोपर्यंत तो येत नाही, तोपर्यंत आपल्याला कसे वागवले जाते हे समजू शकत नाही. आपण व तसे पाहता मिपावरील प्रतिसाद लिहिणारे लोक नाही म्हटलं तरी प्रस्थापित समाजगटात असण्याची शक्यताच जास्त आहे. बर्‍याचदा या समाजगटाला आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत, याची जाणीव नसते हा भाग वेगळा.

कर्नलतपस्वी Mon, 08/18/2025 - 08:31
पोलीस यंत्रणेवर असलेला ताण,ड्युटी, क्रिमिनल्स बरोबर सर्व आयुष्य आणी बरेच काही. याचाही विचार व्हावा. स्वातंत्र्य दिनी व्हि आय पी सुरक्षा, टेररिस्ट चा धोका,फेक बाॅम्बच्या मेल,बातम्या..... बायको पळून गेली म्हणून स्वातंत्र्य दिनी आंदोलन हा काय प्रकार आहे? इतर कायदेशीर मार्ग संपलेत का? पोलीसांनी दुर्व्यवहार केला हा प्रकार निंदनीय आहे पण नागरीक म्हणून काही आपलीही कर्तव्ये आहेत हे आपण विसरतोय. लगेच सरकारला कटघर्यात उभे करणे हे कितपत योग्य आहे. याचाही विचार व्हावा. वाहतूक पोलीस ड्युटीवर असताना त्याच्याबरोबर हाणामारी करणे,कुणी आपल्या विरूद्ध बोलले म्हणून समर्थकांसह त्या मारणे हे कितपत योग्य आहे.? अशा नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वातंत्र्य दिनी आंदोलन हा काय प्रकार आहे? म्हणजे सरकारच्या सोयीने लोकांनी आंदोलने करायची?

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Mon, 08/18/2025 - 15:08
चित्रफितीत म्हटल्याप्रमाणे आंदोलन बरेच दिवसांपासून चालू होते, व फक्त स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून केलेले नव्हते. दुसरी बाजू म्हणजे त्या अधिकार्‍याचे म्हणणेही आहे त्या व्हिडिओत. पोलिसांच्यासोबत नेहमी काम करणार्‍या पत्रकार राहूल कुलकर्णी यांना पण ते पटलेले नाही त्या अधिकार्‍यावर कारवाई व्हावी असे तेही म्हणत आहेत. बाकी तुमचे मुद्दे म्हणजे पोलिसांचे जॉब डिस्क्रीप्शन आहे, जे माहित असूनच त्यांनी ती नोकरी स्विकारलेली आहे. खरे तर पोलिस भरतीसाठी होणारी गर्दी पाहता लोकांना ती नोकरी अत्यंत कठीण, नकोशी वाटते असे मुळीच वाटत नाही.

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 09:34
आमच्या मागच्या बागेत एक तरुण जोडपं गहन चर्चा करत बसलं होतं. महापालिकेचा कर्मचारी आला आणि आता बाग बंद व्हायची वेळ झाली म्हणून त्या तरुण जोडप्याला हुसकून बाहेर काढलं. कसलं आलंय स्वातंत्र्य आणि हक्क? मोदींनी राजीनामा दिल्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्याची गळचेपी थांबणार नाही

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 09:49
आता जोडपं म्हटल्यावर गहन चर्चा करणारच त्यात व्यत्यय आणला गेला हि हक्कांची पायमल्ली नाही का? यात काहींच्या काही काय आहे? छे छे मोदींनी राजीनामा दिल्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही

In reply to by सुबोध खरे

छे छे मोदींनी राजीनामा दिल्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही हे मात्र तुम्ही खरे बोललात! अतिरेकी ५ चेकपोस्ट पार करून येतात काय नी गटरेट फुगे फोफावे ताई माने मारून जातात काय? अर्थात पाकिस्तानला धडा शिक्कवायला एखादा खंबीर नेता देशाला मिळायला हवा. तुमच्याशी सहमत!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 11:09
पाकिस्तानला धडा शिक्कवायला एखादा खंबीर नेता देशाला मिळायला हवा. अगदी अगदी कोण नेता म्हणताय? मल्लिकार्जुन खर्गे चालतील? नको ते तर गोऱ्या काकीच्या ओंजळीतून पाणी पितात राहुल गांधी ? ते मधून मधून आजीकडे इटलीला किंवा बँकॉक ला विपश्यनेसाठी जातात. ममता दीदी? त्यांना बंगाली सोडून दुसरी भाषा नीट येत नाही आणि बंगाल सोडून दुसरा देश माहिती नाही शरद काका? चालतील? पण त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत नाही आणि लोकसभेत एकच जागा असताना त्यांना पाठिंबा कोण देणार? उद्धव ठाकरे? त्यांचे ९ खासदार आहेत पण ते कधी गुवाहाटी मार्गे शिंदेंकडे जातील सांगता येत नाही अखिलेश यादव? त्यांना सर्वसंमती मिळत नाही. हायला सगळाच घोळ आहे. भुजबळ बुवा तुम्हीच काय तो निर्णय घ्या म्हणजे झालं पण पहिले मोदींना हटवा

In reply to by सुबोध खरे

मल्लिकार्जुन खर्गे चालतील? नको ते तर गोऱ्या काकीच्या ओंजळीतून पाणी पितात >>> असतील! म्हणून ते खंबीर नाहीत? राहुल गांधी ? ते मधून मधून आजीकडे इटलीला किंवा बँकॉक ला विपश्यनेसाठी जातात. >>>असतील! म्हणून ते खंबीर नाहीत? ममता दीदी? त्यांना बंगाली सोडून दुसरी भाषा नीट येत नाही आणि बंगाल सोडून दुसरा देश माहिती नाही >> असेल खरे ! म्हणून त्या खंबीर नाहीत? शरद काका? चालतील? पण त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत नाही आणि लोकसभेत एकच जागा असताना त्यांना पाठिंबा कोण देणार?>>> असतील! म्हणून ते खंबीर नाहीत? उद्धव ठाकरे? त्यांचे ९ खासदार आहेत पण ते कधी गुवाहाटी मार्गे शिंदेंकडे जातील सांगता येत नाही >>> पण मम्हणून ते खंबीर नाहीत? अखिलेश यादव? त्यांना सर्वसंमती मिळत नाही. >>> असतील! म्हणून ते खंबीर नाहीत? लॉजिक हम शर्मिंदा है तेरे कातील जिंदा है! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 11:44
हायला नुसता खंबीर हा गुण चालणार असेल तर आमचा पक्या पेताड काय वाईट आहे. दोन पेग नंतर तो एकदम खंबीर असतो आणि ट्रम्प तात्यांच्या टेरिफ वरचा उपाय सुद्धा आत्मविश्वासाने सांगतो. हा का ना का

In reply to by चौथा कोनाडा

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 19:12
सध्या ची स्थिती आणीबाणी पेक्षाही भयानक आहे. तुम्ही फेसबुक ट्विटर किंवा तत्सम ठिकाणी गाझा पत्तीबद्दल लिहिलात तर तुम्हाला अमेरिकेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो. म्हणजे पहा मोदींनी कुठवर फिल्डिंग लावून ठेवलेली आहे! बाकी करमुसे, केतकी चितळे खटल्यात जितेंद्र आव्हाड याना किंवा राष्ट्रवादीच्या लोकांना जन्मठेप नाही तर किमान १० वर्षे सक्त मजुरी झालीच असेल असे मी समजतो. केतकी चितळे Over 40 days in jail. 22 FIRs. Scrapped Section 66A of IT Act 2000 was applied against her. But the liberal gang never tweeted about her “Freedom of Speech”. करमुसे on April 5, 2020, few men identifying themselves as police officers took him to Awhad's residence after he allegedly uploaded a photo mocking Awhad on social media during the pandemic and lockdown. At the residence of the NCP (SP)Karmuse was attacked in the presence of policemen with "kicks fists, rods, and police batons. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/112355294.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst ..

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म Mon, 08/18/2025 - 19:45
पोलीस हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. बरं धाग्यात मोदी किंवा भाजपचं नांव कुणी घेत नाहीये. तरी... - प्रत्येक गोष्ट मोदींशी जोडून किंवा मग राहूल गांधींशी जोडून समाजात दोन तट पाडायचेच! ही काय अनाकलनीय मानसिकता आहे? बाकी त्या व्हिडिओतील नागरिकाच्या स्वातंत्र्य व सन्मानाबद्दल तुंम्हाला काहीच म्हणायचे नाही? पोलीस अधिकार्‍याची वर्तणूक तुंम्हाला पटते? हे सगळं बाजूला ढकलून हा धागा मोदी विरोधाचा आहे की नाही एवढेच तुंम्हाला दिसत असेल तर लवकर काहीतरी करा, ही नम्र विनंती _/\_

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 20:23
थर्ड डिग्री हा प्रकार आपण ऐकलेला दिसत नाही. झालं ते वाईट आहे आणि त्यातून ते सर्व लोकांच्या डोळ्यासमोर झालं हे त्याहून वाईट आहे. पण आपण एकदा एक दिवस पोलीस ठाण्यात घालवून पहा जे चालू आहे ते सदा सर्वकाळ चालू च होतं आपण आता पाहिलंय

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म Mon, 08/18/2025 - 20:35
>> झालं ते वाईट आहे आणि त्यातून ते सर्व लोकांच्या डोळ्यासमोर झालं हे त्याहून वाईट आहे. एवढंच पुरेसं होतं. >> जे चालू आहे ते सदा सर्वकाळ चालू च होतं हे छातीठोकपणे सांगण्याएवढा माझा पोलीसांचा अनुभव नाही पण पत्रकार राहूल कुलकर्णी यांचा पोलिसांबाबतचा अनुभव तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. ते म्हणत आहेत की हे आतिशय चुकीचे घडत आहे. पोलीस नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत व पुन्हा पिडीतावरच गुन्हे दाखल करत आहेत.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे Tue, 08/19/2025 - 10:02
पत्रकार निष्पक्षपाती आहेत का? पोलीस स्थानकात पिढ्यान्पिढया काय चालू आहे हे आपल्याला माहिती नसले तरी पत्रकारांना माहिती असतंच. माझा एक अनुभव सांगतो १९७८. मी वडिलांच्या कंपनीत गेलो असताना तेथे एका संशयित चोराला पकडले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर हात धुवून घेतला ( ही चोराच्या मूलभूत अधिकारावर गदा नव्हे का?) आमच्या वडिलांनी त्या कर्मचाऱ्यांना थांबवले (वडील एच आर मॅनेजर होते) आणि त्याला घेऊन आम्ही जवळच्या पोलीस स्थानकावर गेलो. तेथे तो संशयित चोर मी काहीच केले नाही असा कांगावा करू लागला. यावर तेथे हजार असणाऱ्या उपनिरीक्षकाने त्याच्या टेबलवर ठेवलेल्या बोटांवर जोरात काठी मारली. त्यावर तो गयावया करू लागला. आमचे वडील म्हणाले अहो साहेब हे बघवत नाही त्यावर तो उपनिरीक्षक म्हणाला साहेब तुम्ही जरा बाहेर थांबा. असं म्हणून तो त्या चोराला आत घेऊन गेला. थोडा वेळ बराच आरडा ओरडा झाला आणि मग तो उपनिरीक्षक बाहेर आला आणि म्हणाला साहेब हा गेले सहा महिने तुमच्या कंपनीत चोरी करत होता त्या सर्व चोऱ्यांची त्याने कबुली दिली आहे. आता त्याने विकलेला मुद्देमाल आम्ही जप्त करून आणतो तुम्ही फक्त एक तक्रार लिहून द्या मग पुढची कारवाई करू. वडिलांनी रीतसर तक्रार दिली त्यावर त्याला पोलीस कोठडीत टाकले. आता यात चोराच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली कि नाही. तेंव्हा पत्रकार काही म्हणत नाहीत का? आपल्या विचारसरणीला पाठबळ देणारे पत्रकार चांगले आणि आपल्या विरुद्ध विचारसरणीचे सरकार आले कि कायदा पायदळी तुडवला जातो मानवी हक्कांची किंमत नसते. आणि त्या सरकार च्या नावाने शंख करणारे पत्रकार उत्तम असतात. आपण लोकहि दांभिक आहोत हेच खरे

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म Tue, 08/19/2025 - 14:58
तुमचा व्यक्तीगत अनुभव, तोही पोलीसांनी चोरासोबत केलेल्या वर्तणुकीचा, इथे गैरलागू आहे, एवढेच बोलतो. कारण की वरील प्रकरणात समोर आलेली पोलीसांची वागणूक सराईत गुन्हेगार किंवा चोरासोबत नसून आपल्या मागणीसाठी महिन्याभराहून जास्त काळ शांततामय मार्गाने उपोषण करणार्‍या नागरिकाशी केलेल्या वर्तणुकीबाबत आहे.

In reply to by स्वधर्म

+१ एका चोराची आणी संविधानिक पद्धतीने घटनेने दिलेला अधिकार वापरुन आंदोलन करणाऱ्या आंदोलकाची तुलना गैरलागू आहे!

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 08/19/2025 - 15:15
डॉक्टरसाहेब, पोलीस, पत्रकार, चोर आणि सामान्य नागरिक जाउंद्यात. कोणते सरकार आणि कधी हे पण जाउद्या. तुम्हाला काय वाटते? सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार आत्ता आहेत तसे पोलीस स्टेशनात असावेत की नवीन काही कायद्यानुसार ते संकुचित करुन पोलीसांना अधिक अधिकार द्यावेत?

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Tue, 08/19/2025 - 20:12
पोलिसांना कोणतेही अतिरिक्त अधिकार नाहीत / नव्हते. परंतु प्रत्येक गुन्हा करणारा माणूस हा निर्दोष आहे हे कायद्यातील तत्व किती टोकापर्यंत पाळायचं याचा तारतम्य समाजालाही असायला हवं. पोलिसांनी नक्षलवादी किंवा दहशतवादी लोकांना पकडलं तर त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला कोण उभा राहणार आहे? अशा स्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी त्यांना का पकडावं? सरकारी नोकरी आहे नाही अतिरेक्यांना पकडलं तरी नोकरी जाणार नाहीच. अकार्यक्षम आहे म्हणू फारतर एखादी बढती मिळणार नाही. अतिरेक्यांनी मारावं १०० निरपराध नागरिकांना. नाही तरी लोक शिव्याच घालतात. पोलिसाना जर केवळ नियमानुसारच काम करायचं असेल तर आठ तास काम केल्यावर घरी जायला मिळालं तर अनाचार आणि अनागोंदी माजेल तेंव्हा तुम्हाला मानवी अधिकार आठवत नाहीत. कोणत्याही सणाला पोलिसांना आपल्या घरात सण साजरा करायला मिळत नाही हि वस्तुस्थिती आहे. ज्ञानाच्या मुलांना वाटत नसेल का कि आपल्या बापाने दिवाळी आपल्या सोबत साजरी करावी. आठ तास झाल्यावर बापाने घरी यावं. आमच्या घरा समोर महिला पोलिसाला रस्त्यावरच्या फेरीवाल्याने मारहाण केली. त्यांच्या विरुद्ध तक्रार करणारे दुकानदार हि मारहाण प्रत्यक्ष बघून सुद्धा तिच्या बाजूने साक्ष द्यायला तयार नाहीत. ते म्हणतात आम्ही धंदा करायचा कि कोर्टात साक्ष द्यायला उभं राहायचं? अशा स्थितीत पोलिसांनी काय करणे अपेक्षित आहे? त्या विक्रेत्याला आत टाकून त्याच्या वर जास्तित जास्त कलमे लावून न्यायालयात खेचणे हे आवश्यक ठरते. तेथे असले चहा बिस्कीट पत्रकार लगेच येतात गरीब फेरीवाला पोलीस अत्याचाराचा बळी म्हणून. इथला माजी नगरसेवक उभा राहिला त्या विक्रेत्याच्या बाजूने ( येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून) आपला समाज स्वार्थी आणि दांभिक आहे. जो वर माझ्यावर वेळ येत नाही तोवर कशाला लक्ष द्या? समाजाला केवळ आपल्या हक्काबद्दल कळवळा आहे. त्यावर असणारे वाजवी निर्बंध नको आहेत.

In reply to by सुबोध खरे

डॉ. साहेब माझ्या काकाना ३५ हजाराचा फोन घरातल्या लोकांनी गिफ्ट केला होता! तो चोरीला गेला म्हणजे चोराने हातचलाखी करून तो खिशातून काढला, काका ज्येष्ठ नागरिक वय वर्षे ७२ असल्याने त्याना लक्षात आले नाही समोर बँक होती तिचे सीसीटीव्ही चेक केले असते तरीही पोलिसान चोर सहज सापडला असता पण त्यांनी माझी साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही. मी काही चोर, गुन्हेगार, दरोडेखोर नाही. तरीही पोलिसानी माझी तक्रार का म्हणून नोंदवून घेतली नाही? अहो मोबाईल फोनचा गैरवापर झाला तर आम्हाला त्रास नको म्हणून तरी तक्रार घ्या अशी विनंतीही धुडकावून लावल्या गेली. आता मला सांगा ह्यात चूक कोणाची?

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 08/19/2025 - 21:34
समाजाला केवळ आपल्या हक्काबद्दल कळवळा आहे. त्यावर असणारे वाजवी निर्बंध नको आहेत. पोलीस हे समाजाचेच एक घटक असल्याने त्यांचीही हिच मनोवृत्ती बनली आहे असेच चित्र दिसतेय ना? पूर्वी कागदी वाहन परवाना असायचा तेंव्हा त्या पुस्तकाच्या लाल रेक्झीन कव्हरवर मागे लिहिलेले असायचे " ड्रायव्हिंग इज युअर प्रिव्हिलेज, नॉट युअर राईट" कायदा राबवणे हे प्रमुख कर्तव्य असताना पोलीसांचे प्रिव्हीलेज बदलले आहेत असे नाहीये ना होत? पोलिसांनी नक्षलवादी किंवा दहशतवादी लोकांना पकडलं तर त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला कोण उभा राहणार आहे? मग सगळ्या गुन्ह्यात जर साक्ष द्यायला पोलीस नागरिकांवर/ किंवा नक्स्।अलग्रस्त भागातल्या आदीवासींवर अवलंबून राहात असतील तर त्याच नागरिकांवर अन्याय करताना कोणत्या साक्षीला हुडकतात? पोलिसाना जर केवळ नियमानुसारच काम करायचं असेल तर आठ तास काम केल्यावर घरी जायला मिळालं तर अनाचार आणि अनागोंदी माजेल तेंव्हा तुम्हाला मानवी अधिकार आठवत नाहीत. कोणत्याही सणाला पोलिसांना आपल्या घरात सण साजरा करायला मिळत नाही हि वस्तुस्थिती आहे. ज्ञानाच्या मुलांना वाटत नसेल का कि आपल्या बापाने दिवाळी आपल्या सोबत साजरी करावी. आठ तास झाल्यावर बापाने घरी यावं. पोलीसात भरती होताना किंवा आयपीएस परिक्षा देताना ह्याची कल्पना पूर्णपणे असताना पोलीस भरतींसाठीची गर्दी किंवा स्पर्धापरिक्षांना असणारा मुलांचा कल पाहता ते त्यांनी परत तेच रडगाणे गाण्यात अर्थ नाही. आर्मीसह डॉक्टर आणि इतर कित्येक पेशे अशा परिस्थितीत काम करतात. परिस्थिती तशी असली तरी उपाययोजना वेगळ्या पातळीवरच्या आहेत. सरकारी नोकरी आहे नाही अतिरेक्यांना पकडलं तरी नोकरी जाणार नाहीच. अकार्यक्षम आहे म्हणू फारतर एखादी बढती मिळणार नाही. ह्याच लॉजिकने काही नवीन अधिकार दिले तर फरक पडणार आहे का? पोलीस सगळ्या कर्तव्यात हेच लॉजिक वापरतात का? किंबहुना अशा मनोवस्थेतील पोलीसांच्या भरोश्यावर मंत्री व्हीआयपी कसे सेफ समजतात? नाही तरी लोक शिव्याच घालतात. मग कशाला द्यायचे अधिकार कायद्याने?

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Wed, 08/20/2025 - 10:08
नकाच देऊ पोलिसांना अधिकार. मी कधी आणि कोठे म्हटलंय कि पोलिसांना अधिक अधिकार द्या? त्यांना २४च काय ४८ तास ड्युटी करायला लावा. पोलीस भरतीसाठी रांग का लागते याचे उत्तर आपल्याकडे वाढणारी अफाट लोकसंख्या हे आहे. केवळ चार वर्षे अन्यायकारक नोकरी असताना अग्निविरसाठी भरतीला प्रचंड का रांगा लागतात. विरोध करताना तारतम्य घालवून बसताय असं वाटत नाही आपल्याला? ह्याच लॉजिकने काही नवीन अधिकार दिले तर फरक पडणार आहे का? पोलीस सगळ्या कर्तव्यात हेच लॉजिक वापरतात का? किंबहुना अशा मनोवस्थेतील पोलीसांच्या भरोश्यावर मंत्री व्हीआयपी कसे सेफ समजतात? पोलीस लष्कर निमलष्करी दलं काय कारणाने आपली कामे करत असतात? आपल्याला मूलभूत मुद्दा समजलाच नाहीये असो आपली चर्चा वैफल्याने ग्रासल्यासारखी आहे त्यामुळं वस्तुनिष्ठ विचार आपण करत नाही असे जाणवते आपल्याशी वितंडवाद घालण्यात काहीच हशील नाही ईश्वर आपले भले करो!

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त Tue, 08/19/2025 - 00:28
वर्तमानपत्रे, टीव्हीवरील बातम्यातल्या लोकांची उदाहरणे देण्याऐवजी आधी तुम्हाला स्वतःला स्वातंत्र्य आहे की नाही हे सांगा ना (गडे).

In reply to by चित्रगुप्त

आग्या१९९० Wed, 08/20/2025 - 11:48
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना एका नागरिकाने मारहाण केली. तीव्र निषेध!

In reply to by आग्या१९९०

चौथा कोनाडा Wed, 08/20/2025 - 12:43
अरेरे ..... दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा माणूस कुत्राप्रेमी, अस्वस्थ होता, आईचा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख राजेश साक्रीया अशी झाली आहे, तो मूळचा गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्याची आई भानू यांनी माध्यमांना सांगितले की राजेश हा कुत्र्यांचा प्रेमी आहे आणि दिल्ली एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना आश्रयस्थानात हलवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडच्या निर्णयामुळे तो नाराज होता. काही अकाउंटमध्ये असाही दावा केला आहे की ४१ वर्षीय साकरीया त्याच्या नातेवाईकाला अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची मदत घेण्यासाठी सार्वजनिक सभेत गेला होता. दिल्ली पोलिसांकडून अधिकृत प्रतिसादाची वाट पाहत आहे. "माझ्या मुलाला कुत्रे खूप आवडतात. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांवर दिलेल्या आदेशानंतर तो रागावला होता. आणि त्यानंतर लगेचच दिल्लीला निघून गेला. आम्हाला दुसरे काहीही माहित नाही," असे साक्रीयाची आई भानू यांनी माध्यमांना सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, साक्रीयाने काही कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे संपर्क साधला. संभाषणादरम्यान, तो ओरडू लागला आणि नंतर तिच्यावर हल्ला केला. काही प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की तो मद्यधुंद अवस्थेत होता, परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करताच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्तीला पकडले आणि आता दिल्ली पोलिसांनी हल्ला कशामुळे झाला याचा तपास करत त्याची चौकशी केली जात आहे. मुख्यमंत्री गुप्ता आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या सार्वजनिक सुनावणीदरम्यान रहिवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी 'जनसुनवाई' बैठकीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. भाजपने म्हटले आहे की त्यांना या हल्ल्यामागे राजकीय कट असल्याचा संशय आहे. दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, विरोधक मुख्यमंत्र्यांचे जमिनीवरील काम सहन करू शकत नाहीत आणि हल्लेखोरामागे कोण आहे हे शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.

तिता Wed, 08/20/2025 - 18:17
डॉ सुबोध खरे यांचे विचार वाचायला पूर्वी खरेच चांगले वाटायचे. उत्तम विश्लेषण आणि प्रगल्भ माहिती. मी खरे तर फक्त वाचक. मिपा वर वाचायला येणारा. एक एक चांगले लेखक दिसेनासे झाले. काही करू शकत नाही. पण आहेत ते सुद्धा जर घसरू लागले तर दुर्देवी आहे.

चित्रगुप्त Sun, 08/17/2025 - 20:18
सध्या आपल्या देशात नागरीकांना स्वातंत्र्य आहे का आणि येणार्‍या काळात जेवढे आहे ते तरी टिकेल का? -- होय आहे, आणि टिकेल सुद्धा. तसे नसते तर परम. पूजनीय. रागा गेली काही वर्षे जे जे काही बोलत, करत आहेत ते करू शकले नसते.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. Sun, 08/17/2025 - 20:38
परम. पूजनीय. रागा गेली काही वर्षे जे जे काही बोलत, करत आहेत ते करू शकले नसते. ते जे जे काही बोलताहेत, करताहेत म्हणून टिकलेय आणि पुढेही टिकेल असे म्हणायचेय का तुम्हाला?

In reply to by चित्रगुप्त

स्वधर्म Sun, 08/17/2025 - 22:18
रागा हे एक खासदार आहेत व विरोधी पक्ष नेते पण. त्यांच्या पुढे मागे एवढी सुरक्षा आहे की जर आगाऊपणा केला तर असल्या अधिकार्‍याची नोकरी जागेवर जाईल. पण मी सामान्य माणसाविषयी बोलत होतो. सामान्य नागरिक सरळ पोलिसांबरोबर चालत होता, काहीही आक्रमण करत नव्हता, तरी सदर अधिकारी एवढया कोणत्या त्वेषाने आणि का त्या नागरिकाच्या अंगावर गेला ते समजत नाही. असे असेल तर उपोषण करण्याचे स्वातंत्र्य राहील का?

अभ्या.. Sun, 08/17/2025 - 20:32
आता महाराष्ट्रात विशेष जनसुरक्षा कायदाही मंजूर झाला आहे. त्यात पोलिसांना अनिर्बंध अधिकार देण्यात आलेले आहेत, असे म्हटले जाते. हा कायदा वापरून पोलीस नागरिकांना कशी वागणुक देतील याची कल्पनाही करवत नाही. हा कायदा मंजूर करण्यापूर्वी सरकारने व्हाटसप द्वारे एक सर्व्हे घेतला ३०-३५ प्रश्नांचा. मिपावर कितीजणांनी भरला? मी तर भरला एक नागरिक म्हणून. एकेक प्रश्न आणि त्यांचे उत्तरांचे दिलेले पर्याय ह्याची लॉजिकल टोटल सद्यकालीन पोलीस खात्याची जरा माहिती असणार्‍यांना हसवून जाईल. . सरकारला पूर्ण दोष देण्यातही अर्थ नाही. स्टेशनं म्हणजे मांडवल्या करण्याचे केंद्र हिच स्थिती आहे. तुरळक काही मजबूरीमे, काही स्वार्थाने आणि काही अगदीच लोकलज्जेने इमानदार असणारे सोडले तर बाकी सगळा आनंदीआनंद आहे. कितीही बंधने घातली तरी त्यातून पळवाटा काढणार्‍यांना मोकळेच सोडणे तेही कायदेशीरपणे म्हणजे भस्मासूर निर्मीतीच आहे.

व्हिडिओ पाहून अतिशय वाइट वाटले. सामान्य माणसाचा आंदोलन करायचा अधिकारही काढून घेतला जाईल का अशी शंका येते! दोनेक आठवल्या आधीच पुण्यातील ३ मुलीना पोलिस स्टेशन मधे धक्काबुक्की नी शिवीगाळ झाल्याचे प्रकरण बातमीत आले होते अगदी रोहित पवार, सुजात आंबेडकर एस इमोठे लोक पोलीस स्टेशनला भेट देऊनही त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. सामान्य माणसापुढे काय वाढून ठेवले आहे देव जाणे!

चित्रगुप्त Sun, 08/17/2025 - 23:08
सध्या आपल्या देशात नागरीकांना स्वातंत्र्य आहे का आणि येणार्‍या काळात जेवढे आहे ते तरी टिकेल का?
मी, माझे कुटुंब आणि सगळे मित्र, नातेवाईक, शेजारीपाजारी आणि परिचित या सगळ्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, एवढे मी नक्केच सांगू शकतो. असे कोण कोण मिपाकर आहेत, ज्यांना असे स्वातंत्र्य नाही, त्यांनी हात वर करावेत आणि ते कसे आणि का नाही, हे सांगावे. बघूया असे किती मिपाकर आहेत.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. Mon, 08/18/2025 - 13:43
बायकोची परवानगी घ्या आणि खुशाल हात वर करा. तिची भीती नाहीचे, काळजी आहे. 'सध्या' चे सरकार शष्पही वाकडे करु शकणार नाही. सरकार 'सध्या' काहीही करु शकते ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. शष्पही वाकडे करु शकणार नाही ह्याचा खरा अर्थ बाजुला सोडू पण सरकार विरोधी मतांचे काय होते ह्याची पुरेपूर जाणीव आणि ज्ञान आहे मला. आणि तसे काही झाले तर " 'सध्या' चे सरकार शष्पही वाकडे करु शकणार नाही" असे म्हणणारे कुणीही माझ्या बाजूने उभे राहणार नाही हे ही माहित आहे. तस्मात डू आयडींच्या ह्या जगात सुध्दा हात वर करण्याचे स्वातंत्र्य मला नाही.

In reply to by चित्रगुप्त

स्वधर्म Mon, 08/18/2025 - 14:57
चित्रफीतीवरून त्या माणसाला पोलिसांनी जी वागणूक दिलेली आहे, ती आपल्याला कोणत्या अँगलने एका स्वतंत्र नागरिकाला दिली जाणारी वागणूक वाटली? किती रागाने आणि तुच्छतेने पोलीसांनी त्या माणसास मारले आहे! बरे तो कोणताही आक्रमकपणा, दंगा वगैरे न करता पकडून नेणार्‍या पोलिसांबरोबर चालला असताना अधिकार्‍याने येऊन त्याला ज्या प्रकारे लाथ घातली याला आपण नागरिकांना मिळालेले शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य म्हणत असाल तर मग अवघड आहे. स्वातंत्र्याचा मुद्दा खरोखरच्या सामान्य नागरिकांबाबत होता. आपला पोलिसांशी किती संबंध आला, माहित नाही. जोपर्यंत तो येत नाही, तोपर्यंत आपल्याला कसे वागवले जाते हे समजू शकत नाही. आपण व तसे पाहता मिपावरील प्रतिसाद लिहिणारे लोक नाही म्हटलं तरी प्रस्थापित समाजगटात असण्याची शक्यताच जास्त आहे. बर्‍याचदा या समाजगटाला आपण किती प्रिव्हिलेज्ड आहोत, याची जाणीव नसते हा भाग वेगळा.

कर्नलतपस्वी Mon, 08/18/2025 - 08:31
पोलीस यंत्रणेवर असलेला ताण,ड्युटी, क्रिमिनल्स बरोबर सर्व आयुष्य आणी बरेच काही. याचाही विचार व्हावा. स्वातंत्र्य दिनी व्हि आय पी सुरक्षा, टेररिस्ट चा धोका,फेक बाॅम्बच्या मेल,बातम्या..... बायको पळून गेली म्हणून स्वातंत्र्य दिनी आंदोलन हा काय प्रकार आहे? इतर कायदेशीर मार्ग संपलेत का? पोलीसांनी दुर्व्यवहार केला हा प्रकार निंदनीय आहे पण नागरीक म्हणून काही आपलीही कर्तव्ये आहेत हे आपण विसरतोय. लगेच सरकारला कटघर्यात उभे करणे हे कितपत योग्य आहे. याचाही विचार व्हावा. वाहतूक पोलीस ड्युटीवर असताना त्याच्याबरोबर हाणामारी करणे,कुणी आपल्या विरूद्ध बोलले म्हणून समर्थकांसह त्या मारणे हे कितपत योग्य आहे.? अशा नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वातंत्र्य दिनी आंदोलन हा काय प्रकार आहे? म्हणजे सरकारच्या सोयीने लोकांनी आंदोलने करायची?

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Mon, 08/18/2025 - 15:08
चित्रफितीत म्हटल्याप्रमाणे आंदोलन बरेच दिवसांपासून चालू होते, व फक्त स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून केलेले नव्हते. दुसरी बाजू म्हणजे त्या अधिकार्‍याचे म्हणणेही आहे त्या व्हिडिओत. पोलिसांच्यासोबत नेहमी काम करणार्‍या पत्रकार राहूल कुलकर्णी यांना पण ते पटलेले नाही त्या अधिकार्‍यावर कारवाई व्हावी असे तेही म्हणत आहेत. बाकी तुमचे मुद्दे म्हणजे पोलिसांचे जॉब डिस्क्रीप्शन आहे, जे माहित असूनच त्यांनी ती नोकरी स्विकारलेली आहे. खरे तर पोलिस भरतीसाठी होणारी गर्दी पाहता लोकांना ती नोकरी अत्यंत कठीण, नकोशी वाटते असे मुळीच वाटत नाही.

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 09:34
आमच्या मागच्या बागेत एक तरुण जोडपं गहन चर्चा करत बसलं होतं. महापालिकेचा कर्मचारी आला आणि आता बाग बंद व्हायची वेळ झाली म्हणून त्या तरुण जोडप्याला हुसकून बाहेर काढलं. कसलं आलंय स्वातंत्र्य आणि हक्क? मोदींनी राजीनामा दिल्याशिवाय भारताच्या स्वातंत्र्याची गळचेपी थांबणार नाही

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 09:49
आता जोडपं म्हटल्यावर गहन चर्चा करणारच त्यात व्यत्यय आणला गेला हि हक्कांची पायमल्ली नाही का? यात काहींच्या काही काय आहे? छे छे मोदींनी राजीनामा दिल्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही

In reply to by सुबोध खरे

छे छे मोदींनी राजीनामा दिल्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही हे मात्र तुम्ही खरे बोललात! अतिरेकी ५ चेकपोस्ट पार करून येतात काय नी गटरेट फुगे फोफावे ताई माने मारून जातात काय? अर्थात पाकिस्तानला धडा शिक्कवायला एखादा खंबीर नेता देशाला मिळायला हवा. तुमच्याशी सहमत!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 11:09
पाकिस्तानला धडा शिक्कवायला एखादा खंबीर नेता देशाला मिळायला हवा. अगदी अगदी कोण नेता म्हणताय? मल्लिकार्जुन खर्गे चालतील? नको ते तर गोऱ्या काकीच्या ओंजळीतून पाणी पितात राहुल गांधी ? ते मधून मधून आजीकडे इटलीला किंवा बँकॉक ला विपश्यनेसाठी जातात. ममता दीदी? त्यांना बंगाली सोडून दुसरी भाषा नीट येत नाही आणि बंगाल सोडून दुसरा देश माहिती नाही शरद काका? चालतील? पण त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत नाही आणि लोकसभेत एकच जागा असताना त्यांना पाठिंबा कोण देणार? उद्धव ठाकरे? त्यांचे ९ खासदार आहेत पण ते कधी गुवाहाटी मार्गे शिंदेंकडे जातील सांगता येत नाही अखिलेश यादव? त्यांना सर्वसंमती मिळत नाही. हायला सगळाच घोळ आहे. भुजबळ बुवा तुम्हीच काय तो निर्णय घ्या म्हणजे झालं पण पहिले मोदींना हटवा

In reply to by सुबोध खरे

मल्लिकार्जुन खर्गे चालतील? नको ते तर गोऱ्या काकीच्या ओंजळीतून पाणी पितात >>> असतील! म्हणून ते खंबीर नाहीत? राहुल गांधी ? ते मधून मधून आजीकडे इटलीला किंवा बँकॉक ला विपश्यनेसाठी जातात. >>>असतील! म्हणून ते खंबीर नाहीत? ममता दीदी? त्यांना बंगाली सोडून दुसरी भाषा नीट येत नाही आणि बंगाल सोडून दुसरा देश माहिती नाही >> असेल खरे ! म्हणून त्या खंबीर नाहीत? शरद काका? चालतील? पण त्यांचं बोलणं स्पष्ट ऐकू येत नाही आणि लोकसभेत एकच जागा असताना त्यांना पाठिंबा कोण देणार?>>> असतील! म्हणून ते खंबीर नाहीत? उद्धव ठाकरे? त्यांचे ९ खासदार आहेत पण ते कधी गुवाहाटी मार्गे शिंदेंकडे जातील सांगता येत नाही >>> पण मम्हणून ते खंबीर नाहीत? अखिलेश यादव? त्यांना सर्वसंमती मिळत नाही. >>> असतील! म्हणून ते खंबीर नाहीत? लॉजिक हम शर्मिंदा है तेरे कातील जिंदा है! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 11:44
हायला नुसता खंबीर हा गुण चालणार असेल तर आमचा पक्या पेताड काय वाईट आहे. दोन पेग नंतर तो एकदम खंबीर असतो आणि ट्रम्प तात्यांच्या टेरिफ वरचा उपाय सुद्धा आत्मविश्वासाने सांगतो. हा का ना का

In reply to by चौथा कोनाडा

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 19:12
सध्या ची स्थिती आणीबाणी पेक्षाही भयानक आहे. तुम्ही फेसबुक ट्विटर किंवा तत्सम ठिकाणी गाझा पत्तीबद्दल लिहिलात तर तुम्हाला अमेरिकेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो. म्हणजे पहा मोदींनी कुठवर फिल्डिंग लावून ठेवलेली आहे! बाकी करमुसे, केतकी चितळे खटल्यात जितेंद्र आव्हाड याना किंवा राष्ट्रवादीच्या लोकांना जन्मठेप नाही तर किमान १० वर्षे सक्त मजुरी झालीच असेल असे मी समजतो. केतकी चितळे Over 40 days in jail. 22 FIRs. Scrapped Section 66A of IT Act 2000 was applied against her. But the liberal gang never tweeted about her “Freedom of Speech”. करमुसे on April 5, 2020, few men identifying themselves as police officers took him to Awhad's residence after he allegedly uploaded a photo mocking Awhad on social media during the pandemic and lockdown. At the residence of the NCP (SP)Karmuse was attacked in the presence of policemen with "kicks fists, rods, and police batons. Read more at: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/112355294.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst ..

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म Mon, 08/18/2025 - 19:45
पोलीस हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. बरं धाग्यात मोदी किंवा भाजपचं नांव कुणी घेत नाहीये. तरी... - प्रत्येक गोष्ट मोदींशी जोडून किंवा मग राहूल गांधींशी जोडून समाजात दोन तट पाडायचेच! ही काय अनाकलनीय मानसिकता आहे? बाकी त्या व्हिडिओतील नागरिकाच्या स्वातंत्र्य व सन्मानाबद्दल तुंम्हाला काहीच म्हणायचे नाही? पोलीस अधिकार्‍याची वर्तणूक तुंम्हाला पटते? हे सगळं बाजूला ढकलून हा धागा मोदी विरोधाचा आहे की नाही एवढेच तुंम्हाला दिसत असेल तर लवकर काहीतरी करा, ही नम्र विनंती _/\_

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे Mon, 08/18/2025 - 20:23
थर्ड डिग्री हा प्रकार आपण ऐकलेला दिसत नाही. झालं ते वाईट आहे आणि त्यातून ते सर्व लोकांच्या डोळ्यासमोर झालं हे त्याहून वाईट आहे. पण आपण एकदा एक दिवस पोलीस ठाण्यात घालवून पहा जे चालू आहे ते सदा सर्वकाळ चालू च होतं आपण आता पाहिलंय

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म Mon, 08/18/2025 - 20:35
>> झालं ते वाईट आहे आणि त्यातून ते सर्व लोकांच्या डोळ्यासमोर झालं हे त्याहून वाईट आहे. एवढंच पुरेसं होतं. >> जे चालू आहे ते सदा सर्वकाळ चालू च होतं हे छातीठोकपणे सांगण्याएवढा माझा पोलीसांचा अनुभव नाही पण पत्रकार राहूल कुलकर्णी यांचा पोलिसांबाबतचा अनुभव तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. ते म्हणत आहेत की हे आतिशय चुकीचे घडत आहे. पोलीस नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहेत व पुन्हा पिडीतावरच गुन्हे दाखल करत आहेत.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे Tue, 08/19/2025 - 10:02
पत्रकार निष्पक्षपाती आहेत का? पोलीस स्थानकात पिढ्यान्पिढया काय चालू आहे हे आपल्याला माहिती नसले तरी पत्रकारांना माहिती असतंच. माझा एक अनुभव सांगतो १९७८. मी वडिलांच्या कंपनीत गेलो असताना तेथे एका संशयित चोराला पकडले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर हात धुवून घेतला ( ही चोराच्या मूलभूत अधिकारावर गदा नव्हे का?) आमच्या वडिलांनी त्या कर्मचाऱ्यांना थांबवले (वडील एच आर मॅनेजर होते) आणि त्याला घेऊन आम्ही जवळच्या पोलीस स्थानकावर गेलो. तेथे तो संशयित चोर मी काहीच केले नाही असा कांगावा करू लागला. यावर तेथे हजार असणाऱ्या उपनिरीक्षकाने त्याच्या टेबलवर ठेवलेल्या बोटांवर जोरात काठी मारली. त्यावर तो गयावया करू लागला. आमचे वडील म्हणाले अहो साहेब हे बघवत नाही त्यावर तो उपनिरीक्षक म्हणाला साहेब तुम्ही जरा बाहेर थांबा. असं म्हणून तो त्या चोराला आत घेऊन गेला. थोडा वेळ बराच आरडा ओरडा झाला आणि मग तो उपनिरीक्षक बाहेर आला आणि म्हणाला साहेब हा गेले सहा महिने तुमच्या कंपनीत चोरी करत होता त्या सर्व चोऱ्यांची त्याने कबुली दिली आहे. आता त्याने विकलेला मुद्देमाल आम्ही जप्त करून आणतो तुम्ही फक्त एक तक्रार लिहून द्या मग पुढची कारवाई करू. वडिलांनी रीतसर तक्रार दिली त्यावर त्याला पोलीस कोठडीत टाकले. आता यात चोराच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली कि नाही. तेंव्हा पत्रकार काही म्हणत नाहीत का? आपल्या विचारसरणीला पाठबळ देणारे पत्रकार चांगले आणि आपल्या विरुद्ध विचारसरणीचे सरकार आले कि कायदा पायदळी तुडवला जातो मानवी हक्कांची किंमत नसते. आणि त्या सरकार च्या नावाने शंख करणारे पत्रकार उत्तम असतात. आपण लोकहि दांभिक आहोत हेच खरे

In reply to by सुबोध खरे

स्वधर्म Tue, 08/19/2025 - 14:58
तुमचा व्यक्तीगत अनुभव, तोही पोलीसांनी चोरासोबत केलेल्या वर्तणुकीचा, इथे गैरलागू आहे, एवढेच बोलतो. कारण की वरील प्रकरणात समोर आलेली पोलीसांची वागणूक सराईत गुन्हेगार किंवा चोरासोबत नसून आपल्या मागणीसाठी महिन्याभराहून जास्त काळ शांततामय मार्गाने उपोषण करणार्‍या नागरिकाशी केलेल्या वर्तणुकीबाबत आहे.

In reply to by स्वधर्म

+१ एका चोराची आणी संविधानिक पद्धतीने घटनेने दिलेला अधिकार वापरुन आंदोलन करणाऱ्या आंदोलकाची तुलना गैरलागू आहे!

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 08/19/2025 - 15:15
डॉक्टरसाहेब, पोलीस, पत्रकार, चोर आणि सामान्य नागरिक जाउंद्यात. कोणते सरकार आणि कधी हे पण जाउद्या. तुम्हाला काय वाटते? सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार आत्ता आहेत तसे पोलीस स्टेशनात असावेत की नवीन काही कायद्यानुसार ते संकुचित करुन पोलीसांना अधिक अधिकार द्यावेत?

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Tue, 08/19/2025 - 20:12
पोलिसांना कोणतेही अतिरिक्त अधिकार नाहीत / नव्हते. परंतु प्रत्येक गुन्हा करणारा माणूस हा निर्दोष आहे हे कायद्यातील तत्व किती टोकापर्यंत पाळायचं याचा तारतम्य समाजालाही असायला हवं. पोलिसांनी नक्षलवादी किंवा दहशतवादी लोकांना पकडलं तर त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला कोण उभा राहणार आहे? अशा स्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी त्यांना का पकडावं? सरकारी नोकरी आहे नाही अतिरेक्यांना पकडलं तरी नोकरी जाणार नाहीच. अकार्यक्षम आहे म्हणू फारतर एखादी बढती मिळणार नाही. अतिरेक्यांनी मारावं १०० निरपराध नागरिकांना. नाही तरी लोक शिव्याच घालतात. पोलिसाना जर केवळ नियमानुसारच काम करायचं असेल तर आठ तास काम केल्यावर घरी जायला मिळालं तर अनाचार आणि अनागोंदी माजेल तेंव्हा तुम्हाला मानवी अधिकार आठवत नाहीत. कोणत्याही सणाला पोलिसांना आपल्या घरात सण साजरा करायला मिळत नाही हि वस्तुस्थिती आहे. ज्ञानाच्या मुलांना वाटत नसेल का कि आपल्या बापाने दिवाळी आपल्या सोबत साजरी करावी. आठ तास झाल्यावर बापाने घरी यावं. आमच्या घरा समोर महिला पोलिसाला रस्त्यावरच्या फेरीवाल्याने मारहाण केली. त्यांच्या विरुद्ध तक्रार करणारे दुकानदार हि मारहाण प्रत्यक्ष बघून सुद्धा तिच्या बाजूने साक्ष द्यायला तयार नाहीत. ते म्हणतात आम्ही धंदा करायचा कि कोर्टात साक्ष द्यायला उभं राहायचं? अशा स्थितीत पोलिसांनी काय करणे अपेक्षित आहे? त्या विक्रेत्याला आत टाकून त्याच्या वर जास्तित जास्त कलमे लावून न्यायालयात खेचणे हे आवश्यक ठरते. तेथे असले चहा बिस्कीट पत्रकार लगेच येतात गरीब फेरीवाला पोलीस अत्याचाराचा बळी म्हणून. इथला माजी नगरसेवक उभा राहिला त्या विक्रेत्याच्या बाजूने ( येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून) आपला समाज स्वार्थी आणि दांभिक आहे. जो वर माझ्यावर वेळ येत नाही तोवर कशाला लक्ष द्या? समाजाला केवळ आपल्या हक्काबद्दल कळवळा आहे. त्यावर असणारे वाजवी निर्बंध नको आहेत.

In reply to by सुबोध खरे

डॉ. साहेब माझ्या काकाना ३५ हजाराचा फोन घरातल्या लोकांनी गिफ्ट केला होता! तो चोरीला गेला म्हणजे चोराने हातचलाखी करून तो खिशातून काढला, काका ज्येष्ठ नागरिक वय वर्षे ७२ असल्याने त्याना लक्षात आले नाही समोर बँक होती तिचे सीसीटीव्ही चेक केले असते तरीही पोलिसान चोर सहज सापडला असता पण त्यांनी माझी साधी तक्रारही नोंदवून घेतली नाही. मी काही चोर, गुन्हेगार, दरोडेखोर नाही. तरीही पोलिसानी माझी तक्रार का म्हणून नोंदवून घेतली नाही? अहो मोबाईल फोनचा गैरवापर झाला तर आम्हाला त्रास नको म्हणून तरी तक्रार घ्या अशी विनंतीही धुडकावून लावल्या गेली. आता मला सांगा ह्यात चूक कोणाची?

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. Tue, 08/19/2025 - 21:34
समाजाला केवळ आपल्या हक्काबद्दल कळवळा आहे. त्यावर असणारे वाजवी निर्बंध नको आहेत. पोलीस हे समाजाचेच एक घटक असल्याने त्यांचीही हिच मनोवृत्ती बनली आहे असेच चित्र दिसतेय ना? पूर्वी कागदी वाहन परवाना असायचा तेंव्हा त्या पुस्तकाच्या लाल रेक्झीन कव्हरवर मागे लिहिलेले असायचे " ड्रायव्हिंग इज युअर प्रिव्हिलेज, नॉट युअर राईट" कायदा राबवणे हे प्रमुख कर्तव्य असताना पोलीसांचे प्रिव्हीलेज बदलले आहेत असे नाहीये ना होत? पोलिसांनी नक्षलवादी किंवा दहशतवादी लोकांना पकडलं तर त्यांच्या विरुद्ध साक्ष द्यायला कोण उभा राहणार आहे? मग सगळ्या गुन्ह्यात जर साक्ष द्यायला पोलीस नागरिकांवर/ किंवा नक्स्।अलग्रस्त भागातल्या आदीवासींवर अवलंबून राहात असतील तर त्याच नागरिकांवर अन्याय करताना कोणत्या साक्षीला हुडकतात? पोलिसाना जर केवळ नियमानुसारच काम करायचं असेल तर आठ तास काम केल्यावर घरी जायला मिळालं तर अनाचार आणि अनागोंदी माजेल तेंव्हा तुम्हाला मानवी अधिकार आठवत नाहीत. कोणत्याही सणाला पोलिसांना आपल्या घरात सण साजरा करायला मिळत नाही हि वस्तुस्थिती आहे. ज्ञानाच्या मुलांना वाटत नसेल का कि आपल्या बापाने दिवाळी आपल्या सोबत साजरी करावी. आठ तास झाल्यावर बापाने घरी यावं. पोलीसात भरती होताना किंवा आयपीएस परिक्षा देताना ह्याची कल्पना पूर्णपणे असताना पोलीस भरतींसाठीची गर्दी किंवा स्पर्धापरिक्षांना असणारा मुलांचा कल पाहता ते त्यांनी परत तेच रडगाणे गाण्यात अर्थ नाही. आर्मीसह डॉक्टर आणि इतर कित्येक पेशे अशा परिस्थितीत काम करतात. परिस्थिती तशी असली तरी उपाययोजना वेगळ्या पातळीवरच्या आहेत. सरकारी नोकरी आहे नाही अतिरेक्यांना पकडलं तरी नोकरी जाणार नाहीच. अकार्यक्षम आहे म्हणू फारतर एखादी बढती मिळणार नाही. ह्याच लॉजिकने काही नवीन अधिकार दिले तर फरक पडणार आहे का? पोलीस सगळ्या कर्तव्यात हेच लॉजिक वापरतात का? किंबहुना अशा मनोवस्थेतील पोलीसांच्या भरोश्यावर मंत्री व्हीआयपी कसे सेफ समजतात? नाही तरी लोक शिव्याच घालतात. मग कशाला द्यायचे अधिकार कायद्याने?

In reply to by अभ्या..

सुबोध खरे Wed, 08/20/2025 - 10:08
नकाच देऊ पोलिसांना अधिकार. मी कधी आणि कोठे म्हटलंय कि पोलिसांना अधिक अधिकार द्या? त्यांना २४च काय ४८ तास ड्युटी करायला लावा. पोलीस भरतीसाठी रांग का लागते याचे उत्तर आपल्याकडे वाढणारी अफाट लोकसंख्या हे आहे. केवळ चार वर्षे अन्यायकारक नोकरी असताना अग्निविरसाठी भरतीला प्रचंड का रांगा लागतात. विरोध करताना तारतम्य घालवून बसताय असं वाटत नाही आपल्याला? ह्याच लॉजिकने काही नवीन अधिकार दिले तर फरक पडणार आहे का? पोलीस सगळ्या कर्तव्यात हेच लॉजिक वापरतात का? किंबहुना अशा मनोवस्थेतील पोलीसांच्या भरोश्यावर मंत्री व्हीआयपी कसे सेफ समजतात? पोलीस लष्कर निमलष्करी दलं काय कारणाने आपली कामे करत असतात? आपल्याला मूलभूत मुद्दा समजलाच नाहीये असो आपली चर्चा वैफल्याने ग्रासल्यासारखी आहे त्यामुळं वस्तुनिष्ठ विचार आपण करत नाही असे जाणवते आपल्याशी वितंडवाद घालण्यात काहीच हशील नाही ईश्वर आपले भले करो!

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त Tue, 08/19/2025 - 00:28
वर्तमानपत्रे, टीव्हीवरील बातम्यातल्या लोकांची उदाहरणे देण्याऐवजी आधी तुम्हाला स्वतःला स्वातंत्र्य आहे की नाही हे सांगा ना (गडे).

In reply to by चित्रगुप्त

आग्या१९९० Wed, 08/20/2025 - 11:48
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना एका नागरिकाने मारहाण केली. तीव्र निषेध!

In reply to by आग्या१९९०

चौथा कोनाडा Wed, 08/20/2025 - 12:43
अरेरे ..... दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा माणूस कुत्राप्रेमी, अस्वस्थ होता, आईचा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख राजेश साक्रीया अशी झाली आहे, तो मूळचा गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्याची आई भानू यांनी माध्यमांना सांगितले की राजेश हा कुत्र्यांचा प्रेमी आहे आणि दिल्ली एनसीआरमध्ये भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना आश्रयस्थानात हलवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडच्या निर्णयामुळे तो नाराज होता. काही अकाउंटमध्ये असाही दावा केला आहे की ४१ वर्षीय साकरीया त्याच्या नातेवाईकाला अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची मदत घेण्यासाठी सार्वजनिक सभेत गेला होता. दिल्ली पोलिसांकडून अधिकृत प्रतिसादाची वाट पाहत आहे. "माझ्या मुलाला कुत्रे खूप आवडतात. सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांवर दिलेल्या आदेशानंतर तो रागावला होता. आणि त्यानंतर लगेचच दिल्लीला निघून गेला. आम्हाला दुसरे काहीही माहित नाही," असे साक्रीयाची आई भानू यांनी माध्यमांना सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, साक्रीयाने काही कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे संपर्क साधला. संभाषणादरम्यान, तो ओरडू लागला आणि नंतर तिच्यावर हल्ला केला. काही प्रत्यक्षदर्शींनी दावा केला की तो मद्यधुंद अवस्थेत होता, परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही. मुख्यमंत्र्यांवर हल्ला करताच मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्या व्यक्तीला पकडले आणि आता दिल्ली पोलिसांनी हल्ला कशामुळे झाला याचा तपास करत त्याची चौकशी केली जात आहे. मुख्यमंत्री गुप्ता आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी झालेल्या सार्वजनिक सुनावणीदरम्यान रहिवाशांच्या समस्या ऐकण्यासाठी 'जनसुनवाई' बैठकीत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. भाजपने म्हटले आहे की त्यांना या हल्ल्यामागे राजकीय कट असल्याचा संशय आहे. दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, विरोधक मुख्यमंत्र्यांचे जमिनीवरील काम सहन करू शकत नाहीत आणि हल्लेखोरामागे कोण आहे हे शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.

तिता Wed, 08/20/2025 - 18:17
डॉ सुबोध खरे यांचे विचार वाचायला पूर्वी खरेच चांगले वाटायचे. उत्तम विश्लेषण आणि प्रगल्भ माहिती. मी खरे तर फक्त वाचक. मिपा वर वाचायला येणारा. एक एक चांगले लेखक दिसेनासे झाले. काही करू शकत नाही. पण आहेत ते सुद्धा जर घसरू लागले तर दुर्देवी आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधी पत्रकार राहूल कुलकर्णी यांचा हा रिपोर्ट पहा: ”पळून गेलेल्या बायकोसाठी आंदोलन… डीवायएसपीची पेकाटात लाथ! पोलिसांना असा अधिकार आहे का?“ जालनाचे पोलिस उपधिक्षक अनंत कुलकर्णी यांनी आपल्या मागणीसाठी उपोषण आंदोलन करणार्‍या नागरिकाला स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ज्या त्वेषाने लाथ मारली ते पाहून एक नागरीक म्हणून रक्त उसळले. त्या कुटुंबातील छोटी मुलगी पण आपल्या काकांना पोलीस धरून नेत असताना असाहाय्यपणे मागे जात असलेली दिसते. तिच्या समोरच कुलकर्णी यांनी हा प्रकार केला.

चांगल्या बातम्या - १

राघव ·

राघव Sat, 08/16/2025 - 00:31
रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना
यास,
हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांत होऊ शकणार्‍या अपघातांना टाळले जाऊ शकले आहे.
असे वाचावे.

राघव Sat, 08/16/2025 - 00:54
गोटिंग्युएन, जर्मनी येथील विद्यापिठातील मुख्य जिओकेमिस्ट डिंग्सु फेंग यांच्या टीमनं, डायनासोर्स च्या दातांच्या अवशेषांच्या अभ्यासातून त्यावेळेच्या वातावरणातील CO2 च्या प्रमाणांचं विश्लेषण केलंय. त्यातून डायनासोर्स च्या मृत्यूच्या आधीचं, मृत्यूच्या वेळचं आणि त्यानंतरचं CO2 चं प्रमाण काय असू शकेल याचा अंदाज बांधण्याची शक्यता निर्माण झालीये. या प्रयोगामुळे इतिहासातील क्लायमेट डायनामिक्सच्या अभ्यासास एक वेगळे परिमाण मिळालेले आहे. अधिक माहिती - लिंक

राघव Mon, 08/18/2025 - 23:58
भारतीय स्पेस स्टार्टअप कंपनी अग्निकुल कॉसमॉस ने आणखी एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात खोवलाय. कंपनीनं जगातील सगळ्यात मोठं असं "सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड इनकॉनल रॉकेट इंजीन" बनवलंय आणि कंपनीनं या डिझाईन अन् मॅन्युफॅक्चरींग प्रणालीचं युएस पेटंटही घेतलंय! हे इंजिन एक मीटर एवढं मोठं आहे आणि कसल्याही जॉईंट्स विना बनलंय. इनकॉनल म्हणजे एक अत्यंत उच्च कार्यक्षमतेचं सुपर अलॉय आहे, जे अत्यंत मजबूत आणि उष्णतेला प्रतिरोधक मानलं जातं. अधिक माहिती: लिंक या आधी, ३० मे २०२४ ला कंपनीनं स्वत: निर्मित 3D-प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक SOrTeD (SubOrbital Technological Demonstrator) रॉकेटचं यशस्वी उड्डाण करून दाखवलेलं होतं. सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजीनचा वापर करण्यात आलेलं SOrTeD रॉकेट हे जगातलं पहिलं रॉकेट आहे. द्रव आणि वायूचे मिश्रित इंधन वापरून अर्ध-क्रायोजेनिक इंजिनने खुद्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अद्याप यशस्वीपणे प्रक्षेपण करू शकलेली नसल्यामुळे अग्निकुलचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक मानले गेले. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

राघव गुरुवार, 10/09/2025 - 23:29
भारतीय स्पेस स्टार्टअप अग्निकुलची आणखी एक बातमी आलीये म्हणून इथेच मांडतो: अग्निकुल स्पेसटेकने पूर्णपणे पुन्हा वापरता येणारे रॉकेट विकसित करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सिडनीतील आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत (IAC 2025) करण्यात आली. कंपनीच्या माहितीनुसार, सीएलव्ही आणि उपग्रह प्रणालीवर तसेच पुनर्बांधणी आणि पुन्हा उड्डाणासाठी सहाय्य करणाऱ्या अर्ध-क्रायोजेनिक इंधन तंत्रज्ञानावर कंपनीचा मुख्य भर आहे. सोबतच कंपनी सुरुवातीपासूनच त्यांची वाहक प्रणाली, अ‍ॅफॉर्डेबल आणि फ्लेक्सीबल असेल याची दक्षता घेत आलेली आहे, ज्याचा त्यांना आता उपयोग होत आहे. उल्लेखनीय बाबः अग्निकुलने नुकतेच चेनईत अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली असून, त्याद्वारे रॉकेट उत्पादनाचा खर्च ५०% नी कमी होईल असा अंदाज आहे. अधिक माहिती: लिंक

राघव Tue, 08/19/2025 - 20:56
या वर्षीचा प्रतिष्ठीत युएनडीपी ई॑क्वेटर इनिशिएटीव पुरस्कार कर्नाटक मधील बिबी फतिमा सेल्फ हेल्प ग्रूप ला मिळाला आहे. धारवाड जिल्ह्यातील तीर्थ गावच्या १५ स्त्रियांनी मिळून सुरु केलेला हा ग्रूप आज ३० गावच्या जवळपास ५००० शेतकर्‍यांचा आधार आहे. हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. हा पुरस्कार नैसर्गिक पद्ध्तींचा वापर करून शेतीसंबंधातील शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक लवचिकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी त्यांना मिळालाय. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 08/19/2025 - 21:44
हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. वाह्ह्ह्ह्ह. मस्तच. ह्याची खरी गरज आहे. ओळीतला प्रत्येक शब्द ही भारताची कृषी गीता आहे. पर्यावरण प्पूरक, नैसर्गिक, पावसाधारित, ज्वारी बाजरी आणि मिश्र पिके, कम्युनिटी सीड बँक आणि मोफत बियाणे. वाहवा वाहवा.

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/21/2025 - 10:52
वाह... बिबी फातिमा गटाने केवळ महिलांचे जीवन बदलले नाही, तर पर्यावरणपूरक शेती व पोषणसुरक्षेचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे.

राघव गुरुवार, 08/21/2025 - 02:56
ग्रीन एनर्जी च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतानं फ्लोटिंग सोलर पॅनल्स च्या प्रकल्पांवर बरंच आधी काम सुरु केलेलं आहे. फ्लोटिंग सोलर पॅनल्सच्या माध्यमातून भारताची सध्याची या पद्धतीची उत्पादन क्षमता 278 MW आहे. ही क्षमता 280 GW ते 300 GW पर्यंत होऊ शकते हा अंदाज आहे. एनटीपीसीचा तेलंगणा मधील रामगुंडम फ्लोटिंग सोलर प्रकल्प (100 MW) हा भारतातील सध्याचा सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लॅंट आहे. ओंकारेश्वर येथील बनत असलेला फ्लोटिंग सोलर प्रकल्प हा या प्रकारातील सर्वात मोठा प्रकल्प होईल (600 MW). बाष्पीभवनाचा परिणाम कमी होणे, जमीनीचा भाग वाचणे, सोलर पॅनल्सचे ओव्हरहीटींगचे प्रमाण कमी होणे.. हे या तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत. बरेच छोटे देश या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रयत्नरत आहेत ज्यांच्या कडे जमीनीची कमतरता असते. अर्थात् सोलर पॅनल्स पाण्यावर स्थापन करण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च बराच आहे हाही एक मुद्दा आहेच. अधिक माहिती: लिंक १, लिंक २, लिंक ३

राघव Fri, 08/22/2025 - 03:41
कचरा व्यवस्थापनात केरळ मधे एक सुखद धक्का देणारी गोष्ट घडतेय. फार्मा साइंटिस्ट सी. एन. मनोज यांनी स्थापन केलेला स्टार्टअप, पेलिकन केन्टेरा प्रा. लि., आज केरळ मधील जवळपास २०० अपार्टमेंट/कॉम्प्लेक्सेस मधे कचरा व्यवस्थापनेचा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. २०२१ मधे स्थापन झालेल्या या स्टार्टअपची कार्यपद्धती खूप व्यवहार्य आणि उल्लेखनीय ठरतेय. कंपनी वेगवेगळ्या अपार्टमेंटसोबत कॉन्ट्रॅक्ट करते (साधारण रु. ३५०/महिना प्रत्येक घर). घरोघरी दारावरून कचरा उचलल्या जातो, प्लास्टिक कचरा वेगळा करून रिसायकल करण्यासाठी पाठवला जातो, बायोमेडिकल कचरा ट्रीटमेंट सेंटर्स ना पाठवल्या जातो, बायोडिग्रेडेबल कचरा अपार्टमेंट मधे केन्टेराने बसवलेल्या कम्पोस्ट युनिटमधे ट्रीट केला जातो. यातील वेगळेपणा हा की डॉ. मनोज यांनी यासाठी कॉम्पोसॉर्ब नावाचं एक फंगल आधारित इनोक्युलम निर्मित केलंय, जे बायोडिग्रेडेबल कचर्‍याला उत्कृष्ट सेंद्रीय खतात परीवर्तीत करतं. हे इनोक्युलम ओला आणि सुका कचरा एकत्रीत वापरून, त्यात खेळत्या हवेची परिस्थिती निर्माण करतं. यामुळे उत्कृष्ट खत बनायला मदत होते. अर्थात् यासाठी केरळ सरकारचं आणि लोकांचंही तेवढंच कौतुक करायला हवं कारण ९०% लोकं कचर्‍याचं वर्गीकरण स्वतःहून नीटपणे करतात!! अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव गुरुवार, 08/28/2025 - 04:05
मला शास्त्रज्ञांचे नेहमीच अप्रूप राहिलेले आहे. त्यांची डोकी म्हणजे खरंच कोडी असतात! त्यांच्या विषयातील संशोधनासाठीच्या संकल्पना आणि त्यासाठीचे प्रयोग हे मला नेहमीच स्तिमित करत आलेले आहेत. कॅन्सरचे ट्युमर्स काढण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आहेत. त्यावर कॅलिफोर्नियातील युनिवर्सिटीमधील एका केमिकल आणि नॅनो इंजिनियर्सच्या टीमनं डोकं लढवलं की जर पेशंटची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच अशा ट्युमरना संपवण्यासाठी उद्युक्त झाली तर? या अनुषंगानं संशोधन करतांना टीमला cowpea mosaic virus (CPMV) हा वायरस आढळला की जो कॅनिन कॅन्सर पेशंटच्या ट्युमरमधे इंजेक्ट केला असता पेशंटच्या रोगप्रतिकारक प्रणालीची त्या ट्युमरला ओळखण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता वृद्धींगत होते. रोगप्रतिकारक प्रणालीची ही अ‍ॅण्टी ट्युमर स्मृती वृद्धींगत झाल्यामुळे, शरिरात इतरत्र पसरलेल्या कॅन्सर ट्युमर्सना सुद्धा ओळखण्याची अन् नष्ट प्रक्रिया सुरु होते. या संशोधनाला क्लिनिकल ट्रायल्स साठी घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/28/2025 - 11:20
यामुळे शरीरात “anti-tumor memory” तयार होऊ शकते आणि भविष्यात कॅन्सर पेशी पुन्हा दिसल्या तरी शरीर त्यांना पटकन ओळखु शकेल. हि ट्रायल्स लवकरच मानवा वर उपयोगी सिद्ध व्हावेत. धन्यवाद येथे हि माहिती दिल्याबद्दल अवांतर: कँसर या विषयावर आणि आजकाल च्या food उत्पादना बद्दल मी india deserves series मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला, परंतु तो अपूर्ण राहिला त्यावेळेस

राघव Sat, 09/06/2025 - 23:06
पाईप्स दुरुस्ती आणि देखभाली साठी बॉट्स ची मदत! युकेमधील पाण्याच्या पाईप्सचे नेटवर्क जवळपास २१५००० मैल आहे आणि याची सुरुवात थेट विक्टोरियन काळापर्यंत जाते.. रिपेरिंगचा वार्षिक खर्च हा जवळपास ५.५ बिलियन डॉलर्स वर जातो. जवळपास ८०० मिलियन गॅलन पाणी लीक्स मुळे प्रतिवर्षी वाया जाते असा अंदाज आहे. यावर भविष्यकालीन योजनेसाठी पाईपबॉट्सची संकल्पना पुढे आलीये. बर्मिंगहॅम, ब्रिस्टल आणि लीड्स मधील कॉलेजेस सोबत शेफिल्ड युनिवर्सिटी - युके पाईपबॉट्स वर काम करत आहे. प्रोग्रॅम डायरेक्टर प्रो. किरिल होरोशेनकॉव यांच्या मार्गदर्शनाखाली या संकल्पनेवर संशोधन चालू आहे. या कल्पनेअंतर्गत छोटे रोबॉट्स (सगळ्यात कमी आकार १.५ इंच) पाईप मधे सोडायचे. हे रोबॉट्स सेन्सर्स आणि विडियो कॅमेराने सुसुज्ज असतील. हे अगदी छोट्यातील छोटे लीक्स/पोटेन्शीयल लीक्स शोधून काढू शकतील आणि त्यांना रिपेअरसुद्धा करू शकशील. असे झाल्यास कोणतेही खोदकाम न करता हे करता आल्याने बरेच बाकीचे खर्च आणि असुविधा कमी होतील. सध्या हे पाईपबॉट्स केवळ पाण्याच्या लाईन्सवर काम करण्यासाठी तयार करण्यात येत असलेत तरी, स्युवर आणि गॅस लाईन्स वर सुद्धा हे तितकेच कार्यक्षमपणे काम करू शकतील असा टीमचा विश्वास आहे. अधिक माहिती: लिंक, यूट्यूब लिंक

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:47
ले अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर "ऑटिझमवर ब्रेक थ्रू" बद्दल लिहिलं आहे. तो लेख मुळातच वाचण्या सारखा आहे : https://www.facebook.com/achyut.godbole

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:49
लेखाचा मुख्य मुद्दा : कालच एक बातमी वाचली आणि माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. अमेरिकेतल्या स्टॅन्फर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात रेटिक्युलर थॅलॅमिक न्यूक्लियस या आत्तापर्यंतच्या थोड्याफार दुर्लक्षिलेल्या मेंदूच्या भागावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केलं. उंदरांमध्ये सिझर्स, सोशल विथड्रॉअल, हायपरअँक्टिव्हिटी, सतत तेच तेच करत राहणं अशी ऑटिझमची लक्षणं निर्माण होण्याकरता जी सेंसरी इन्फॉर्मेशन लागते, ती नियंत्रित करण्याकरता मेंदूतला हा भाग उपयोगी पडेल असं वाटून त्यांनी त्यावर जे प्रयोग केले ते यशस्वी झाले असल्याचं या 20 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे ऑटिझमवर मात करता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.

राघव Tue, 09/23/2025 - 01:19
कोराडी, नागपूर येथील थर्मल प्लांटचा फ्लायॲश डंपिंग ग्राऊंड आता दाट बांबूच्या वनराईत परिवर्तित झाला आहे. फ्लायॲशमध्ये सिलिका सारखी खनिजे असतात जी पिकांवर साचून उत्पादन घटवतात. बांबू सिलिका शोषून घेतो, त्यामुळे पिकांवरील दुष्परिणाम कमी होतात. विदर्भातील सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NEERI) च्या एन्व्हायरनमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि जीनोमिक्स डिव्हिजन मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालसिंग आणि त्यांच्या टीमने 12 वर्षांच्या संशोधनातून फ्लायॲशयुक्त जमीन सुधारण्यासाठी बांबू व माती सुधारणा यावर आधारित पाच टप्प्यांची पद्धत विकसित केली आहे. या प्रक्रियेत प्रदूषक ओळखणे, त्यास सहनशील वनस्पती निवडणे, राख कमी करणे, मातीमध्ये बुरशी व सूक्ष्मजीव मिसळणे आणि शेवटी बांबू लागवड करणे हे टप्पे आहेत. “अल्प प्रमाणात पोषक तत्त्वे असलेली कोणतीही जमीन या तंत्रज्ञानाने सुपीक जमिनीत रूपांतरित करता येते,” असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कोराडी प्लांटच्या भेटीत सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “हे जगातील पहिले तंत्रज्ञान असून आम्ही सध्या भंडारा, हिंगणघाट, गडचिरोली, छिंदवाडा आणि नागपूर येथे या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहोत, जेणेकरून ओसाड जमिनीचा उपयोग संपत्ती निर्मितीसाठी करता येईल.” अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

निनाद Tue, 09/23/2025 - 07:44
चांगली बातमी आहे पण - यातल्या फ्लाय ॲश म्हणजे राखे पासून विटा तयार करणे योग्य आहे. विटा तयार करण्याची प्रक्रिया तशी सोपी आणि पर्यावरणपूरक आहे. फ्लाय ॲश, सिमेंट, वाळू आणि पाणी योग्य प्रमाणात मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर हे मिश्रण एका प्रेस्सिन्ग मशीनमध्ये टाकले जाते, जिथे त्याला दाब आणि व्हायब्रेशन देऊन विटांचा आकार दिला जातो. या विटांना भट्टीत भाजण्याची गरज नसते.

In reply to by निनाद

राघव Wed, 09/24/2025 - 20:04
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

राघव Wed, 09/24/2025 - 20:05
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 14:04
भारीच. आमच्या सोलापूरला एनटीपीसी आहे तेथे पण करता येईल हे. परळीला पण आहे. तिथे तर ह्या फ्लाय अ‍ॅशसाठी आणि त्या टेंडरसाठी माफिय सिस्टम आहे. सरपंचाचे मुडदे पडलेत. बांबू पाणी खेचतो ना खूप पण. पाणी पाहिजे. वाढ ही लौकर होते. त्याच्या वापराची इकोसिस्टम पण बनायला हवी. नॉर्थ इस्टात एकजण कुणी आहे तो बांबू प्रॉडक्टचे ट्रेनिंग कोर्स फ्री शिकवतो.

In reply to by अभ्या..

राघव Wed, 09/24/2025 - 20:19
मुडदे पडण्यापर्यंत जाणं म्हणजे अतीच झालं... होय बांबू पाणी जास्त खेचतो पण इतरत्र वाया जाणार्‍या पाण्यापेक्षा हे प्रमाण कमी असावं.

टर्मीनेटर Mon, 10/13/2025 - 15:54
सर्वप्रथम नुकसानकारक सल्ले देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करु पहाणाऱ्या जगभरातल्या तमाम 'झोलाछाप अर्थशास्त्री' आणि 'बुद्धिजंताना' फाट्यावर मारत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्व 'सुजाण', 'व्यवहारचतुर', 'बुद्धिमान' भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
"सोन्याच्या दरातील तेजीमुळे भारतीय सोनेधारकांकडे असलेल्या सोन्याचे मूल्य सुमारे 3.8 ट्रिलियन डॉलर्स (GDP च्या तुलनेत 88.8%) इतके घसघशीत वाढले असून त्याचा सोनेधारक भारतीय कुटुंबांच्या सांपत्तीक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे."
ह्या संबंधित (चांगल्या) बातम्या: जय हिंद! जय महाराष्ट्र!

राघव Wed, 10/15/2025 - 16:51
भारताची पहिली गॅमा रे बर्स्ट वेधशाळा दोन विद्यार्थी बनवताहेत! गॅमा रे बर्स्ट (GRB) हे खगोलविश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानले जातात. गॅमा रे बर्स्ट वेधशाळा अशा घटनांना ओळखून त्यातून उत्सर्जीत होणार्‍या गॅमा रेजचे विश्लेषण करते. यांचा उपयोग खगोलशास्त्रज्ञ सुपरनोव्हा, कृष्णविवर (ब्लॅक होल) आणि न्यूट्रॉन तारे तयार होणे अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी करू शकतात. नेब्युला स्पेस ऑर्गनायझेशन हा स्पेस स्टार्टअप स्नेहदीप कुमार (प. बंगाल) आणि मोहित कुमार नायक (ओडिशा) या दोन २१ वर्षीय विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२१ मधे सुरु केलाय. या अंतर्गत, SABHASAT या प्रमुख प्रकल्पाद्वारे त्यांनी भारताची पहिली नॅनोसॅटेलाइट-आधारित गॅमा-रे बर्स्ट वेधशाळा तयार करण्याचे कार्य हाती घेतलंय, ज्यामुळे खर्चात 98% पर्यंत बचत होईल असा अंदाज आहे! मॉड्युलर डिझाइन, रिअल-टाइम डेटा आणि सस्टेनेबल डी-ऑर्बिटिंगवर भर देणाऱ्या या प्रकल्पाला ISRO आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यता मिळाली असून, 2026 मध्ये प्रक्षेपणाचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच स्नेहदीपनं अरोरा अ‍ॅकॅडेमी जर्नलची देखील स्थापना केली आहे, जे तरूण शास्त्रज्ञांना त्याचे शोध प्रकाशीत करण्यास उद्युक्त करतं. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव Tue, 11/25/2025 - 03:06
दिल्लीमधील प्रदूषण हा आता एक आत्यंतिक गंभीर विषय झालेला आहे. प्रदूषण घटवणे आणि प्रदूषणापासून वाचणे अशा दोन समस्यांना दिल्लीकरांना तोंड द्यावं लागतं. दिल्लीमधीलच एका व्यक्तीनं यापैकी एका समस्येवर छोटे पण परिणामकारक असे दोन उपाय काढले आहेत. "माय राईट टू ब्रीद" नागरीक गटाचे संस्थापक श्री. जय धर यांच्या "Nirvana Being" या कंपनीनं एक मास्क बनवला आहे, जो ९५-९९% फिल्टर क्षमतेने काम करतो, धुण्यायोग्य आणि पुनर्वापर करण्यायोग्य आहे. यासोबतच कंपनीनं आणिक एक उत्पादन तयार केलं आहे: मायक्रो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर (MESP) फिल्टर, हा एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर हवेत तरंगणाऱ्या कणांना विद्युत क्षेत्राच्या मदतीने चार्ज करतो आणि नंतर हे कण MESP फिल्टरकडे आकर्षित होऊन त्यावर जमा होतात. MESP फिल्टर पुनर्वापरयोग्य असून साध्या पाण्यानं धुवून पुन्हा वापरता येतो. त्यामुळं महागड्या फिल्टर बदलण्याची गरज राहत नाही. MESP एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर PM2.5, धूळ, परागकण, कालिमा, धूर, विषाणू आणि जिवाणू यांसारख्या अनेक हवेतून पसरणाऱ्या प्रदूषकांना दूर करण्यात अत्यंत प्रभावी आहे असा कंपनीचा दावा आहे. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

स्वधर्म Tue, 11/25/2025 - 17:39
राघव, चांगल्या बातम्या इथे देण्याची कल्पना खूपच चांगली आहे. वरील बातमी वाचून असे विचार आले की या कंपनीचे उत्पादन चांगले असेलही पण मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. प्रदूषण कमी करण्याचा उपाय त्यापासून संरक्षक साधणे हा नसून प्रदूषण स्त्रोत कमी किंवा नाहीसे करणे हा आहे. उदा. यमुनेत प्रक्रीया न करता पाणी सोडणारा कारखाना बंद करण्यात आला अशी बातमी आली तर ती जास्त सकारात्मक आहे. एक मित्र म्हणायचे की समस्या सोडवणे हा उपायच नाही. एक सोडवली की दुसरी तयार होते. समस्या नष्ट करणे हाच उपाय आहे. एके काळी म्हणे लंडनवरती फक्त धुराचे ढीग दिसायचे इतका कोळसा जाळला जायचा. तसेच अमेरिकेत फिलाडेल्फीया या शहरात स्टील कंपन्या होत्या, व सर्व इमारती त्यामुळे काळवंडून गेल्या होत्या. हे उद्योग व प्रदूषणाचे स्त्रोत त्यांनी हे बंद केले, त्यासाठी मास्क नाही शोधले. पुन्हा, तुमच्या कल्पनेला विरोध नाही पण असले उपाय हा प्रदूषणाचा त्रास कमी करण्याचा उपाय आहे असे समजणे तितकेसे ठीक वाटत नाही. अवांतरः काल थिंक बँक वरती डॉ. अभय बंग यांची मुलाखत अर्धवट ऐकली. त्यात ते म्हणाले की ओबामा तीन दिवस दिल्लीला आल्यामुळे म्हणे त्यांच आयुष्य सात दिवसांनी कमी झाले. अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.

In reply to by स्वधर्म

राघव Wed, 11/26/2025 - 00:23
स्वधर्म, तुम्ही म्हणताय ते खरंय. मीही तेच वर लिहिलेले आहे. प्रश्न दोन आहेत. आणि एकाचं उत्तर मिळतंय. पहिल्या प्रश्नाचं आणि जास्त महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर कधी, कसं आणि कोणत्या स्वरूपात मिळणार ते माहित नाही. तोवर जे करणं शक्य आहे ते करावं या सकारात्मक भावनेतून असे उपाय निघत असतात. उदा: लोकशाहीची ताकद खूप मोठी. लोकांची ताकद हीच खरी ताकद. हेही असंच खरंय. पण ही ताकद जागृत होऊन तिचा परिणाम व्हायला ४०-५० वर्ष लागत असतील, तर तोवरच्या पिढ्यांना तरी त्रास भोगावाच लागतो आणि आहे त्या परिस्थितीत त्यातल्या त्यात उपाय करावेच लागतात. तद्वतच हा प्रदूषणाचा मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील.

In reply to by राघव

स्वधर्म Wed, 11/26/2025 - 16:16
>> मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील. या पवित्र्याने (अ‍ॅप्रोच) आपले अधिक नुकसान होते की काय असे मला वाटते. उदा. अनेक वर्षांपासून पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत आहेत. ग्रामीण भागातले सत्तरीतले वयस्कर लोक सांगतात की त्यांच्या लहानपणी एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना वाटेत लागलेल्या कोणत्याही नदी नाल्याचे पाणी ते पीत असत. रोगराईची भीती नव्हती. आता वीस पंचवीस वर्षांपूर्वी बाटलीबंद पाणी आले. लगेच रेल्वेने नियम बदलला की काय माहिती नाही पण अनेक स्टेशनवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जागोजागी नळ असायचे ते हळू हळू नाहीसे जरी झाले नाहीत तरी कमी झाले. कारण बाटली बंद पाणी मिळते. (तो एक भला मोठा उद्योग आहे आणि भयानक प्रदूषणकारी आहे). आता रेल्वे प्लॅटफार्म वर जागोजागी स्वच्छ पाण्याची सोय करणे हे रेल्वेच्या प्राधान्यक्रमात आहे का? गावोगावच्या नद्या नाले विहिरी पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखण्यासाठी शासन प्राधान्य देईल का? कारण फिल्टर आहेत, विकत पाणी मिळते. लांब कशाला आमच्या शेताच्या बाजूला शंभर मीटरवर ४-५ विहिरी आहेत. सगळ्यांना आठ माही पाणी आहे पण ते संपूर्णपणे प्रदूषित आहे. कारण प्रत्येकाने वर्षानुवर्षे आपल्या शेतात घातलेली रासायनिक खते व किटकनाशके. प्रत्येक कुटुंब दर चार दिवसाआड प्यायला ३० लिटर चा कॅन घेते. आता त्यांच्या मनात प्रदूषण कमी करावे असा विचारच येत नाही व काहींच्या आला तरी तो प्रॅक्टीकल नाही, आपल्याला भरपूर खते घालूनच शेती करता येते व प्यायच्या पाण्यासाठी कॅनला पैसे खर्च करायचेच आहेत हे अंगवळणी पडून गेले आहे. म्हणून मला पटते की उपाय हा मूळ कारण नष्ट करणारा असावा नाहीतर तो प्रदूषण वाढवणाराच असतो. हे मास्क कसे रिसायकल करायचे? फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांनी कसे आपले नदी नाले तुंबले आहेत ते तुंम्हाला माहिती असेलच. पण त्यावर महापालिकेचे वाढवीत नेलेले नाले सफाईचे बजेट हा 'सकारात्मक' उपाय आहेच.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र Wed, 11/26/2025 - 01:36
अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.> याबद्दल आपले राज्यकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था खरोखरच कितपत गंभीर आहेत याबद्दल शंकाच वाटते. प्रत्यक्ष कृतीऐवजी नुसता कांगावा आणि देखावा आणि जगाला तोंडभरून उपदेश करण्यात आपल्या लोकांना जगात तोड नाही.

राघव Fri, 11/28/2025 - 17:44
बिहारमधील प्रिन्स शुक्ला यांनी कोविडमधे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केलेला अग्रिक्ल्चरल स्टार्टअप "अ‍ॅग्रेट" आज वार्षिक १० कोटी उत्पन्न असणारा लघु उद्योग बनला आहे. उत्तम दर्जाची बियाणं, ठिबक सिंचन प्रणाली, आणि पर्यावरणपूरक खतं ही त्यांची उत्पादनं आहेत. पण यासोबतच त्यांनी गावातल्या लोकांना नवीन प्रणाली कशी अन् कशासाठी वापरायची हे शिकवणं सुरु केलं. मागच्या काही वर्षातच त्यांनी जवळपास १० हजार शेतकर्‍यांना मदत केलेली आहे. ITC, Godrej आणि Parle यासारख्या कंपन्यांशी करार केलेत. आता ते ओडीशात मखाणाच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचं एक वाक्य खूप छान आहे: "Agriculture is not outdated, it’s under-innovated" अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव Sat, 08/16/2025 - 00:31
रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांना
यास,
हत्तींच्या कळपांच्या रेल्वेक्रॉसिंगच्या ६०००+ घटनांत होऊ शकणार्‍या अपघातांना टाळले जाऊ शकले आहे.
असे वाचावे.

राघव Sat, 08/16/2025 - 00:54
गोटिंग्युएन, जर्मनी येथील विद्यापिठातील मुख्य जिओकेमिस्ट डिंग्सु फेंग यांच्या टीमनं, डायनासोर्स च्या दातांच्या अवशेषांच्या अभ्यासातून त्यावेळेच्या वातावरणातील CO2 च्या प्रमाणांचं विश्लेषण केलंय. त्यातून डायनासोर्स च्या मृत्यूच्या आधीचं, मृत्यूच्या वेळचं आणि त्यानंतरचं CO2 चं प्रमाण काय असू शकेल याचा अंदाज बांधण्याची शक्यता निर्माण झालीये. या प्रयोगामुळे इतिहासातील क्लायमेट डायनामिक्सच्या अभ्यासास एक वेगळे परिमाण मिळालेले आहे. अधिक माहिती - लिंक

राघव Mon, 08/18/2025 - 23:58
भारतीय स्पेस स्टार्टअप कंपनी अग्निकुल कॉसमॉस ने आणखी एक मानाचा तुरा भारताच्या शिरपेचात खोवलाय. कंपनीनं जगातील सगळ्यात मोठं असं "सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड इनकॉनल रॉकेट इंजीन" बनवलंय आणि कंपनीनं या डिझाईन अन् मॅन्युफॅक्चरींग प्रणालीचं युएस पेटंटही घेतलंय! हे इंजिन एक मीटर एवढं मोठं आहे आणि कसल्याही जॉईंट्स विना बनलंय. इनकॉनल म्हणजे एक अत्यंत उच्च कार्यक्षमतेचं सुपर अलॉय आहे, जे अत्यंत मजबूत आणि उष्णतेला प्रतिरोधक मानलं जातं. अधिक माहिती: लिंक या आधी, ३० मे २०२४ ला कंपनीनं स्वत: निर्मित 3D-प्रिंटेड अर्ध-क्रायोजेनिक SOrTeD (SubOrbital Technological Demonstrator) रॉकेटचं यशस्वी उड्डाण करून दाखवलेलं होतं. सिंगल पीस थ्रीडी प्रिंटेड रॉकेट इंजीनचा वापर करण्यात आलेलं SOrTeD रॉकेट हे जगातलं पहिलं रॉकेट आहे. द्रव आणि वायूचे मिश्रित इंधन वापरून अर्ध-क्रायोजेनिक इंजिनने खुद्द भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अद्याप यशस्वीपणे प्रक्षेपण करू शकलेली नसल्यामुळे अग्निकुलचे हे प्रक्षेपण ऐतिहासिक मानले गेले. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

राघव गुरुवार, 10/09/2025 - 23:29
भारतीय स्पेस स्टार्टअप अग्निकुलची आणखी एक बातमी आलीये म्हणून इथेच मांडतो: अग्निकुल स्पेसटेकने पूर्णपणे पुन्हा वापरता येणारे रॉकेट विकसित करण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा सिडनीतील आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेत (IAC 2025) करण्यात आली. कंपनीच्या माहितीनुसार, सीएलव्ही आणि उपग्रह प्रणालीवर तसेच पुनर्बांधणी आणि पुन्हा उड्डाणासाठी सहाय्य करणाऱ्या अर्ध-क्रायोजेनिक इंधन तंत्रज्ञानावर कंपनीचा मुख्य भर आहे. सोबतच कंपनी सुरुवातीपासूनच त्यांची वाहक प्रणाली, अ‍ॅफॉर्डेबल आणि फ्लेक्सीबल असेल याची दक्षता घेत आलेली आहे, ज्याचा त्यांना आता उपयोग होत आहे. उल्लेखनीय बाबः अग्निकुलने नुकतेच चेनईत अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सुरू केली असून, त्याद्वारे रॉकेट उत्पादनाचा खर्च ५०% नी कमी होईल असा अंदाज आहे. अधिक माहिती: लिंक

राघव Tue, 08/19/2025 - 20:56
या वर्षीचा प्रतिष्ठीत युएनडीपी ई॑क्वेटर इनिशिएटीव पुरस्कार कर्नाटक मधील बिबी फतिमा सेल्फ हेल्प ग्रूप ला मिळाला आहे. धारवाड जिल्ह्यातील तीर्थ गावच्या १५ स्त्रियांनी मिळून सुरु केलेला हा ग्रूप आज ३० गावच्या जवळपास ५००० शेतकर्‍यांचा आधार आहे. हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. हा पुरस्कार नैसर्गिक पद्ध्तींचा वापर करून शेतीसंबंधातील शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक लवचिकता वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी त्यांना मिळालाय. अधिक माहिती: लिंक

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 08/19/2025 - 21:44
हा ग्रूप पर्यावरणपूरक नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करून पावसाधारीत शेतजमीनींमधे ज्वारी/बाजरीवर आधारित मिश्र पीक घेण्यासाठी उद्युक्त करतो. सोबतच हा ग्रूप कम्युनिटी सीड बँकही चालवतो, ज्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मोफत बियाणे दिले जातात. वाह्ह्ह्ह्ह. मस्तच. ह्याची खरी गरज आहे. ओळीतला प्रत्येक शब्द ही भारताची कृषी गीता आहे. पर्यावरण प्पूरक, नैसर्गिक, पावसाधारित, ज्वारी बाजरी आणि मिश्र पिके, कम्युनिटी सीड बँक आणि मोफत बियाणे. वाहवा वाहवा.

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/21/2025 - 10:52
वाह... बिबी फातिमा गटाने केवळ महिलांचे जीवन बदलले नाही, तर पर्यावरणपूरक शेती व पोषणसुरक्षेचे उत्कृष्ट उदाहरण दिले आहे.

राघव गुरुवार, 08/21/2025 - 02:56
ग्रीन एनर्जी च्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारतानं फ्लोटिंग सोलर पॅनल्स च्या प्रकल्पांवर बरंच आधी काम सुरु केलेलं आहे. फ्लोटिंग सोलर पॅनल्सच्या माध्यमातून भारताची सध्याची या पद्धतीची उत्पादन क्षमता 278 MW आहे. ही क्षमता 280 GW ते 300 GW पर्यंत होऊ शकते हा अंदाज आहे. एनटीपीसीचा तेलंगणा मधील रामगुंडम फ्लोटिंग सोलर प्रकल्प (100 MW) हा भारतातील सध्याचा सर्वात मोठा फ्लोटिंग सोलर पॉवर प्लॅंट आहे. ओंकारेश्वर येथील बनत असलेला फ्लोटिंग सोलर प्रकल्प हा या प्रकारातील सर्वात मोठा प्रकल्प होईल (600 MW). बाष्पीभवनाचा परिणाम कमी होणे, जमीनीचा भाग वाचणे, सोलर पॅनल्सचे ओव्हरहीटींगचे प्रमाण कमी होणे.. हे या तंत्रज्ञानाचे काही फायदे आहेत. बरेच छोटे देश या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात प्रयत्नरत आहेत ज्यांच्या कडे जमीनीची कमतरता असते. अर्थात् सोलर पॅनल्स पाण्यावर स्थापन करण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा खर्च बराच आहे हाही एक मुद्दा आहेच. अधिक माहिती: लिंक १, लिंक २, लिंक ३

राघव Fri, 08/22/2025 - 03:41
कचरा व्यवस्थापनात केरळ मधे एक सुखद धक्का देणारी गोष्ट घडतेय. फार्मा साइंटिस्ट सी. एन. मनोज यांनी स्थापन केलेला स्टार्टअप, पेलिकन केन्टेरा प्रा. लि., आज केरळ मधील जवळपास २०० अपार्टमेंट/कॉम्प्लेक्सेस मधे कचरा व्यवस्थापनेचा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. २०२१ मधे स्थापन झालेल्या या स्टार्टअपची कार्यपद्धती खूप व्यवहार्य आणि उल्लेखनीय ठरतेय. कंपनी वेगवेगळ्या अपार्टमेंटसोबत कॉन्ट्रॅक्ट करते (साधारण रु. ३५०/महिना प्रत्येक घर). घरोघरी दारावरून कचरा उचलल्या जातो, प्लास्टिक कचरा वेगळा करून रिसायकल करण्यासाठी पाठवला जातो, बायोमेडिकल कचरा ट्रीटमेंट सेंटर्स ना पाठवल्या जातो, बायोडिग्रेडेबल कचरा अपार्टमेंट मधे केन्टेराने बसवलेल्या कम्पोस्ट युनिटमधे ट्रीट केला जातो. यातील वेगळेपणा हा की डॉ. मनोज यांनी यासाठी कॉम्पोसॉर्ब नावाचं एक फंगल आधारित इनोक्युलम निर्मित केलंय, जे बायोडिग्रेडेबल कचर्‍याला उत्कृष्ट सेंद्रीय खतात परीवर्तीत करतं. हे इनोक्युलम ओला आणि सुका कचरा एकत्रीत वापरून, त्यात खेळत्या हवेची परिस्थिती निर्माण करतं. यामुळे उत्कृष्ट खत बनायला मदत होते. अर्थात् यासाठी केरळ सरकारचं आणि लोकांचंही तेवढंच कौतुक करायला हवं कारण ९०% लोकं कचर्‍याचं वर्गीकरण स्वतःहून नीटपणे करतात!! अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव गुरुवार, 08/28/2025 - 04:05
मला शास्त्रज्ञांचे नेहमीच अप्रूप राहिलेले आहे. त्यांची डोकी म्हणजे खरंच कोडी असतात! त्यांच्या विषयातील संशोधनासाठीच्या संकल्पना आणि त्यासाठीचे प्रयोग हे मला नेहमीच स्तिमित करत आलेले आहेत. कॅन्सरचे ट्युमर्स काढण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय आहेत. त्यावर कॅलिफोर्नियातील युनिवर्सिटीमधील एका केमिकल आणि नॅनो इंजिनियर्सच्या टीमनं डोकं लढवलं की जर पेशंटची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच अशा ट्युमरना संपवण्यासाठी उद्युक्त झाली तर? या अनुषंगानं संशोधन करतांना टीमला cowpea mosaic virus (CPMV) हा वायरस आढळला की जो कॅनिन कॅन्सर पेशंटच्या ट्युमरमधे इंजेक्ट केला असता पेशंटच्या रोगप्रतिकारक प्रणालीची त्या ट्युमरला ओळखण्याची आणि त्यांना नष्ट करण्याची क्षमता वृद्धींगत होते. रोगप्रतिकारक प्रणालीची ही अ‍ॅण्टी ट्युमर स्मृती वृद्धींगत झाल्यामुळे, शरिरात इतरत्र पसरलेल्या कॅन्सर ट्युमर्सना सुद्धा ओळखण्याची अन् नष्ट प्रक्रिया सुरु होते. या संशोधनाला क्लिनिकल ट्रायल्स साठी घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

गणेशा गुरुवार, 08/28/2025 - 11:20
यामुळे शरीरात “anti-tumor memory” तयार होऊ शकते आणि भविष्यात कॅन्सर पेशी पुन्हा दिसल्या तरी शरीर त्यांना पटकन ओळखु शकेल. हि ट्रायल्स लवकरच मानवा वर उपयोगी सिद्ध व्हावेत. धन्यवाद येथे हि माहिती दिल्याबद्दल अवांतर: कँसर या विषयावर आणि आजकाल च्या food उत्पादना बद्दल मी india deserves series मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला, परंतु तो अपूर्ण राहिला त्यावेळेस

राघव Sat, 09/06/2025 - 23:06
पाईप्स दुरुस्ती आणि देखभाली साठी बॉट्स ची मदत! युकेमधील पाण्याच्या पाईप्सचे नेटवर्क जवळपास २१५००० मैल आहे आणि याची सुरुवात थेट विक्टोरियन काळापर्यंत जाते.. रिपेरिंगचा वार्षिक खर्च हा जवळपास ५.५ बिलियन डॉलर्स वर जातो. जवळपास ८०० मिलियन गॅलन पाणी लीक्स मुळे प्रतिवर्षी वाया जाते असा अंदाज आहे. यावर भविष्यकालीन योजनेसाठी पाईपबॉट्सची संकल्पना पुढे आलीये. बर्मिंगहॅम, ब्रिस्टल आणि लीड्स मधील कॉलेजेस सोबत शेफिल्ड युनिवर्सिटी - युके पाईपबॉट्स वर काम करत आहे. प्रोग्रॅम डायरेक्टर प्रो. किरिल होरोशेनकॉव यांच्या मार्गदर्शनाखाली या संकल्पनेवर संशोधन चालू आहे. या कल्पनेअंतर्गत छोटे रोबॉट्स (सगळ्यात कमी आकार १.५ इंच) पाईप मधे सोडायचे. हे रोबॉट्स सेन्सर्स आणि विडियो कॅमेराने सुसुज्ज असतील. हे अगदी छोट्यातील छोटे लीक्स/पोटेन्शीयल लीक्स शोधून काढू शकतील आणि त्यांना रिपेअरसुद्धा करू शकशील. असे झाल्यास कोणतेही खोदकाम न करता हे करता आल्याने बरेच बाकीचे खर्च आणि असुविधा कमी होतील. सध्या हे पाईपबॉट्स केवळ पाण्याच्या लाईन्सवर काम करण्यासाठी तयार करण्यात येत असलेत तरी, स्युवर आणि गॅस लाईन्स वर सुद्धा हे तितकेच कार्यक्षमपणे काम करू शकतील असा टीमचा विश्वास आहे. अधिक माहिती: लिंक, यूट्यूब लिंक

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:47
ले अच्युत गोडबोले यांनी त्यांच्या फेसबुक भिंतीवर "ऑटिझमवर ब्रेक थ्रू" बद्दल लिहिलं आहे. तो लेख मुळातच वाचण्या सारखा आहे : https://www.facebook.com/achyut.godbole

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा Sun, 09/07/2025 - 14:49
लेखाचा मुख्य मुद्दा : कालच एक बातमी वाचली आणि माझ्या आनंदाला सीमाच राहिली नाही. अमेरिकेतल्या स्टॅन्फर्ड या जगप्रसिद्ध विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनात रेटिक्युलर थॅलॅमिक न्यूक्लियस या आत्तापर्यंतच्या थोड्याफार दुर्लक्षिलेल्या मेंदूच्या भागावर संशोधकांनी लक्ष केंद्रित केलं. उंदरांमध्ये सिझर्स, सोशल विथड्रॉअल, हायपरअँक्टिव्हिटी, सतत तेच तेच करत राहणं अशी ऑटिझमची लक्षणं निर्माण होण्याकरता जी सेंसरी इन्फॉर्मेशन लागते, ती नियंत्रित करण्याकरता मेंदूतला हा भाग उपयोगी पडेल असं वाटून त्यांनी त्यावर जे प्रयोग केले ते यशस्वी झाले असल्याचं या 20 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे ऑटिझमवर मात करता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतो.

राघव Tue, 09/23/2025 - 01:19
कोराडी, नागपूर येथील थर्मल प्लांटचा फ्लायॲश डंपिंग ग्राऊंड आता दाट बांबूच्या वनराईत परिवर्तित झाला आहे. फ्लायॲशमध्ये सिलिका सारखी खनिजे असतात जी पिकांवर साचून उत्पादन घटवतात. बांबू सिलिका शोषून घेतो, त्यामुळे पिकांवरील दुष्परिणाम कमी होतात. विदर्भातील सीएसआयआर-नॅशनल एन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-NEERI) च्या एन्व्हायरनमेंटल बायोटेक्नॉलॉजी आणि जीनोमिक्स डिव्हिजन मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालसिंग आणि त्यांच्या टीमने 12 वर्षांच्या संशोधनातून फ्लायॲशयुक्त जमीन सुधारण्यासाठी बांबू व माती सुधारणा यावर आधारित पाच टप्प्यांची पद्धत विकसित केली आहे. या प्रक्रियेत प्रदूषक ओळखणे, त्यास सहनशील वनस्पती निवडणे, राख कमी करणे, मातीमध्ये बुरशी व सूक्ष्मजीव मिसळणे आणि शेवटी बांबू लागवड करणे हे टप्पे आहेत. “अल्प प्रमाणात पोषक तत्त्वे असलेली कोणतीही जमीन या तंत्रज्ञानाने सुपीक जमिनीत रूपांतरित करता येते,” असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी कोराडी प्लांटच्या भेटीत सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, “हे जगातील पहिले तंत्रज्ञान असून आम्ही सध्या भंडारा, हिंगणघाट, गडचिरोली, छिंदवाडा आणि नागपूर येथे या तंत्रज्ञानाचा प्रसार करत आहोत, जेणेकरून ओसाड जमिनीचा उपयोग संपत्ती निर्मितीसाठी करता येईल.” अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

निनाद Tue, 09/23/2025 - 07:44
चांगली बातमी आहे पण - यातल्या फ्लाय ॲश म्हणजे राखे पासून विटा तयार करणे योग्य आहे. विटा तयार करण्याची प्रक्रिया तशी सोपी आणि पर्यावरणपूरक आहे. फ्लाय ॲश, सिमेंट, वाळू आणि पाणी योग्य प्रमाणात मिसळून एक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर हे मिश्रण एका प्रेस्सिन्ग मशीनमध्ये टाकले जाते, जिथे त्याला दाब आणि व्हायब्रेशन देऊन विटांचा आकार दिला जातो. या विटांना भट्टीत भाजण्याची गरज नसते.

In reply to by निनाद

राघव Wed, 09/24/2025 - 20:04
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

राघव Wed, 09/24/2025 - 20:05
होय, आणि हा पर्याय सध्या वापरल्या जातो आहेच. पण तो अशा विखुरलेल्या फ्लाय अ‍ॅशवर नसावा अजून बहुदा. कारण एकदा पसरल्यानंतर ती राख गोळा करणं कर्मकठीण. त्यामुळे हा दुसरा पर्याय आश्वासक वाटतो.

In reply to by राघव

अभ्या.. Tue, 09/23/2025 - 14:04
भारीच. आमच्या सोलापूरला एनटीपीसी आहे तेथे पण करता येईल हे. परळीला पण आहे. तिथे तर ह्या फ्लाय अ‍ॅशसाठी आणि त्या टेंडरसाठी माफिय सिस्टम आहे. सरपंचाचे मुडदे पडलेत. बांबू पाणी खेचतो ना खूप पण. पाणी पाहिजे. वाढ ही लौकर होते. त्याच्या वापराची इकोसिस्टम पण बनायला हवी. नॉर्थ इस्टात एकजण कुणी आहे तो बांबू प्रॉडक्टचे ट्रेनिंग कोर्स फ्री शिकवतो.

In reply to by अभ्या..

राघव Wed, 09/24/2025 - 20:19
मुडदे पडण्यापर्यंत जाणं म्हणजे अतीच झालं... होय बांबू पाणी जास्त खेचतो पण इतरत्र वाया जाणार्‍या पाण्यापेक्षा हे प्रमाण कमी असावं.

टर्मीनेटर Mon, 10/13/2025 - 15:54
सर्वप्रथम नुकसानकारक सल्ले देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करु पहाणाऱ्या जगभरातल्या तमाम 'झोलाछाप अर्थशास्त्री' आणि 'बुद्धिजंताना' फाट्यावर मारत सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या सर्व 'सुजाण', 'व्यवहारचतुर', 'बुद्धिमान' भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!
"सोन्याच्या दरातील तेजीमुळे भारतीय सोनेधारकांकडे असलेल्या सोन्याचे मूल्य सुमारे 3.8 ट्रिलियन डॉलर्स (GDP च्या तुलनेत 88.8%) इतके घसघशीत वाढले असून त्याचा सोनेधारक भारतीय कुटुंबांच्या सांपत्तीक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम झाला आहे, असे मॉर्गन स्टॅनलीने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे."
ह्या संबंधित (चांगल्या) बातम्या: जय हिंद! जय महाराष्ट्र!

राघव Wed, 10/15/2025 - 16:51
भारताची पहिली गॅमा रे बर्स्ट वेधशाळा दोन विद्यार्थी बनवताहेत! गॅमा रे बर्स्ट (GRB) हे खगोलविश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानले जातात. गॅमा रे बर्स्ट वेधशाळा अशा घटनांना ओळखून त्यातून उत्सर्जीत होणार्‍या गॅमा रेजचे विश्लेषण करते. यांचा उपयोग खगोलशास्त्रज्ञ सुपरनोव्हा, कृष्णविवर (ब्लॅक होल) आणि न्यूट्रॉन तारे तयार होणे अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी करू शकतात. नेब्युला स्पेस ऑर्गनायझेशन हा स्पेस स्टार्टअप स्नेहदीप कुमार (प. बंगाल) आणि मोहित कुमार नायक (ओडिशा) या दोन २१ वर्षीय विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर २०२१ मधे सुरु केलाय. या अंतर्गत, SABHASAT या प्रमुख प्रकल्पाद्वारे त्यांनी भारताची पहिली नॅनोसॅटेलाइट-आधारित गॅमा-रे बर्स्ट वेधशाळा तयार करण्याचे कार्य हाती घेतलंय, ज्यामुळे खर्चात 98% पर्यंत बचत होईल असा अंदाज आहे! मॉड्युलर डिझाइन, रिअल-टाइम डेटा आणि सस्टेनेबल डी-ऑर्बिटिंगवर भर देणाऱ्या या प्रकल्पाला ISRO आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मान्यता मिळाली असून, 2026 मध्ये प्रक्षेपणाचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच स्नेहदीपनं अरोरा अ‍ॅकॅडेमी जर्नलची देखील स्थापना केली आहे, जे तरूण शास्त्रज्ञांना त्याचे शोध प्रकाशीत करण्यास उद्युक्त करतं. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

राघव Tue, 11/25/2025 - 03:06
दिल्लीमधील प्रदूषण हा आता एक आत्यंतिक गंभीर विषय झालेला आहे. प्रदूषण घटवणे आणि प्रदूषणापासून वाचणे अशा दोन समस्यांना दिल्लीकरांना तोंड द्यावं लागतं. दिल्लीमधीलच एका व्यक्तीनं यापैकी एका समस्येवर छोटे पण परिणामकारक असे दोन उपाय काढले आहेत. "माय राईट टू ब्रीद" नागरीक गटाचे संस्थापक श्री. जय धर यांच्या "Nirvana Being" या कंपनीनं एक मास्क बनवला आहे, जो ९५-९९% फिल्टर क्षमतेने काम करतो, धुण्यायोग्य आणि पुनर्वापर करण्यायोग्य आहे. यासोबतच कंपनीनं आणिक एक उत्पादन तयार केलं आहे: मायक्रो इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर (MESP) फिल्टर, हा एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर हवेत तरंगणाऱ्या कणांना विद्युत क्षेत्राच्या मदतीने चार्ज करतो आणि नंतर हे कण MESP फिल्टरकडे आकर्षित होऊन त्यावर जमा होतात. MESP फिल्टर पुनर्वापरयोग्य असून साध्या पाण्यानं धुवून पुन्हा वापरता येतो. त्यामुळं महागड्या फिल्टर बदलण्याची गरज राहत नाही. MESP एअर स्टेरिलायझिंग प्युरिफायर PM2.5, धूळ, परागकण, कालिमा, धूर, विषाणू आणि जिवाणू यांसारख्या अनेक हवेतून पसरणाऱ्या प्रदूषकांना दूर करण्यात अत्यंत प्रभावी आहे असा कंपनीचा दावा आहे. अधिक माहिती: लिंक १, लिंक २

In reply to by राघव

स्वधर्म Tue, 11/25/2025 - 17:39
राघव, चांगल्या बातम्या इथे देण्याची कल्पना खूपच चांगली आहे. वरील बातमी वाचून असे विचार आले की या कंपनीचे उत्पादन चांगले असेलही पण मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. प्रदूषण कमी करण्याचा उपाय त्यापासून संरक्षक साधणे हा नसून प्रदूषण स्त्रोत कमी किंवा नाहीसे करणे हा आहे. उदा. यमुनेत प्रक्रीया न करता पाणी सोडणारा कारखाना बंद करण्यात आला अशी बातमी आली तर ती जास्त सकारात्मक आहे. एक मित्र म्हणायचे की समस्या सोडवणे हा उपायच नाही. एक सोडवली की दुसरी तयार होते. समस्या नष्ट करणे हाच उपाय आहे. एके काळी म्हणे लंडनवरती फक्त धुराचे ढीग दिसायचे इतका कोळसा जाळला जायचा. तसेच अमेरिकेत फिलाडेल्फीया या शहरात स्टील कंपन्या होत्या, व सर्व इमारती त्यामुळे काळवंडून गेल्या होत्या. हे उद्योग व प्रदूषणाचे स्त्रोत त्यांनी हे बंद केले, त्यासाठी मास्क नाही शोधले. पुन्हा, तुमच्या कल्पनेला विरोध नाही पण असले उपाय हा प्रदूषणाचा त्रास कमी करण्याचा उपाय आहे असे समजणे तितकेसे ठीक वाटत नाही. अवांतरः काल थिंक बँक वरती डॉ. अभय बंग यांची मुलाखत अर्धवट ऐकली. त्यात ते म्हणाले की ओबामा तीन दिवस दिल्लीला आल्यामुळे म्हणे त्यांच आयुष्य सात दिवसांनी कमी झाले. अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.

In reply to by स्वधर्म

राघव Wed, 11/26/2025 - 00:23
स्वधर्म, तुम्ही म्हणताय ते खरंय. मीही तेच वर लिहिलेले आहे. प्रश्न दोन आहेत. आणि एकाचं उत्तर मिळतंय. पहिल्या प्रश्नाचं आणि जास्त महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर कधी, कसं आणि कोणत्या स्वरूपात मिळणार ते माहित नाही. तोवर जे करणं शक्य आहे ते करावं या सकारात्मक भावनेतून असे उपाय निघत असतात. उदा: लोकशाहीची ताकद खूप मोठी. लोकांची ताकद हीच खरी ताकद. हेही असंच खरंय. पण ही ताकद जागृत होऊन तिचा परिणाम व्हायला ४०-५० वर्ष लागत असतील, तर तोवरच्या पिढ्यांना तरी त्रास भोगावाच लागतो आणि आहे त्या परिस्थितीत त्यातल्या त्यात उपाय करावेच लागतात. तद्वतच हा प्रदूषणाचा मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील.

In reply to by राघव

स्वधर्म Wed, 11/26/2025 - 16:16
>> मूळ प्रश्न सोडवेपर्यंत काही ना काही उपाय होतच राहतील. या पवित्र्याने (अ‍ॅप्रोच) आपले अधिक नुकसान होते की काय असे मला वाटते. उदा. अनेक वर्षांपासून पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होत आहेत. ग्रामीण भागातले सत्तरीतले वयस्कर लोक सांगतात की त्यांच्या लहानपणी एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना वाटेत लागलेल्या कोणत्याही नदी नाल्याचे पाणी ते पीत असत. रोगराईची भीती नव्हती. आता वीस पंचवीस वर्षांपूर्वी बाटलीबंद पाणी आले. लगेच रेल्वेने नियम बदलला की काय माहिती नाही पण अनेक स्टेशनवर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर जागोजागी नळ असायचे ते हळू हळू नाहीसे जरी झाले नाहीत तरी कमी झाले. कारण बाटली बंद पाणी मिळते. (तो एक भला मोठा उद्योग आहे आणि भयानक प्रदूषणकारी आहे). आता रेल्वे प्लॅटफार्म वर जागोजागी स्वच्छ पाण्याची सोय करणे हे रेल्वेच्या प्राधान्यक्रमात आहे का? गावोगावच्या नद्या नाले विहिरी पाण्याचे स्त्रोत स्वच्छ राखण्यासाठी शासन प्राधान्य देईल का? कारण फिल्टर आहेत, विकत पाणी मिळते. लांब कशाला आमच्या शेताच्या बाजूला शंभर मीटरवर ४-५ विहिरी आहेत. सगळ्यांना आठ माही पाणी आहे पण ते संपूर्णपणे प्रदूषित आहे. कारण प्रत्येकाने वर्षानुवर्षे आपल्या शेतात घातलेली रासायनिक खते व किटकनाशके. प्रत्येक कुटुंब दर चार दिवसाआड प्यायला ३० लिटर चा कॅन घेते. आता त्यांच्या मनात प्रदूषण कमी करावे असा विचारच येत नाही व काहींच्या आला तरी तो प्रॅक्टीकल नाही, आपल्याला भरपूर खते घालूनच शेती करता येते व प्यायच्या पाण्यासाठी कॅनला पैसे खर्च करायचेच आहेत हे अंगवळणी पडून गेले आहे. म्हणून मला पटते की उपाय हा मूळ कारण नष्ट करणारा असावा नाहीतर तो प्रदूषण वाढवणाराच असतो. हे मास्क कसे रिसायकल करायचे? फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यांनी कसे आपले नदी नाले तुंबले आहेत ते तुंम्हाला माहिती असेलच. पण त्यावर महापालिकेचे वाढवीत नेलेले नाले सफाईचे बजेट हा 'सकारात्मक' उपाय आहेच.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र Wed, 11/26/2025 - 01:36
अशी जर आपली राजधानी असेल तर त्यात काय सकारात्मक आहे कुणास ठाऊक.> याबद्दल आपले राज्यकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था खरोखरच कितपत गंभीर आहेत याबद्दल शंकाच वाटते. प्रत्यक्ष कृतीऐवजी नुसता कांगावा आणि देखावा आणि जगाला तोंडभरून उपदेश करण्यात आपल्या लोकांना जगात तोड नाही.

राघव Fri, 11/28/2025 - 17:44
बिहारमधील प्रिन्स शुक्ला यांनी कोविडमधे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरु केलेला अग्रिक्ल्चरल स्टार्टअप "अ‍ॅग्रेट" आज वार्षिक १० कोटी उत्पन्न असणारा लघु उद्योग बनला आहे. उत्तम दर्जाची बियाणं, ठिबक सिंचन प्रणाली, आणि पर्यावरणपूरक खतं ही त्यांची उत्पादनं आहेत. पण यासोबतच त्यांनी गावातल्या लोकांना नवीन प्रणाली कशी अन् कशासाठी वापरायची हे शिकवणं सुरु केलं. मागच्या काही वर्षातच त्यांनी जवळपास १० हजार शेतकर्‍यांना मदत केलेली आहे. ITC, Godrej आणि Parle यासारख्या कंपन्यांशी करार केलेत. आता ते ओडीशात मखाणाच्या उत्पादनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांचं एक वाक्य खूप छान आहे: "Agriculture is not outdated, it’s under-innovated" अधिक माहिती: लिंक १, लिंक २
लेखनप्रकार
नमस्कार! येथील चर्चेप्रमाणे हा धागा सुरु करत आहे. आपण सगळ्यांनी देखील जमेल तसा हातभार लावावा. Sowgood Foundation च्या संचालिका प्रगती चास्वाल यांनी आजतोवर दिल्लीमधील सरकारी आणि खाजगी अशा विविध शाळांमधून, ७२००० मुलांपर्यंत शेती आणि त्याविषयक जाणीव पोहोचवलेली आहे. आपल्या मुलाच्या भाज्यांविषयी असलेल्या नावडी वरून त्यांना मुलांना मातीसमवेत जोडण्याची गरज जाणवली आणि त्यातून त्यांनी हा उपक्रम सुरु झालाय.

चांगल्या बातम्या - एक उपक्रम!

राघव ·

चित्रगुप्त Mon, 08/11/2025 - 06:54
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते. --- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?) -- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्‍यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते. -- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक. 'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर) असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.

चित्रगुप्त काकांशी सहमत. चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत. तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच. आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत. तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.

गवि Tue, 08/12/2025 - 10:54
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा. तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास.. चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत. मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते. असो. तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.

विवेकपटाईत Tue, 08/12/2025 - 11:51
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात. 1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख. 2. शेतीत नवीन प्रयोग करणार्‍यांच्या बाबतीत लेख 3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख 4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत 5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि 6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि

राघव Wed, 08/13/2025 - 16:59
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद! चित्रगुप्त: अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही. संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल. होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-) चित्रगुप्त, प्रसादः चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये! विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण. त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-) राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात. त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं. गवि:
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-) विवेकपटाईत: तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे. त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही. बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो. पुनःश्च धन्यवाद! शुभम्

चित्रगुप्त Wed, 08/13/2025 - 20:55
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?

चित्रगुप्त Mon, 08/11/2025 - 06:54
उत्तम आणि अत्यंत गरजेचे आहे असे करणे.... आणि अवघडही आहे जरा. कारण 'चांगल्या' बातम्या आपल्यापर्यंत फार कमी प्रमाणात पोचत असतात. 'बातम्या' या प्रकारात यूट्यूबवरील विडियोंचा समावेश केला तर ते जास्त सोपे आणि शक्य आहे असे वाटते. --- धागकर्त्यास ' बातमी' यात शब्दातून काय काय अभिप्रेत आहे ? फक्त अगदी 'ताजी' - आजची-आत्ताची खबर, की केंव्हाचीही ('कालची' पासून हजारो वर्षांपूर्वीची सुद्धा ?) -- तसेच 'चांगली' म्हणजे काय, याचेही विवेचन करावे. उदा. "अमुक इतक्या लोकांचे धर्मांतरण करण्यात आले" ही बातमी एका समूहासाठी चांगली, तर दुसर्‍यासाठी वाईट ठरत असते. माझ्या घरात झालेली चोरी माझ्यासाठी वाईट, तर त्या चोराच्या घरात चांगली बातमी असते. -- अमूक हत्तीणीला कुठे ठेवणे 'चांगले' याबद्दल दोन-तीन तटात वेगवेगळी मते असतात. खुद्द त्या हत्तीणीला काय वाटते, देवास ठाऊक. 'सर्वांसाठीच चांगले' असे काही घडणे प्रत्यक्षात शक्य असते का, हा संशोधनाचा विषय ठरावा. ( तर त्यावर संशोधन चालू आहे" - इति पांडुरंग सांगवीकर) असो. प्रथमाग्रासे मक्षिपात नको. तर धागार्त्याने स्वतःच अश्या चांगल्या बातम्या देण्याची सुरुवात करावी, हेच श्रेयस्कर. वाट बघतो आहे.

चित्रगुप्त काकांशी सहमत. चांगले वाईट हे परस्पेक्टीव चा विषय आहे आणि त्यातही राजकारणामुळे क्लस्टरिंग इतके टोकाचे झाले आहे की कोणत्याही विषयात दोन गट पडलेले च आहेत. तुमच्यासाठी जी चांगली बातमी असेल ती 2 नंबर साठी वाईट बातमी असू शकेल. किंबहुना असेलच. आणि हे लोकं कोठेही ओढून ताणून राजकारण आणणारच आहेत. तस्मात् चांगलं वाईट असं काहीही न मानता आपण अलिप्तपणे हा संसाराचा रिॲलिटी शो एन्जॉय करुयात.

गवि Tue, 08/12/2025 - 10:54
कल्पना उत्तम आहे. असा संवाद इथे अवश्य घडावा. तुमच्या प्रस्तावात माझे दोन आणे ॲडवायचे झाल्यास.. चांगल्या बातम्या आपल्यापर्यंत पोचणे तसे दुर्मिळ आणि अवघडच आहे कारण विविध प्रस्थापित माध्यमे हीच आपला स्रोत आहेत. मनुष्यस्वभावातच कुठेतरी ही सुप्त प्रवृत्ती आहे, की संकट, आपत्ती, दुर्घटना (इतरांच्या बाबतीत घडलेली) यातच त्यांना रस असतो आणि त्यातच बातमीमूल्य असते. काही बरे घडले तर ती बातमी मिळमिळीत वाटू लागते. ब्रेकिंग न्यूज असे ओरडत लालभडक रंगाच्या पार्श्वभूमीवर मृतांचे आकडे, मृतांत किती महिलांचा समावेश, पडझड आणि नुकसानाची (आमच्या वार्ताहराने जीव धोक्यात घालून टिपलेली) एक्स्लूझिव चित्रे.. असे सर्व दाखवण्यात मिळणारा टी आर पी चांगल्या बातमीत नाहीसा होती. माकडाच्या हाती शॅम्पेन हे नाटक काळा विनोद करता करता भेदक रीतीने हे वास्तव समोर आणते. असो. तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.

विवेकपटाईत Tue, 08/12/2025 - 11:51
चांगल्या बातम्यांसाठी दिशांनिर्देश ठरविले जाऊ शकतात. 1. भारतीय उद्योगांबाबत सकारात्मक लेख. 2. शेतीत नवीन प्रयोग करणार्‍यांच्या बाबतीत लेख 3. नव्या स्टार्ट अप संबंधित लेख 4. भारतात होणारे नवीन शोध इत्यादि बाबत 5. सकारात्मक सामाजिक लेख शिक्षा पर्यावरण इतिहास विज्ञान इत्यादि इत्यादि 6. लेखाच्या संदर्भात सोबत बातम्यांच्या लिंक , यूट्यूब लिंक इत्यादि

राघव Wed, 08/13/2025 - 16:59
आपल्या प्रतिसादांसाटी मनःपूर्वक धन्यवाद! चित्रगुप्त: अगदी ताज्याच नाही, जुन्याही चांगल्या बातम्या मांडल्यात तर काही हरकत नसावी. व्हिडियोज देखील चालू शकतील. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं गरजेचं आहे. कारण नुसत्या लिंका डकवण्याचा काही उपयोग होत नाही. संक्षिप्त माहितीवरून मग कुणाला पुढे खोलात जाऊन बातमी वाचायची असेल तर तसं सोयीचं होईल. होय, सुरुवात मीच करेन. बाकी सगळे हातभार लावतीलच! :-) चित्रगुप्त, प्रसादः चांगलं/वाईट हे सापेक्ष आहे हे खरं. म्हणूनच त्याची व्याख्या मला करत बसायची नाहीये! विवेक आणि तारत्म्य वापरून कुणालाही हे समजेलंच की अभिप्रेत काय आहे ते. वादंगाचा धुरळा उडवण्याची मजा अनेक धाग्यात घेतंच असतो आपण. त्यामुळे व्याख्येवर खल करण्याच्या बाबतीत आपला पास! :-) राजकारण हा विषयच नको हे त्यासाठीच म्हटलंय. फार वाद होतात आणि धाग्याचा खफ होतो. चांगले प्रतिसाद देखील त्यात शोधत बसावे लागतात. त्यामुळे कुणी जर तसं काही करत असेल तर त्यासाठी संपादकांचं सहाय्य घेणं आलं. गवि:
तर माझा प्रस्ताव असा की याच सोबत आपल्याला थेट दिसलेल्या चांगुलपणाच्या घटना, आपल्याला थेट कोणीतरी दाखवलेला सज्जनपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा.. अशाही घटना लिहील्या तर आपणच सिटीझन रिपोर्टर बनू. चांगल्या बातम्यांचे. आपला प्रत्यक्ष काही सहभाग असेल नसेल, केवळ एखादा प्रसंग डोळ्यासमोर घडला असला, इतर कोणाच्या बाबतीत, तरीही तो लिहावा.
हे फारच छान आहे. तसे करता येत असेल तर खूपच छान. नक्कीच आनंद होईल! :-) विवेकपटाईत: तुम्ही सुचवलेले बिंदुगामी उत्तम आहेत. जरूर टाकायला हवेत. पण बातमी बद्दल आपण दोन-तीन ओळीत संक्षिप्त माहिती देणं मात्र गरजेचं आहे. त्याशिवाय नुसत्या लिंका डकवण्यात काही उपयोग नाही. बघुयात. एक-दोन दिवसांत वेगळा धागा सुरु करतो. पुनःश्च धन्यवाद! शुभम्

चित्रगुप्त Wed, 08/13/2025 - 20:55
आगामी नवीन धाग्याच्या विविध प्रतिसादांमधून काही चांगले, आनंददायक, श्रवणीय, प्रेक्षणीय, शान्ति -समाधान देणारे, सकारात्मक भावना निर्माण करणारे असे वाचायला -बघायला - ऐकायला मिळावे, असेच ना ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर्स! खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली. आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्‍याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं. म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.

शाप की आशीर्वाद?

युयुत्सु ·

गवि Mon, 08/04/2025 - 13:11
कौतुकास्पद. इतक्या लहानपणी असे कौतुक ऐकायला मिळणे म्हणजे टॅलन्ट असणारच. अच्युत गोडबोले यांच्या "मुसाफिर" या लेखनाची आठवण झाली. त्यांचेही असेच अनुभव. लहानपणापासूनच सर्व आदर्श आणि सर्वगुणसंपन्न, प्रगल्भ. असे वाचले की आपण खुद्द म्हणजे अगदीच "ह्या.." आहोत हे पुन्हा एकदा पटते.

In reply to by गवि

अभ्या.. Mon, 08/04/2025 - 14:11
अगदी अगदी... आम्हाला ना काही वारसा, ना स्वतःची बुध्दीमत्ता म्हणावी इतकी बुध्दी, ना कुठले अधिकारवाणीने बोलावे असे इंटलेक्ट फिल्ड, ना काही पदाधिकार, ना फारशा साहित्याशी ओळख होण्याच्या संधी, ना प्रोत्साहन, ना काही अचिव्हमेंट.... अगदी कुणी "ह्या..." म्हण्ण्याइतके तरी लक्ष देइल असे वाटत माही. फारच न्युनगंडाचाही न्यूनगंड यावा इतके लो वाटतेय.... :(

In reply to by अभ्या..

गवि Mon, 08/04/2025 - 16:41
अरे मी तर केस कापायला नेले तरी रडायचो. कोणी इतर असते तर वेळेवर केस कापण्याची आवश्यकता त्यांना त्याच वयात लक्षात आल्यामुळे स्वतः सलूनमधे जाऊन व्यवस्थित कानावरून मानेवरून पोलीस कट मारून आले असते. आम्हाला आमचे पाय झाडत असताना खेचत घेऊन जावे लागायचे. शहाणपण यायला फार वेळ घेतला. दहावीत निबंधाचे कौतुक झाले होते पण गणिताच्या पेपरवर असा शेरा होता: (काहीही बदल किंवा अतिशयोक्ती नाही) गणिताच्या पायऱ्या जिथे लिहितो तिथे: शेरा : पायरी एक: ??? कसे? पायरी दोन: जादू ..?? पायरी तीन: आपल्याला सूचना करण्यास किंवा आपले कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. ताबडतोब पालकांना भेटायला बोलवावे. एकाही शब्दाची चूक नाही कारण ते शब्द घणाघात होऊन डोक्यात आजन्म पक्के झाले आहेत. असे आम्ही. डुबोया मुझको होने ने.. न होता मैं तो क्या होता? (ओळी: मिर्जा गालिब यांजकडून साभार)

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण अशीच एक गोष्ट आहे. ते शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी असे असामान्य भाषण केले की परीक्षकांना ते भाषण शाळेतील विद्यार्थ्याने तयारी करून लिहिले आहे याची खात्रीच पटली नाही. त्यांना वाटले की सावरकरांनी ते भाषण कोणा मोठ्या व्यक्तीकडून लिहून घेतले आहे आणि नुसती पोपटपंची केली आहे. त्यामुळे त्यांना बक्षिस दिले गेले नाही. तेव्हा सावरकरांनी परीक्षकांना विचारले की माझ्या भाषणाला इतर कोणाच्याही भाषणापेक्षा जास्त टाळ्या होत्या मग मला बक्षिस का नाही? त्यावर परीक्षकांनी त्यांना वाटत होते ते सांगितले. त्यावर सावरकरांनी आव्हान दिले की आता मला दुसरा कोणताही विषय आणि थोडा वेळ द्या. मी त्याच उंचीचे भाषण तयार करून इथल्या इथे सभागृहात देईन. परीक्षकांनी त्याप्रमाणे दुसरा विषय दिला आणि पूर्वीइतकेच असामान्य भाषण सावरकरांनी केले. सभागृहात पूर्वीपेक्षा जास्त टाळ्यांचा कडकडाट झाला. मग परीक्षकांनी सावरकरांना एक विशेष पारीतोषिक जाहिर केले. त्यावर सावरकर म्हणाले- ज्या परीक्षकांना मी काय लिहिले आहे हे पण समजले नसेल त्यांच्याकडून मला बक्षिस नको. काय तो बाणेदारपणा. त्याप्रमाणेच मी काय लिहिले आहे हे समजायची पात्रता नसलेल्यांच्या मासिकात माझा लेख नाही छापून आला तरी चालेल असे म्हटले असते तर उत्तम झाले असते. कदाचित आयत्या वेळेस तसे बोलायचे सुचले नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अभ्या.. Mon, 08/04/2025 - 18:27
लोकमान्यांच्या शेंगा असोत की सावरकरांचे दुसरे भाषण, गांधीजींची घरातील चोरी किंवा अगदी रिसेंट म्हणजे नदीतली मगर पकडून घरी आणणे. अशा गोष्टी कोण लिहिते? जर स्व्तःच सांगितल्या आहेत ह्या गोष्टी तर तत्वनिष्टा, बाणेदारपणा, सत्यप्रियता किंवा धाडसीपणा आदि गुणांची त्यांना त्याचवेळी जाणीव झालेली असते की नंतर ते चिकटवले जातात? कारण वय शेवटी वय असते. वयासुलभ काहीच नसते का मोठ्या माणसांचे?

In reply to by अभ्या..

कानडाऊ योगेशु Mon, 08/04/2025 - 18:43
हेच म्हणतो. तो न्युनगंड येण्यामागे ह्या फुगवुन सांगितलेल्या गोष्टी पण कारणीभूत आहेत. नको तिथे असा बाणेदार का तत्सम गुण दाखवुन फजितीही करवुन झालेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या जवळपास प्रत्येक सुपरस्टार ने लहानपणी संघर्ष केलेला असतो. फुटकळ पैसे घेऊन मुंबैत येतो काय मरीन ड्राईव च्या बाकावर झोपतो काय यंव न त्यंव. एकदा मोठे झाले कि अश्या गोष्टी जाणुनबुजुन पसरवल्या जात असाव्यात हे नक्की.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असंका Wed, 08/06/2025 - 05:00
अं... बक्षिस बिक्षिस नि ते स्विकारणे नाकारणे या तर पुढच्या गोष्टी. सावरकरांनी भाषण केलं. यांनी आपला लेख प्रकाशित केला. मग फरक काय आहे?

nutanm Mon, 08/04/2025 - 20:38
मला वर दाखवलेला लादीपाव खूप आवडतो. मला त्यात थोडीशीच जास्त साखर घालून गोडसर पाव वृ भाजलेला पाव फार आवडतझ पण विकत तसा मिळत नाही. लहान शहरात एकदा खाल्लेला होता्. घरी करायचा तर हात दुखेपर्यत कोण फेसणार म्हणून करत नाही घरी हवा तेवढा गोड व जास्त भाजलेला करता येईल पण तेवढी सहन शीलता (patience ) नाही. मग विकत मिळेल तसा खाणे अपरिहार्य.

गवि Mon, 08/04/2025 - 13:11
कौतुकास्पद. इतक्या लहानपणी असे कौतुक ऐकायला मिळणे म्हणजे टॅलन्ट असणारच. अच्युत गोडबोले यांच्या "मुसाफिर" या लेखनाची आठवण झाली. त्यांचेही असेच अनुभव. लहानपणापासूनच सर्व आदर्श आणि सर्वगुणसंपन्न, प्रगल्भ. असे वाचले की आपण खुद्द म्हणजे अगदीच "ह्या.." आहोत हे पुन्हा एकदा पटते.

In reply to by गवि

अभ्या.. Mon, 08/04/2025 - 14:11
अगदी अगदी... आम्हाला ना काही वारसा, ना स्वतःची बुध्दीमत्ता म्हणावी इतकी बुध्दी, ना कुठले अधिकारवाणीने बोलावे असे इंटलेक्ट फिल्ड, ना काही पदाधिकार, ना फारशा साहित्याशी ओळख होण्याच्या संधी, ना प्रोत्साहन, ना काही अचिव्हमेंट.... अगदी कुणी "ह्या..." म्हण्ण्याइतके तरी लक्ष देइल असे वाटत माही. फारच न्युनगंडाचाही न्यूनगंड यावा इतके लो वाटतेय.... :(

In reply to by अभ्या..

गवि Mon, 08/04/2025 - 16:41
अरे मी तर केस कापायला नेले तरी रडायचो. कोणी इतर असते तर वेळेवर केस कापण्याची आवश्यकता त्यांना त्याच वयात लक्षात आल्यामुळे स्वतः सलूनमधे जाऊन व्यवस्थित कानावरून मानेवरून पोलीस कट मारून आले असते. आम्हाला आमचे पाय झाडत असताना खेचत घेऊन जावे लागायचे. शहाणपण यायला फार वेळ घेतला. दहावीत निबंधाचे कौतुक झाले होते पण गणिताच्या पेपरवर असा शेरा होता: (काहीही बदल किंवा अतिशयोक्ती नाही) गणिताच्या पायऱ्या जिथे लिहितो तिथे: शेरा : पायरी एक: ??? कसे? पायरी दोन: जादू ..?? पायरी तीन: आपल्याला सूचना करण्यास किंवा आपले कौतुक करण्यास शब्द अपुरे पडतात. ताबडतोब पालकांना भेटायला बोलवावे. एकाही शब्दाची चूक नाही कारण ते शब्द घणाघात होऊन डोक्यात आजन्म पक्के झाले आहेत. असे आम्ही. डुबोया मुझको होने ने.. न होता मैं तो क्या होता? (ओळी: मिर्जा गालिब यांजकडून साभार)

स्वातंत्र्यवीर सावरकरांची पण अशीच एक गोष्ट आहे. ते शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी असे असामान्य भाषण केले की परीक्षकांना ते भाषण शाळेतील विद्यार्थ्याने तयारी करून लिहिले आहे याची खात्रीच पटली नाही. त्यांना वाटले की सावरकरांनी ते भाषण कोणा मोठ्या व्यक्तीकडून लिहून घेतले आहे आणि नुसती पोपटपंची केली आहे. त्यामुळे त्यांना बक्षिस दिले गेले नाही. तेव्हा सावरकरांनी परीक्षकांना विचारले की माझ्या भाषणाला इतर कोणाच्याही भाषणापेक्षा जास्त टाळ्या होत्या मग मला बक्षिस का नाही? त्यावर परीक्षकांनी त्यांना वाटत होते ते सांगितले. त्यावर सावरकरांनी आव्हान दिले की आता मला दुसरा कोणताही विषय आणि थोडा वेळ द्या. मी त्याच उंचीचे भाषण तयार करून इथल्या इथे सभागृहात देईन. परीक्षकांनी त्याप्रमाणे दुसरा विषय दिला आणि पूर्वीइतकेच असामान्य भाषण सावरकरांनी केले. सभागृहात पूर्वीपेक्षा जास्त टाळ्यांचा कडकडाट झाला. मग परीक्षकांनी सावरकरांना एक विशेष पारीतोषिक जाहिर केले. त्यावर सावरकर म्हणाले- ज्या परीक्षकांना मी काय लिहिले आहे हे पण समजले नसेल त्यांच्याकडून मला बक्षिस नको. काय तो बाणेदारपणा. त्याप्रमाणेच मी काय लिहिले आहे हे समजायची पात्रता नसलेल्यांच्या मासिकात माझा लेख नाही छापून आला तरी चालेल असे म्हटले असते तर उत्तम झाले असते. कदाचित आयत्या वेळेस तसे बोलायचे सुचले नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अभ्या.. Mon, 08/04/2025 - 18:27
लोकमान्यांच्या शेंगा असोत की सावरकरांचे दुसरे भाषण, गांधीजींची घरातील चोरी किंवा अगदी रिसेंट म्हणजे नदीतली मगर पकडून घरी आणणे. अशा गोष्टी कोण लिहिते? जर स्व्तःच सांगितल्या आहेत ह्या गोष्टी तर तत्वनिष्टा, बाणेदारपणा, सत्यप्रियता किंवा धाडसीपणा आदि गुणांची त्यांना त्याचवेळी जाणीव झालेली असते की नंतर ते चिकटवले जातात? कारण वय शेवटी वय असते. वयासुलभ काहीच नसते का मोठ्या माणसांचे?

In reply to by अभ्या..

कानडाऊ योगेशु Mon, 08/04/2025 - 18:43
हेच म्हणतो. तो न्युनगंड येण्यामागे ह्या फुगवुन सांगितलेल्या गोष्टी पण कारणीभूत आहेत. नको तिथे असा बाणेदार का तत्सम गुण दाखवुन फजितीही करवुन झालेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या जवळपास प्रत्येक सुपरस्टार ने लहानपणी संघर्ष केलेला असतो. फुटकळ पैसे घेऊन मुंबैत येतो काय मरीन ड्राईव च्या बाकावर झोपतो काय यंव न त्यंव. एकदा मोठे झाले कि अश्या गोष्टी जाणुनबुजुन पसरवल्या जात असाव्यात हे नक्की.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असंका Wed, 08/06/2025 - 05:00
अं... बक्षिस बिक्षिस नि ते स्विकारणे नाकारणे या तर पुढच्या गोष्टी. सावरकरांनी भाषण केलं. यांनी आपला लेख प्रकाशित केला. मग फरक काय आहे?

nutanm Mon, 08/04/2025 - 20:38
मला वर दाखवलेला लादीपाव खूप आवडतो. मला त्यात थोडीशीच जास्त साखर घालून गोडसर पाव वृ भाजलेला पाव फार आवडतझ पण विकत तसा मिळत नाही. लहान शहरात एकदा खाल्लेला होता्. घरी करायचा तर हात दुखेपर्यत कोण फेसणार म्हणून करत नाही घरी हवा तेवढा गोड व जास्त भाजलेला करता येईल पण तेवढी सहन शीलता (patience ) नाही. मग विकत मिळेल तसा खाणे अपरिहार्य.
लेखनविषय:
लेखनप्रकार
शाप की आशीर्वाद? ========== -राजीव उपाध्ये ...हा मला मिळालेला शाप की आशीर्वाद माहित नाही, पण त्यामुळे टॉक्सिक लोकांच्याकडून माझ्या प्रगतीत अडथळे खुपच निर्माण झाले आहेत. मला मी विठ्ठल सीताराम गुर्जरांचा पणतू आहे (गुर्जरांची सख्खी बहिण माझी सख्खी पणजी) याचं शाळेत असल्यापासून खुप भारी वाटत असे. ९वीत असतांना मी शाळेच्या वार्षिकात त्यांच्यावर लेख लिहायचे ठरवले आणि आजोबांना (आईच्या वडिलांना) सांगितले. आजोबांनी टुणकन उडी मारून मला सर्व मदत करायचे ठरवले.

हम किसी भी हद तक जा सकते है|

युयुत्सु ·

रामचंद्र Fri, 07/25/2025 - 12:43
ही तत्परता... ही बाब न्यायालयालाच नाही तर कोणत्याही अधिकारपदालाही लागू होते. न्यायालयासंदर्भात बोलायचं झालं तर न्या. अभय ओक यांनी सार्वजनिक ध्वनिप्रदूषणाची आवर्जून दखल घेतल्याचं लक्षात येतं. आपल्याही लेखनात नियमावर बोट ठेवून मुद्दाम त्रास देणारे अधिकारपदावरचे लोक आणि उलट विवेक, उमदेपणा आणि शक्य तितकी मदत करण्याची तयारी दाखवणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे आढळतात. वेगळ्या संदर्भात पाहिलं तर मिपावरीलच डॉ. सुबोध खऱ्यांच्या लेखनात तथाकथित कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्याने कसा फरक पडतो याचे स्वानुभव कथन केले आहेत. म्हणजे ही बाब त्या त्या व्यक्तीची संवेदनशील वृत्ती तसेच संबंधित परिस्थितीत आपली जबाबदारी सर्वार्थाने पार पाडण्याची प्रवृत्ती, तडफदारपणा यावर अवलंबून आहे असे दिसते.

रामचंद्र Fri, 07/25/2025 - 12:43
ही तत्परता... ही बाब न्यायालयालाच नाही तर कोणत्याही अधिकारपदालाही लागू होते. न्यायालयासंदर्भात बोलायचं झालं तर न्या. अभय ओक यांनी सार्वजनिक ध्वनिप्रदूषणाची आवर्जून दखल घेतल्याचं लक्षात येतं. आपल्याही लेखनात नियमावर बोट ठेवून मुद्दाम त्रास देणारे अधिकारपदावरचे लोक आणि उलट विवेक, उमदेपणा आणि शक्य तितकी मदत करण्याची तयारी दाखवणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे आढळतात. वेगळ्या संदर्भात पाहिलं तर मिपावरीलच डॉ. सुबोध खऱ्यांच्या लेखनात तथाकथित कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्याने कसा फरक पडतो याचे स्वानुभव कथन केले आहेत. म्हणजे ही बाब त्या त्या व्यक्तीची संवेदनशील वृत्ती तसेच संबंधित परिस्थितीत आपली जबाबदारी सर्वार्थाने पार पाडण्याची प्रवृत्ती, तडफदारपणा यावर अवलंबून आहे असे दिसते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
https://www.youtube.com/watch?v=Dt8FOiyA72E वरील एका प्रकरणात न्यायाधीशांनी स्वतः सर्वासमक्ष चालू कोर्टात संबंधित अधिकार्‍याला फोन लावला आणि प्रकरण समजाऊन घेतले आणि समस्या सोडवली. ही तत्परता खालच्या कोर्टात दिसली तर जनतेचा न्यायालयांवरचा विश्वास वाढेल. अल्पोळी धाग्याबद्दल क्षमस्व!

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

आर्या१२३ ·

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

कर्नलतपस्वी Sat, 07/26/2025 - 17:58
आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ Mon, 07/28/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Wed, 07/30/2025 - 12:37
अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Wed, 07/30/2025 - 14:09
आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा Tue, 07/29/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत Tue, 07/29/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti Tue, 07/29/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 07/30/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ Tue, 07/29/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म Tue, 07/29/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ Tue, 07/29/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

कर्नलतपस्वी Tue, 07/29/2025 - 17:55
अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Tue, 07/29/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा Tue, 07/29/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक Tue, 07/29/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

श्वेता व्यास Tue, 07/29/2025 - 19:03
कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)

अंहं ही कथा काही भावली नाही. महत्वाचे कारण म्हणजे ह्या कथेत असलेले spiritual materialism. नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. बस एकवार , मोजून एकदा समजून घेतले एक " राम" हे नाम , फक्त एकदा, बस इतके "पुरेसे" आहे. हा तुकोबांचा अभंग पहा : राम म्हणता रामचि होईजे।पदी बैसोन पदवी घेईजे ।।१।। ऐसे सुख वचनी आहे।विश्वासे अनुभव पाहे ।।धृ।। रामरसाचिया चवी।आन रस रुचती केवी ।।३।। तुका म्हणे चाखोनि सांगे ।मज अनुभव आहे अंगे ।।४।। तस्मात् हे सारं आध्यात्मिक भौतिकवाद इहवाद बाजूला सारून एकदा "राम" म्हणा , "समजून" म्हणा. बस. इतके पुरेसे आहे. त्यानंतर व्हायचे ते होऊ दे देह जावो अथवा राहो। पांडुरंगीं दृढ भावो ।। काय फरक पडतो !! जे होतंय ते, जे झालं ते आणि जे जे काही होईल ते सर्वच रामाची इच्छा !!

कर्नलतपस्वी Sat, 07/26/2025 - 17:58
आपापला दृष्टिकोन. लेखकाने ही कथा काल्पनिक आहे असे लिहीले आहे. आध्यात्म, परमार्थ वैगेरेच्या भानगडीत मी पडत नाही. स्वधर्मानुसार समोर येणारे कर्म करणे एवढेच समजते. तसे माझे पणजोबा,पणजी व आजोबा दत्तसंप्रदायातील अनुग्रहीत अधीकारी होते पण नात्याच्या पलिकडे काही नाही. एक कथा म्हणून आवडली.

आर्या१२३ Mon, 07/28/2025 - 12:48
नामस्मरणाने चमत्कार होतो, पेशंट तीन महिन्याने शुद्धीवर येतो, वैकुंठ , परलोक वगैरे सगळं spiritual materialism आहे. त्याचा उपयोग अत्यंत प्राथमिक स्तरावरील साधकांसाठी आहे. त्यांना त्या ओढीने का होईना अध्यात्माची ओढ लागते. एरव्ही " जाणत्या" साधकांसाठी हे सारं फारच हास्यास्पद आहे. प्रगो, हे अवास्तव नाही. साधकांनी सांगितलेले अनुभव आहे. माझ्या मैत्रिणीच्या सासुबाई शेवटी शेवटी तीन महिने कोमात होत्या. आणि तरी त्यांची बोटे माळ फिरवल्यासारखी हलत होती. मुळात कोणीतरी आपल्या पापपुण्याचा, आपल्या नामस्मरणाचा हिशेब ठेवत आहेत ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ते 13 कोटी जप वगैरे फार अलीकडे आले. नामस्मरणाचा हिशोब वैगेरे हे आकडे द्यावे म्हणुन मी लिहीले आहे, निव्वळ आपला जप प्रापंचिक मागणे पुर्ण करण्यात कसा खर्च होतो हे सांगण्यासाठी. आणि हे मनाचे नाही तर श्री बापुसाहेब मराठे यांच्या पुस्तकात येउन गेले आहे. बाकी तेरा कोटी जपाबद्दल म्हणशील तर महाराजांच्या चरित्रात उल्लेख आहे. महाराजांनी स्वतःच त्यांच्या काही शिष्यांना तेरा कोटीचा संकल्प करण्यास सांगितले होते. काहींना साडे तीन कोटीचा करण्यास सांगितले.

In reply to by आर्या१२३

म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो. अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. रामाचे नाव घेऊन त्याला घर गाडी बायका पोरं वगैरे मागणे म्हणजे सोनाराच्या दुकानात जाऊन कोथिंबीरची जुडी मागण्यासारखं आहे. त्यामुळे समर्थांचे जे मागणे आहे ते च आपले मागणे आहे - " मागणेची निरसे जेणे l ऐसे देगा रामराया ll " नामाचा महिमा अगाध आहे , त्याला शुल्लक प्रापंचिक उपभोग प्राप्त करून घ्यायचा उपाय असे रूप यायला नको. नामाचे साध्य ही अवस्था आहे - देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें । जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥ राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Wed, 07/30/2025 - 12:37
अशा आध्यात्मिक इहवादी कथा , आख्यायिकांमुळे नास्तिक निधर्मी, धर्म विध्वसंक लोकांचे फावते , अन् त्यांना टीका करायला फट मिळते अन् गंभीर विषयाचे हसे उडवले जाते. प्रगो यांचे म्हणणे पटते की अशा प्रकारच्या लेखातून टीकाकारांना संधी मिळते. मी तुम्हाला सांगतो - नामस्मरणाचा भौतिक , इहवादी जगात शून्य उपयोग होणार आहे असे, आणून आणि कळूनही जो केवळ प्रेमाने नामस्मरण करेल त्याला निमिषार्धात "लाभ" झाल्याशिवाय राहणार नाही !. हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा. विवेक पटाईत सो. बरोबर सहमत. नामस्मरणाचे साधन सामान्य प्रापंचिक माणसांसाठी व त्यातूनच अध्यात्मिक प्रगती साधून घेण्याची संधी संतानी सांगीतली आहे. मला नामस्मरण सर्वात सोपे व सहजसाध्य साधन वाटते. आगदी देशाच्या सीमेवर पहारा देत असताना सुद्धा हे सर्वांगसुंदर साधन उपलब्ध असते. नामस्मरणाचे महत्त्व सर्व संतानी सांगीतले आहे. काही उदाहरणार्थ माऊलींचा हरिपाठ बर्‍याच लोकांच्या नित्यवचनात असतो. माऊली म्हणतात किती तीर्थक्षेत्रे फिरली पण नामस्मरण नसेल तरी ती यात्रा फलद्रूप होणार नाही एवढी नामस्मरणाची महती सांगीतली आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्‍त नाही नामी तरी ते व्‍यर्थ॥ नामासी विन्‍मूख तो नर पापीया । हरीविण धावया न पवे कोणी॥ पुराण प्रसीध्‍द बोलीले वाल्‍मीक । नामे तिन्‍ही लोक उध्‍दरती॥ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेता उठाउठी, होय संसाराची तुटी || धृ || ऐस लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी मिठी || १ || नामपरते साधन नाही, जे तू करिसी आणिक काही || २ || हाकरोनो सांगे तुका, नाम घेता राहो नका || ३ || संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा अभंगही हेच सांगतो. पाहतां साधन विठ्ठलकीर्तन । भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥ विठ्ठल सधर भिवरा तें नीर । नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥ शिवसुरवर चिंतिती सुस्वर । कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥ निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान । मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥ उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप । नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥ तें रूप विनट विठ्ठल सकळ । सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥ रजतमें दूरी नामाची माधुरी । निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥ भवाब्धितारक नावाडा विवेक । पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥ विश्व हें तारिलें नामचि पिकलें । केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥ निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ । दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥ परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले. सांप्रत कथेमधे जो नामस्मरणाचा जो हिशोब मांडला आहे तो काही पटत नाही व कुठल्याच संतानी सांगीतला नसावा. चुकभुल देणे घेणे. कथा काल्पनिक आहे असे बोलून कथावास्तूपासून लेखक दुर जाऊन शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

हे परस्पर विरोधी विधान वाटते. प्रगो यांनी थोडा प्रकाश टाकावा
जरा जास्त सोपीकरण करून - थिअरी अर्थात ज्ञानयोग सहजसाध्य नाही, पूर्वजन्मीचे पुण्य असेल तरच तात्काळ उमगणारा आहे. प्रॅक्टिकल अर्थात कर्मयोग थकवणारा आहे. जेरीस आणणारा आहे. राजयोग सामान्य गृहस्थ प्रापंचिकाना सहजसाध्य नाही. मग सामान्य माणसाने करायचं काय तर म्हणून भगवंताने भक्तीयोग सांगितला जो की ह्या तिन्हीनचा समुच्चायात्मक आहे. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च। मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्।। नामस्मरण ही नवविधाभक्ती मार्गातील तिसरी भक्ती. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले तसे तुम्ही 9 कोस लांब राहणाऱ्या माणसाला भेटायला निघालात अन् तो तुम्हाला 3 कोसावरच भेटला तर पुढचे 6 कोस त्याच्याच सोबत गेले काय की न गेले काय , काहीही फरक पडत नाही. म्हणून नाम श्रेष्ठ. नाम देव आणि ज्ञान ही देव. पण नामदेव सुलभ आहे, ज्ञानदेव कठीण आहे पण सर्वोच्च आहे ! जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे। तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मीची होऊनि ठाके ॥ मी जो निमिषार्धात लाभ होईल म्हणालो , तो "लाभ" हा आहे ! हेचि जाण भक्तीचे फळ ! जेणे तुटे संसार मूळ ! निःसंग आणि निर्मळ ! आत्मा होईजे स्वये !! श्रीराम !! - समर्थ रामदास स्वामी. आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! इत्यलम राम

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Wed, 07/30/2025 - 14:09
आता ही आभाळाएवढी मोठी गोष्ट सोडून कुठे अन् कशाला उगाच देवाला थातूरमातूर गोष्टी मागत बसायचे !! शंभर टक्के सहमत. देव म्हणजे काय रेशन दुकानदार आहे काय?कार्डावरील युनिट बघून साखर वाटप करणारा. इथे मला कवी संदीप खरे यांच्या कवितेतल्या ओळी आठवतात. मी आस्तिक मोजत पुण्या‌ईची खोली, नवसांची ठेवून लाच लावतो बोली, तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या अन धन्यवाद देवाचे घेवून जातो.

मारवा Tue, 07/29/2025 - 05:25
अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यास असे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते भयावह आहे कुठलाही विकास नाही प्रगती नाही आनंद नाही सुविधा नाही भाव नाही भावना नाही केवळ नाम केवळ नाम अवघड आहे हेच करायचे तर मेंदूचा आणि इतर अवयवाचा उपयोग तरी काय केवळ मुखाने वाजत राहिले तरी खूप आहे. कल्पना करा 140 करोड सर्व शांत बसलेले आहेत सर्व चक्र कोरोना काळा सारखे थांबलेले आहे. सर्वत्र केवळ नामस्मरणाचा हुंकार अवघड आहे आण

In reply to by मारवा

विवेकपटाईत Tue, 07/29/2025 - 10:52
नामस्मरण करता करता पुरुषार्थ ही करता येतो. नामस्मरण हे सांसारिक माणसांसाठी आहे. हिमालयात साधू संत मानसिक आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे साठी तपस्या करतात.

In reply to by मारवा

Bhakti Tue, 07/29/2025 - 15:03
ज्यांना अध्यात्मिक उन्नती मिळवायची आहे त्यांना भक्तिमार्ग ही सहज वाट आहे.त्यातील नामस्मरण ही एक साधना आहे.परंतू शास्त्रात हे स्पष्ट आहे की ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे.या मार्गाकडे सर्वांना वळवण्याचे काम ज्ञानी लोकांचे आहे.परंतू यासाठी भक्तिमार्गातील जणांना कमी लेखने योग्य नाही,जो पर्यंत आपल्याला त्रास नाही तो पर्यंत त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास बंदी नाही.

In reply to by Bhakti

चूक
ज्ञानमार्ग हा परब्रह्म एकरूपतेचा सर्व श्रेष्ठ मार्ग आहे
चूक. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते | ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ||

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान । ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे ॥ १४१ ॥ मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु । त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti Wed, 07/30/2025 - 10:33
पण कर्मयोग लगेच समजत नाही त्यासाठी ज्ञान व्हावं लागत वा भक्ति करत 'कृष्णार्पणमस्तु' करत निष्काम कर्मयोग साधावा लागतो.दोघांची तुलना करत इथे श्रेष्ठ सांगत आहे. निष्काम कर्मयोग हे बुद्धीगम्य व्हायला हे दोन्ही आहेत ना.पण नामस्मरणाने हा कर्मयोग मिळवण्यात काहीच आनंद मला वाटतं नाही हं !

श्वेता२४ Tue, 07/29/2025 - 14:57
त्यामुळे केवळ करमणुक म्हणून पाहणे गरजेचे. बाकी वास्तव व अवास्तव गोष्टींची छान मिसळ आहे. चांगला प्रयत्न. लिहीत राहा.

स्वधर्म Tue, 07/29/2025 - 16:16
खरे तर या कथेवर अजिबात प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण वरती काही जणांनी लिहिल्याने मला धाडस (होय धाडसच) करावेसे वाटले. आपल्या श्र्ध्देला धक्का लावण्याची आजिबात इच्छा नाही, त्यामुळे आधीच क्षमा असावी. कृपया पटले नाही तर सोडून द्या. आपण ही काल्पनिक कथा म्हणून लिहिली असली तरी त्यातून आपल्या अत्यंत श्रध्दावान अंतःकरणाचे दर्शन घडते. आपल्यासारखे अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. पण ज्या अर्थी आपण कथा लिहिताय त्या अर्थी आपल्याकडे विचार करण्याची किमान शक्ती अजून असावी असे वाटून आपणांस भानावर या अशी विनंती करावीशी वाटत आहे. >>रोज एक तास जप याप्रमाणे १० वर्ष जप झाला आहे. तो जवळजवळ १ कोटी ८०,०००. त्यातला खरा मनापासून केलेला ७३लाख ८० हजार . १५ लक्ष मुलाचा ऍक्सीडेन्ट झाला, मुलगा आय सी यु मध्ये होता तेव्हा खर्च झाला, २३ लक्ष नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून लागले. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट व्हावा म्हणून सद्गुरूंपाशी मागणे केले होते तेव्हा १७ लक्ष खर्च झाला. नवऱ्याची कोर्ट केस जिंकावी म्हणून महाराजांना केलेले मागणे यात १४ लक्ष जप खर्च झाला. मुलाला योग्य ठिकाणी ऍडमिशन मिळावी म्हणून मागणे मागितले त्यात २ लक्ष जप खर्च झाला. राहता राहिला २लक्ष ८०,००० जप. यातला १ लक्ष ७७००० हजार जप हा मनापासून झाला आहे. हे म्हणजे एखाद्या गल्लीच्या कोपर्‍यावरच्या सोनाराच्या भीशी योजनेसारखे वाटत आहे. स्वतः च्या मालकीचा फ्लॅट जर नामस्मरण मोजून घेता येतो असे मानणे हे आपल्या श्रध्देशी सुसंगत असेलही, पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. तसेच काहीही अपराध करा (कोर्ट केस का ते सांगितले नाही) पण जप केला तर सुटाल असे म्हणणे हा कदाचित स्वामींचाही अपमानच आहे की काय असे वाटते. कोणी तरी म्हटले आहे, की देव जर केवळ नामस्मरणाने प्रसन्न होत असेल तर त्याच्यासारखा आत्मस्तुतीची आस असणार कोत्या मनाचा दुसरा कोणी नाही. देव किंवा साधू नामाचा असा सौदा करतात असे म्हणणे हा त्यांचाच अपमान नाही का?

आर्या१२३ Tue, 07/29/2025 - 17:42
पण काबाडकष्ट करून, प्रामाणिकपणे पैसे साठवून फ्लॅट घेणार्‍या तमाम सरळमार्गी पण स्वामी समर्थांवर श्रध्दा नसलेल्या लोकांचा घोर अपमान आहे. लेखातील वाक्यांचा असा विपरीत अर्थ निघत असल्यास क्षमा करा. लेखाचा हेतु हा नव्ह्ता. खरे तर आपले नामस्मरण कुठे खर्च होते हे स्वतःच स्वतःला जोखण्याचा हा प्रयत्न होता. अनेक वर्ष नाम घेउनही नाम सखोल का जात नाही? नामाचा परिणाम वृत्तीबदल, चित्तशुद्धी का होत नाही? या प्रश्नांची ही स्वत:च स्वतःला दिलेली उत्तरे होती. ती त्या बाडधारी व्यक्तीच्या मुखातुन घालण्यात आली असे म्हणा हवे तर. हे सुचण्यासाठी , वर सांगितल्याप्रमाणे श्रीमहाराजांचे ज्येष्ठ शिष्य श्री ल ग मराठे उर्फ बापुसाहेब मराठे यांच्याविषयीची एक गोष्ट कारणीभुत झाली, एवढेच म्हणेन इथे. नाम हे कुठल्या कारणासाठी न घेता, किंवा प्रपंच स्थीर व्हावा यासाठी न घेता केवळ नामासाठी नाम घ्यावे असे महाराज म्हणतात. हे सांगायच, होत इतकेच. ,अवघड आहे. कंदमुळे खाऊन एक लंगोट घालून (याचीही काय गरज म्हणा) बरे necessities सांभाळून संपूर्ण आयुष्य पूर्ण ताकद लावून नामस्मरण करणे हेच जीवनाचे सर्वस्व सार्थक फलित मानल्यासअसे आयुष्य जगणाऱ्या समजा अशांची संख्या करोडोने झाली तर अशा अप्रगत रानटी समाजाचे जे चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. ते प्रपंचात राहुनही करता येते. बर, याला काही कर्मकाण्डाची गरज नाही. सोवळे ओवळे नाही. गाडीत, प्रवासात, चप्पल घालुन, न घालता, माळ हातात न घेता, कसेही करता येते. त्यासाठी लंगोट लावुन वनात जायची गरज नाही. काहीवेळा स्तोत्र म्हणायला सुद्धा शुचिर्भुतता लागते. त्याची इथे गरज पडत नाही. बाकी, नामाने काय मिळते, काय साध्य होते हे नाम घेतल्याशिवाय कळणार नाही.

कर्नलतपस्वी Tue, 07/29/2025 - 17:55
अनेक सश्रध्द नातेवाईक स्वामी समर्थांचे भक्त झालेले आहेत. त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. आपला प्रतिसाद चुकीचा नाही. पोटतिडीक साफ दिसत आहे. आमच्या एका नातेवाईकांनी आपल्या मुलाला बारावी नंतर लोणावळ्यात कुठल्यातरी आश्रमात शिकायला पाठवले. (नाव सांगणे उचित नाही) मी म्हणत होतो पुढील शिक्षणाचे काय तर म्हणाले याला आगोदरच तीथे पाठवायला हवे होते. ऊशीर झाला. मी कपाळावर हात मारून घेतला. दोन तीन वर्षानंतर काढून घेतले कसाबसा पदवीधर झाला. इकडे तिकडे नोकरी करत आयुष्य घालवत आहे. जवळचा असल्याने वाईट वाटते. दुसरी एक अशीच केस, स्वामी भक्त,खुप लोकांची अर्थिक फसवणूक केली. वारंवार सुचना देऊन,अर्थिक संकटातून बाहेर काढल्यानंतर ही सुधारत नाही. त्यामुळे सर्व नातेवाईकांनी संबध तोडले. आता ज्यांना फसवले त्याचां ससेमिरा चुकवण्यासाठी गावोगाव भटकत असतो .(अर्थात स्वांमीचा काही दोष नाही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीमागे आहे या स्वामींच्या आशिरवचनाचा चुकीचा अर्थ घेतला.) श्रद्धे बरोबर सबुरी आणी स्वधर्मानुसार कर्म हे ही हवे.

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Tue, 07/29/2025 - 19:28
या कथेत पण दहा वर्षे नियमितपणे जप करणार्‍या स्त्रीचा नवरा करोनात अकाली गेला ज्याच्या मागे कोर्ट कचेरीचा त्रास होता. तिच्या मुलाचा आय सी यूत ठेवण्याएवढा गंभीर अपघात झाला. स्वत: तिला ५५ व्या वर्षी 'नुसते फॅन साफ करताना स्टूलावरून पडण्याचे निमित्त झाले आणि डोक्याच्या मागच्या भागाला जबरदस्त दुखापत' झाली. तेही गुरूपौर्णिमेच्या आधल्या दिवशी. शिवाय तीन महिने ज्युपीटरचे आय सी यूचे बील म्हणजे... ज्यांना त्याची कल्पना आहे तेच जाणोत अशा दवाखान्याचे बील किती असते ते. दहा वषे मनापासून जप करून इतके सारे दुर्दैव वाट्याला आले. तरी पण श्रध्दावानांना इथे 'नामाचा महिमा'च दिसणार. म्हणून म्हणालो, जे लोक पूर्णपणे अतिश्रध्देच्या आहारी गेले आहेत, त्यांना काही समजावणे आता शक्य नाही व योग्यही वाटत नाही. तुंम्ही समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

मारवा Tue, 07/29/2025 - 20:55
नवऱ्याची केस जिंकली आता विरोधी जो होता त्याने किंवा त्याच्या बायकोने नामस्मरणाचा घडा काउंटर करून भरला असता तर मग महाराजांनी निकालच रोखून धरला असता का ? बरे दोघांचे 10 लाख 10 लाख झाले मग टाय केला असता का ? सर्वात रोचक बाब बघा महाराजांना न्याय्य काय याची चाड नाही. नामस्मरण किती झाले हे नवऱ्याने जरी काही गैर वर्तन केले असले तरी त्याहूनही महत्वाचे आहे. नामस्मरण हे त्याला त्या गैरकृत्याला अधिकृत करून घेईल. नवऱ्यावर कितीही गंभीर गुन्हा असो. हे ही सोडा जे मन केवळ मोजदाद करत आहे ते किती अस्थिर आहे. मानस सरोवराची कल्पना केली समजा तर त्यावर किती तरंग उमटत आहेत. यात पलायनवाद आहे याला spiritual bypassing म्हणतात. हे निरर्थक बिनडोक आवर्तन सातत्याने करून स्वतःला स्वतःच्या नैसर्गिक संवेदनांना बधिर करून घेणं आहे. अशी बधिर झालेली व्यक्ती जीवन सन्मुख राहू शकते का ? कुणाच्या सुख दुःखात भाव भावनेत समरस होऊ शकते का ? असे बधिर असे अस्थिर मोजदाद करणारे भयभीत मन जीवनाला सकारात्मक सोडा मूलभूत प्रतिसाद देण्यास सक्षम असते का ? Can it appreciate life ?

In reply to by मारवा

मूकवाचक Tue, 07/29/2025 - 21:34
मुखी भगवंताचे नाम । हाती प्रपंचाचे काम । ऐसा जोडा मनी राम । सद्गुरू शिष्याचे भोग टाळीत नाहीत, पण भोग भोगत असताना ते त्यांचे समाधान टिकवतात. नामावरची निष्ठा कसे काम करते, हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळते. व्यवहारातील कामे करण्यासाठी कर्तव्याचे स्मरण हवे आणि समाधानी वृत्तीत जगण्यासाठी कर्तव्यात भगवंताचे स्मरण हवे. आपल्या सोबत सदैव भगवंत आहे असे वाटणे हेच खरे अनुसंधान होय. स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो हेच आपले चुकते. परमार्थी माणसाने दैन्यवाणे राहायचे कारण नाही, पैसा असेल तर रोज त्याने श्रीखंड पुरी खावी, पण उद्या उपवास पडला तर मात्र आजच्या पक्वान्नाची आठवण होता कामा नये. नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणून टाळता येणार नाहीत. नाम मुखी आले की सत्कर्मे हातून आपोआप घडू लागतात. आपल्या प्रत्येक कर्माचा साक्षी राम आहे असे समजून वागावे, म्हणजे दुष्कर्मे हातून घडणार नाहीत. बाकी असो ...

श्वेता व्यास Tue, 07/29/2025 - 19:03
कथा म्हणून आवडली. अति सर्वत्र वर्जयेत् ! माझ्यासाठी नामस्मरण ही मन रिकामे असताना आपण फालतू विचार, चिंता करत बसतो तेव्हा करण्याची गोष्ट आहे. सगळा प्रपंच आणि पुरुषार्थ सोडून करण्याची गोष्ट नक्कीच नाही. उगीच विचारांच्या लूप्स मध्ये मन जायला लागलं की नामस्मरण ध्यानवत कार्य करते, मोजणी कधी केली नाही पण आजपर्यंत :)
लेखनविषय:
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!

रेकमेंडेशन लेटर

युयुत्सु ·

अमर विश्वास Wed, 07/23/2025 - 11:28
जेंव्हा एखाद्या विषयात गती नसताना कोगाईड व्हायला मान्यता दिलीत .. तेंव्हाच नैतिकतेचा विषय निकाली निघाला आहे .. उगाच रेकमेंडेशनच्या वेळी नैतिकतेचा बाऊ कशाला ?

In reply to by अमर विश्वास

युयुत्सु Wed, 07/23/2025 - 11:35
कोगाईड प्रशासकीय मदतीसाठी व्हायचे ठरले होते. शिवाय माझ्या मर्यादांची स्पष्ट कल्पना मित्राला दिली होती.

अमर विश्वास Wed, 07/23/2025 - 11:28
जेंव्हा एखाद्या विषयात गती नसताना कोगाईड व्हायला मान्यता दिलीत .. तेंव्हाच नैतिकतेचा विषय निकाली निघाला आहे .. उगाच रेकमेंडेशनच्या वेळी नैतिकतेचा बाऊ कशाला ?

In reply to by अमर विश्वास

युयुत्सु Wed, 07/23/2025 - 11:35
कोगाईड प्रशासकीय मदतीसाठी व्हायचे ठरले होते. शिवाय माझ्या मर्यादांची स्पष्ट कल्पना मित्राला दिली होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रेकमेंडेशन लेटर ========== पूर्वप्रसिद्धी - फेबु, ऑगस्ट २०२४ माझ्या आईवडीलांनी मला बरंच काही दिलं, पण त्यात काही गुण द्यायचे ते विसरले. ते जन्मत: मिळाले असते तर आतापर्यंतचे आयुष्य जास्त सोपं गेलं असतं... हे गुण कोणते? - कोडगेपणा, गेंड्याची कातडी आणि हलकटपणा हे तीन गुण तुमच्यामध्ये असतील तर नैतिक प्रश्नांचे त्रांगडं सोडविणे फारसे त्रासदायक होत नाही. अनेक वर्षांपूर्वी माझ्या एका अत्यंत बुद्धीमान मित्रामुळे आलेला एक गमतीदार अनुभव आजही स्मृतीमध्ये ताजा आहे. तर झालं असं की हा माझा मित्र आय० आय० टी० मध्ये राष्ट्रपतींचे सुवर्णपदक विजेता होता.