मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चार फूल हैं और दुनिया है आणि परफेक्ट डेज

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा चित्रपट मी खूपदा पाहिला आहे. खूप मेडिटेटिव असा हा चित्रपट आहे. अगदी जादू केल्यासारखा धरून ठेवतो. x विनोदकुमार शुक्ल गेले. हा चित्रपट आणि विनोदकुमार शुक्ल यांच्यातला एक दुवा जुळून आला. त्यांच्यावर केलेली "चार फुल हैं और दुनिया है" ही डाक्यूमेंट्री मागच्या वर्षी मुबईवर पहिली होती.

सेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet

Bhakti ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti गुरुवार, 01/08/2026 - 21:23
दलाई लामा यांच्या सुटकेची हि मालिका होती. बरोबर हीच डॉक्युमेंटरी मी पहिली होती.पण नाव आठवत नव्हत गुगल केलं तरी नाव सापडत नव्हतं. धन्यवाद ! द ग्रेट एस्केप -अफगाणिस्तान याच सिरीजमधली सुश्मिता बॅनर्जीची (real story) अंगावर काटा आणणारी आणखीन एक मालिका होती.

किल्लेदार Fri, 01/09/2026 - 09:21
दोन तीनदा तुकड्या तुकड्यात पहिला हा सिनेमा. एकदा स्वस्थ बसून पूर्ण बघावा लागेल आता. अर्जेंटिना मधे शूटिंग झालं माहित नव्हतं. अर्जेंटिनाच्या उत्तर पश्चिम भागात लडाख सदृश प्रदेश आहे. खुदा गवाहचं बरंच शूट नेपाळच्या जोमसोम मधे झालंय तिथेही एकदा जायचं आहे. भन्नाट प्रदेश आहे तो. हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.

Bhakti Fri, 01/09/2026 - 14:04
हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.

मार्गी Fri, 01/09/2026 - 18:43
खूप वेगळा विषय. हारर खूप अचाट माणूस होता. इतर डिटेल्स नवे मिळाले. मागे मिपा दिवाळी अंक २०१७ मध्ये त्यावर लिहीलं होतं: हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti गुरुवार, 01/08/2026 - 21:23
दलाई लामा यांच्या सुटकेची हि मालिका होती. बरोबर हीच डॉक्युमेंटरी मी पहिली होती.पण नाव आठवत नव्हत गुगल केलं तरी नाव सापडत नव्हतं. धन्यवाद ! द ग्रेट एस्केप -अफगाणिस्तान याच सिरीजमधली सुश्मिता बॅनर्जीची (real story) अंगावर काटा आणणारी आणखीन एक मालिका होती.

किल्लेदार Fri, 01/09/2026 - 09:21
दोन तीनदा तुकड्या तुकड्यात पहिला हा सिनेमा. एकदा स्वस्थ बसून पूर्ण बघावा लागेल आता. अर्जेंटिना मधे शूटिंग झालं माहित नव्हतं. अर्जेंटिनाच्या उत्तर पश्चिम भागात लडाख सदृश प्रदेश आहे. खुदा गवाहचं बरंच शूट नेपाळच्या जोमसोम मधे झालंय तिथेही एकदा जायचं आहे. भन्नाट प्रदेश आहे तो. हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.

Bhakti Fri, 01/09/2026 - 14:04
हा चित्रपट पाहून ल्हासाला जायची प्रबळ इच्छा होते पण प्रकरण कठीण आहे.

मार्गी Fri, 01/09/2026 - 18:43
खूप वेगळा विषय. हारर खूप अचाट माणूस होता. इतर डिटेल्स नवे मिळाले. मागे मिपा दिवाळी अंक २०१७ मध्ये त्यावर लिहीलं होतं: हेईनरिश हारर : पराक्रमाची आश्चर्यकारक गाथा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुस्तक प्रदर्शनाला गेलो होतो तेव्हा लेक एका कोकरासारखे स्वछंद बागडत होती. तेवढ्यात ती एक पुस्तक घेऊन आली ,"हे पुस्तक मला पाहिजे आहे ". पुस्तकाचे पूर्ण नाव आठवत नाही पण 'माओ झेडाँग' या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा संस्थापक यांच्या आयुष्यावरचे ते पुस्तक होते. "तुला माहितेय का,कि हा कोण आहे?"मी विचारले ."चीनचा कम्युनिस्ट माओ "मला माहिती आहे ती म्हणाली. आज तू नळीची कृपा म्हणावी कि काय तिला पहिले महायुद्ध ,दुसरे महायुद्ध ,हिटलर ,रशिया ,चीन,जपान ,अमेरिका यांची बरीच माहिती आहे . त्यातलाच एक हा 'माओ' याबद्दल तिला माहिती आहे.

निशानची (हिंदी सिनेमा)

मन ·

कपिलमुनी Mon, 01/05/2026 - 14:32
माबो वर याबद्दल वाचले होते . अनुराग कश्यप आवडता दिग्दर्शक आहे . त्यामुळे चित्रपट सलग पाहिला (भाग १- भाग २ ). कथेत नाट्यमयता नाहीये किंवा दिग्दर्शक ती दाखावायला कमी पडला आहे असे माझे मत आहे . चित्रपट चांगला असून मनोरंजक झालेला नाही. आवडले काय ? वास्तववादी पात्रे आहेत , सामान्य माणसे आणि त्यांच्या बाजूला घडणार्‍या गुन्हेगारी घटना दाखवलेल्या आहेत . घरात जरी गुन्हेगार असला तर लोक सहसा त्याला टाळतात , दुसरा मार्ग पत्करतात . हे व्यव्स्थोत दाखवले आहे . वासेपूर आणि निशांची यामध्ये इथेच फरक आहे , पात्रांची मानसिकता वेगळी आहे त्यामुळे चित्रपटाचा ट्रीट्मेंट आणि परीणाम वेगळा आहे. अनुरागने हा बॅलन्स ठेवला हे आवडले.

अनामिक सदस्य Mon, 01/05/2026 - 18:42
स्वताची रेश मोठी करायला, दुसर्याची खोडू नये म्हणतात. महिला पात्रे दणकट दाखवताना पुरुश पात्र एकतर बावळट तरी किन्वा नालायाक तरी दाखवाची गरज का वाटावी? "ह्यात कधी कधी साधंसरळ असणारं पुरुष पात्र अवघड परिस्थितीत बिचकतं. गांगरतं. महिला मात्र त्या प्रसंगाला भिडते. असे प्रसंग मजेशीर आहेतच." एखाद्या महिलेची फजिती दाखवली असती, किन्वा ती अवघड परिस्थितीत बिचकते गांगरते असे दाखवले असते तर ते पण असेच मजेशीर वाटले असते? (तसे दाखवले नसते हा भाग अलाहिदा) माध्यमान्मधील महिलान्च्या प्रतिमेबद्दल बरेच बोलले गेले आणि बोलले जातय ही. आणि बोलले जावेही, त्याबद्दल काही म्हणणे नाही. पण मग माध्यमान्मधील पुरुशान्च्या प्रतिमेबद्दल पण थोडा विचार करावा.

कपिलमुनी Mon, 01/05/2026 - 14:32
माबो वर याबद्दल वाचले होते . अनुराग कश्यप आवडता दिग्दर्शक आहे . त्यामुळे चित्रपट सलग पाहिला (भाग १- भाग २ ). कथेत नाट्यमयता नाहीये किंवा दिग्दर्शक ती दाखावायला कमी पडला आहे असे माझे मत आहे . चित्रपट चांगला असून मनोरंजक झालेला नाही. आवडले काय ? वास्तववादी पात्रे आहेत , सामान्य माणसे आणि त्यांच्या बाजूला घडणार्‍या गुन्हेगारी घटना दाखवलेल्या आहेत . घरात जरी गुन्हेगार असला तर लोक सहसा त्याला टाळतात , दुसरा मार्ग पत्करतात . हे व्यव्स्थोत दाखवले आहे . वासेपूर आणि निशांची यामध्ये इथेच फरक आहे , पात्रांची मानसिकता वेगळी आहे त्यामुळे चित्रपटाचा ट्रीट्मेंट आणि परीणाम वेगळा आहे. अनुरागने हा बॅलन्स ठेवला हे आवडले.

अनामिक सदस्य Mon, 01/05/2026 - 18:42
स्वताची रेश मोठी करायला, दुसर्याची खोडू नये म्हणतात. महिला पात्रे दणकट दाखवताना पुरुश पात्र एकतर बावळट तरी किन्वा नालायाक तरी दाखवाची गरज का वाटावी? "ह्यात कधी कधी साधंसरळ असणारं पुरुष पात्र अवघड परिस्थितीत बिचकतं. गांगरतं. महिला मात्र त्या प्रसंगाला भिडते. असे प्रसंग मजेशीर आहेतच." एखाद्या महिलेची फजिती दाखवली असती, किन्वा ती अवघड परिस्थितीत बिचकते गांगरते असे दाखवले असते तर ते पण असेच मजेशीर वाटले असते? (तसे दाखवले नसते हा भाग अलाहिदा) माध्यमान्मधील महिलान्च्या प्रतिमेबद्दल बरेच बोलले गेले आणि बोलले जातय ही. आणि बोलले जावेही, त्याबद्दल काही म्हणणे नाही. पण मग माध्यमान्मधील पुरुशान्च्या प्रतिमेबद्दल पण थोडा विचार करावा.
लेखनविषय:
‘निशानची’ (अर्थ : नेमबाज, बंदुकबाज, sniper) ह्या सिनेमाचे दोन्ही भाग आवडले. सिनेमाचा विषय एका पैलवान असणाऱ्या वडिलांच्या संशयास्पद मृत्यूनंतर कुटुंबाची झालेली स्थिती, त्या परिस्थितीला दोन भिन्न स्वभावाच्या जुळ्या भावांनी आणि नेमबाजीमध्ये तरुणपणी निपुण असणाऱ्या,  पदकविजेत्या त्यांच्या आईने दिलेलं तोंड, त्यानंतर उलगडत जाणाऱ्या घटना, नवीनच माहिती होत गेलेले धागेदोरे आणि दरम्यान वाढत गेलेली गुंतागुंत असा काहीसा सांगता येईल. अनुराग कश्यपच्या इतर काही सिनेमांप्रमाणेच ह्यातही महिला पात्रे निव्वळ पूरक भूमिका म्हणून, सोबत असायला हवीत म्हणून अशी असण्यापलीकडे आहेत.

'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

टर्मीनेटर ·

खटपट्या गुरुवार, 12/11/2025 - 23:54
चित्रपट पाहिला खुप छान वाटला. अक्षय खन्ना हा कलाकार म्हणून ग्रेट वाटला. आहेच. राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार.

कानडाऊ योगेशु Fri, 12/12/2025 - 00:32
चित्रपट प्रचंड गाजतोय. पण ह्या निमित्ताने मला एक प्रश्न पडलाय.सत्याचा अंश असलेल्या अश्या स्पाय ऑपरेशन वर चित्रपट काढुन आपण भविष्यातील स्पाय ऑपरेशन तर धोक्यात आणत नाही आहोत ना? म्हणजे समजा ह्या चित्रपटात अमुक एक भारताचा स्पाय पाकिस्ताना कसा इनफिल्ट्रेट झाला.तिथल्या कुणाकुणा कडुन कसे कसे साहाय्य मिळाले हे दाखवुन भले काल्पनिक का होईना तो मार्ग तर पुढे कायमचा बंद होऊन जाईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

कॉमी Fri, 12/12/2025 - 11:24
काल्पनिक मार्ग दिग्दर्शकाला सुचत असेल तर तो रॉ, आयएसआय ह्यांना आधी सुचला असेल ह्याची शक्यता जास्त.

In reply to by कानडाऊ योगेशु

गामा पैलवान Sun, 12/14/2025 - 15:19
कानडाऊ योगेशु, प्रत्यक्षांत हेरगिरी अशी होत नसते. खरीखुरी हेरगिरी हा अत्यंत कंटाळवाणा प्रकार आहे. तो लंबितवाणा ( = लांबलचक ) असून तुकड्यातुकड्याने होतो. असंख्य तुकड्यांचं विश्लेषण करून नेमका निष्कर्ष साधणे हा हेरगिरीचा पाया आहे. तो जर दाखवीत बसलं तर चित्रपट भयंकर रटाळ होईल. पडद्यावर दिसतं ते अनेक असंबद्ध तुकडे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील अशा मसालेदार प्रकारे जुळवून सादर केलेलं नाटक असतं. आ.न., -गा.पै.

कांदा लिंबू Fri, 12/12/2025 - 09:14
टर्मी भौ, तुम्ही शिफारस केलीय म्हणजे सिनेमा पाहावाच लागणार. आज संध्याकाळी बघतो, जमते का ते. बाकी, लांबलचक लिहिलंय तरी खिळवून ठेवणारं लिहिलंय हेवेसांन.

Bhakti Fri, 12/12/2025 - 10:52
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय, त्यामुळे असा चित्रपट आलाय हे समजलं.यात चक्क रणवीर असूनही मला चित्रपटाविषयी माहिती नव्हते ;) बहुतेक ओटीटीवर यायची वाट पाहणार!

सौंदाळा Mon, 12/15/2025 - 10:08
परवाच पाहिला आणि आवडला. अगदी बेहद्द आवडला असे नाही म्हणणार कारण काही घटना खूपच प्रेडीक्टेबल होत्या पण बघताना मजा आली. दुसरा भाग पण नक्की बघणार

टर्मीनेटर Mon, 12/15/2025 - 13:01
किल्लेदार । खटपट्या । राजेंद्र मेहेंदळे । कानडाऊ योगेशु । कॉमी । गामा पैलवान । कांदा लिंबू । Bhakti । प्रचेतस । सौंदाळा प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ खटपट्या
"राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार"
+१००० तुम्हालाही राकेश बेदीचे काम आवडते असे जाणवले. एका मित्राने आग्रही शिफारस केल्याने त्याचा (राकेश बेदीचा) हा पॉडकास्ट पहिला. त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बऱ्याच गोष्टी ह्यातून नव्याने समजल्या, तुम्हालाही कदाचित त्या ऐकायला आवडतील! @ राजेंद्र मेहेंदळे
"अक्षय खन्नाचा खलनायकाच्या रुपात याच वर्षात दुसरा स्ट्रोक"
येस्स... तुम्ही 'धुरंधर' बघणारच आहात, तेव्हा तुम्हालाही पहिल्यापेक्षा हा दुसरा 'स्ट्रोक' जास्त खणखणीत असल्याचे जाणवेल अशी मला खात्री आहे! @ कानडाऊ योगेशु वर गापैंनी लिहिलंय ते बरोबर आहे. ध्येयाप्रती सर्वोच्च पातळीवरची समर्पित वृत्ती, पराकोटीचा संयम आणि समोरच्याचा संपूर्ण विश्वास संपादन करेपर्यंत कुठल्याही थराला जाण्याची तयारी ह्या गोष्टी हेराकडे असतील तर 'अमुक कालावधीत गुंतवणूक डबल' वगैरे सारख्या अमिषाला, आधी अशा बोगस योजनांमुळे फसवणूक झालेल्या लोकांबद्दलच्या बातम्या ऐकून/वाचूनही वारंवार लोकं नव्याने बळी पडतात त्याप्रमाणे ह्या गोष्टीही सतत होतंच असतात/राहणार. हे कसे होऊ शकते ह्याचे काही प्रमाणात उत्तर या चित्रपटातूनही मिळते. @ कांदा लिंबू - अवश्य बघा आणि तुम्हाला तो कसा वाटला तेही सांगा. @ भक्ती
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय,
ते गाणं नाहीये, पार्शवसंगीत म्हणता येईल... पण खूपच व्हायरल होतोय तो सीन आणि त्यावरचे किस्से 😀 @ प्रचेतस - अवश्य बघा... तुम्हालाही आवडेल! @ सौंदाळा
दुसरा भाग पण नक्की बघणार
मला आत्तापासूनच खूप वेध लागलेत त्याचे! कारण आता कथानक कसे वळण घेईल, काय काय घटना बघायला मिळतील ह्याविषयी मनात जे खूप अंदाज बांधून ठेवलेत ते खरे ठरतात का हे जाणून घ्यायचे आहे 😀

In reply to by टर्मीनेटर

खटपट्या Mon, 12/15/2025 - 21:56
आपल्याकडे जसे शिरीष कणेकर आणि दिलीप प्रभावळ्कर एकपात्त्री प्रयोग करतात तसे राकेश बेदी हे अडीज तासाचा एकपात्रि प्रयोग करतात. युट्युब वर मसाज म्हणून टाइप केल्यास मिळेल.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Tue, 12/16/2025 - 20:51
प्रतिसादात Bhakti पाहून वाटलं,टर्मिनेटरपण बदलले.कृत्रिम प्रतिसाद देऊ लागले.पण नंतर @भक्ती पाहून बरं वाटलं, टर्मिनेटर पहिल्यासारखेच आहेत खात्री पटली ;) धुरंधरचे शीर्षकगीत ऐकलं,ओहो माझा फेवरेट हनुमानकाईंड(Hanumankind)ने रॅप केलंय..जबरी :) :)

कांदा लिंबू Tue, 12/16/2025 - 01:35
सिनेमा प्रचंड हाउसफुल चालू आहे. पावणेदहाच्या शोची कशीबशी दोन तिकिटे मिळाली. सिनेमा पाहून येऊन आता, रात्री दीड वाजता, हे लिहीत आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा अजून एकदा सिनेमा बघायला जाणार आहे. ‌ 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है! 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है! 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

In reply to by कांदा लिंबू

खटपट्या Wed, 12/17/2025 - 01:42
दोनदा बघावासा वाटला म्हणजे प्रचंड हीट जाणार, गेला आहेच. पण ५०० करोड च्या पण वर जाइल असे वाटत आहे. बाकी खान कंपनीचे सिनेमे ८०० करोड वगैरे करतात यावर माझा विश्वास नाही. असो.

निनाद Wed, 12/17/2025 - 04:50
चित्रपटाची मांडणी जरा तुटक झाली आहे. संपादनावर अजून लक्ष द्यायला हवे होते. बाकी फोनचे योग्य मॉडेल्स दाखवणे वगैरे सांभाळले आहे. पण तेच लक्ष फ्लॅट स्क्रीन मॉनिटर्स टिव्ही वगैरे मध्ये द्यायला हवे होते. २००० च्या सुमारास त्यांचे प्लाझ्मा टिव्ही असत. ते खूप जड होते, त्याकाळात प्रोजेक्शन टीव्ही असत होते. हमझाची मोटर सायकल पण खूप नवीन मॉडेलची आहे. हे सहज टाळता आले असते. असो. कथा मस्त आहे. हाताळणी पण चांगली आहे. पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता. सगळे काही खुल्लम खुल्ला दाखवले आहे असे वाटले. पहिल्यांदा भारतीय चित्रपटाने पाकिस्तान विषयी असलेली एक ऑकवर्ड पोझिशन सोडून दिली आहे असे वाटले. एकदम रोखठोक! २६/११ ची दृष्ये परिणामकारक आहेत. शेवट अपूर्ण सोडून दिला आहे. अर्थात ही एक प्रेक्षकांना बांधून ठेवायची खेळी आहे हे नक्की. पार्श्व संगीतात जुन्या गाण्यांचा वापर खूप मस्त केला आहे. पण नवीन गाणी जरा चांगली द्या हो! आज ची गाणी गुणगुणता येत नसतील अजून वीस वर्षांनी येणार्‍या सिनेमांनी पार्श्व संगीतात कोणती गाणी वापरायची? प्लिज नवीन गाणी जरा चांगली द्या असे म्हणावेसे वाटते आहे. अक्षय खन्नाचा खलनायक जबरदस्त! राकेश बेदी ला वेगळा रोल दिला आहे.
"राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार"
सहमत!

In reply to by निनाद

कानडाऊ योगेशु Wed, 12/17/2025 - 09:29
पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता.
पूर्वीच्या जुन्या किंवा अगदी अलिकडच्या थरार पटांमध्ये शत्रूचे नाव कधीही स्पष्टपणे उच्चारले जात नसे. सरहद के पार ,पडोसी मुल्क अथवा दुश्मन देश से असे शब्दप्रयोग योजले जात होते. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार होता तो. पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख पहिल्यांदी बहुदा बॉर्डर चित्रपटात आला आणि त्याचा टाईम्स मध्ये रिव्यु वाचताना त्यात एक ओळ अशी होती कि "फायनली द एनिमि हॅज बीन आयडेंटीफाईड इन हिन्दी सिनेमा" त्यानंतर अगदी स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख होतो अश्या चित्रपटात. पण तिथे पण उगाच काही ना काही लव अँगल आणुन वगैरे ते न्युट्रलाईज करण्याचे काहींचे किडे असतात. माझ्यामते ह्या चित्रपटापासुन सरळ सरळ ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट मध्ये पाकिस्तान ला दाखवले आहे आणि हे बर्याच जणांना खुपते आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

फक्त पाकिस्तानच नाही तर दुबई, कतार, बांगलादेश आणि नेपाळ च ही नाव हवालाच्या संवादात घेतलं आहे. पाकिस्तानातून जो काही थोडा पैसा मिळतं होता त्यासाठी पाकिस्तानच नाव टाळत असावेत. काही चित्रपटात काहीच कारण नसताना एखाद पाकिस्तानी character पण दाखवलेल आहे.

मदनबाण गुरुवार, 12/18/2025 - 16:24
या चित्रपटाची कॅम प्रींट लगेच बाहेर आली. या चित्रपटामुळे आपल्या देशात राहणार्‍या पाकिस्तानी अनौरस औलादींना विशेष त्रास झाला. त्यांना ते लाल सिंग चड्ढा टाईप टुकार चित्रपटांना डोक्यावर घेऊन पाकिस्तानच्या बाजुने लेझिम खेळायची हौस असते ना! :))) वायआरफच्या भिकार स्पाय साम्राज्याला पेटती काडी लावण्याचे आणि भिकार खानावळी चे उरले सुरलेले जिहादी कपडे फाडण्याचे काम या चित्रपटाने केलेले दिसत आहे. चित्रपट बहुधा ओटीटी वर आल्यावर पाहिन, मात्र एक गोष्ट मला आवडली, ती म्हणजे या एका चित्रपटाने पाकड्यांचा बुरखा जगात अगदी टराटरा फाडला आहे. जाता जाता: चित्रपटातील शरारत गाणं बर्‍यापैकी हिट झाल्याने आता अनेक पक्षी जीव त्यावर रील्स बनवत आहेत. आयेषा खानला देखील बरीच प्रसिद्धी या गाण्याने दिली आहे, बाई उड्या मारुन मारुन नितंब अगदी लईत डोलवुन स्टेज वर नृत्य करताना पाहण्यात आल्या आहेत! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

टर्मीनेटर गुरुवार, 12/18/2025 - 16:55
अगदी अगदी.. तुम्हाला काय वाटले, इथले (पाकिस्तान समर्थक) डावे आणि पुरोगामी ह्या चित्रपटाविषयी काहीच न बोलता गप्प बसलेत ते काय उगीच का? त्या भाडखाऊंना ना धड चित्रपटाची बाजू घेता येत्ये ना त्याचा विरोध करता येतोय... लैच अवघड जागेचे दुखणे आहे राव, 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' टाईप्स 😂

In reply to by टर्मीनेटर

कॉमी गुरुवार, 12/18/2025 - 19:11
मला सिनेमा आवडला. ट्रेलर पाहूनच आवडला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी पाहिला. सिनेमाच राजकारण पटते का नाही हा भाग अलाहिदा. पण जे राजकारण दाखवले आहे त्यात हेतूबाबत काही आक्षेपार्ह वाटले नाही. खेरीज सिनेमा चांगला होता. केरळ फाईल्स वैगेरे सिनेमांचे ट्रेलर पाहून अत्यंत बटबटीत सिनेमे आहेत असे वाटते. धुरंधर तांत्रिक दृष्टीत अतिशय सुपर्ब आहे.

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. Fri, 12/19/2025 - 13:01
एकच नंबर टर्मिभाऊ, लई मोठी कोंडी सोडवली तुम्ही. चायला एक टाईम असा गांडू होता की जरा शब्द इकडे तिकडे झाला की प्रतिसाद उडायचा. शिवाय वरून दट्ट्या की भावना कितीही तीव्र असल्या तरी शब्द संयमित ठेवायचे. आम्ही बिचारे आबे तुबे कडू भाड्या सारख्या विशेषणात वाढलेली प्रजा. इथले काही बाईलभाडे आणि त्यांचे लिहिणे बघून कुठल्या भाषेत उद्धार करावा हा प्रश्न पडायचा पण तुम्ही भारी काम केले. जशा भावना तशाच उतरवायच्या हा फंडा एक नंबर. आता मागे सरकणे नाही. एकेकाला उभाट्यानेच.......

खटपट्या गुरुवार, 12/11/2025 - 23:54
चित्रपट पाहिला खुप छान वाटला. अक्षय खन्ना हा कलाकार म्हणून ग्रेट वाटला. आहेच. राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार.

कानडाऊ योगेशु Fri, 12/12/2025 - 00:32
चित्रपट प्रचंड गाजतोय. पण ह्या निमित्ताने मला एक प्रश्न पडलाय.सत्याचा अंश असलेल्या अश्या स्पाय ऑपरेशन वर चित्रपट काढुन आपण भविष्यातील स्पाय ऑपरेशन तर धोक्यात आणत नाही आहोत ना? म्हणजे समजा ह्या चित्रपटात अमुक एक भारताचा स्पाय पाकिस्ताना कसा इनफिल्ट्रेट झाला.तिथल्या कुणाकुणा कडुन कसे कसे साहाय्य मिळाले हे दाखवुन भले काल्पनिक का होईना तो मार्ग तर पुढे कायमचा बंद होऊन जाईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

कॉमी Fri, 12/12/2025 - 11:24
काल्पनिक मार्ग दिग्दर्शकाला सुचत असेल तर तो रॉ, आयएसआय ह्यांना आधी सुचला असेल ह्याची शक्यता जास्त.

In reply to by कानडाऊ योगेशु

गामा पैलवान Sun, 12/14/2025 - 15:19
कानडाऊ योगेशु, प्रत्यक्षांत हेरगिरी अशी होत नसते. खरीखुरी हेरगिरी हा अत्यंत कंटाळवाणा प्रकार आहे. तो लंबितवाणा ( = लांबलचक ) असून तुकड्यातुकड्याने होतो. असंख्य तुकड्यांचं विश्लेषण करून नेमका निष्कर्ष साधणे हा हेरगिरीचा पाया आहे. तो जर दाखवीत बसलं तर चित्रपट भयंकर रटाळ होईल. पडद्यावर दिसतं ते अनेक असंबद्ध तुकडे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील अशा मसालेदार प्रकारे जुळवून सादर केलेलं नाटक असतं. आ.न., -गा.पै.

कांदा लिंबू Fri, 12/12/2025 - 09:14
टर्मी भौ, तुम्ही शिफारस केलीय म्हणजे सिनेमा पाहावाच लागणार. आज संध्याकाळी बघतो, जमते का ते. बाकी, लांबलचक लिहिलंय तरी खिळवून ठेवणारं लिहिलंय हेवेसांन.

Bhakti Fri, 12/12/2025 - 10:52
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय, त्यामुळे असा चित्रपट आलाय हे समजलं.यात चक्क रणवीर असूनही मला चित्रपटाविषयी माहिती नव्हते ;) बहुतेक ओटीटीवर यायची वाट पाहणार!

सौंदाळा Mon, 12/15/2025 - 10:08
परवाच पाहिला आणि आवडला. अगदी बेहद्द आवडला असे नाही म्हणणार कारण काही घटना खूपच प्रेडीक्टेबल होत्या पण बघताना मजा आली. दुसरा भाग पण नक्की बघणार

टर्मीनेटर Mon, 12/15/2025 - 13:01
किल्लेदार । खटपट्या । राजेंद्र मेहेंदळे । कानडाऊ योगेशु । कॉमी । गामा पैलवान । कांदा लिंबू । Bhakti । प्रचेतस । सौंदाळा प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏 @ खटपट्या
"राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार"
+१००० तुम्हालाही राकेश बेदीचे काम आवडते असे जाणवले. एका मित्राने आग्रही शिफारस केल्याने त्याचा (राकेश बेदीचा) हा पॉडकास्ट पहिला. त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बऱ्याच गोष्टी ह्यातून नव्याने समजल्या, तुम्हालाही कदाचित त्या ऐकायला आवडतील! @ राजेंद्र मेहेंदळे
"अक्षय खन्नाचा खलनायकाच्या रुपात याच वर्षात दुसरा स्ट्रोक"
येस्स... तुम्ही 'धुरंधर' बघणारच आहात, तेव्हा तुम्हालाही पहिल्यापेक्षा हा दुसरा 'स्ट्रोक' जास्त खणखणीत असल्याचे जाणवेल अशी मला खात्री आहे! @ कानडाऊ योगेशु वर गापैंनी लिहिलंय ते बरोबर आहे. ध्येयाप्रती सर्वोच्च पातळीवरची समर्पित वृत्ती, पराकोटीचा संयम आणि समोरच्याचा संपूर्ण विश्वास संपादन करेपर्यंत कुठल्याही थराला जाण्याची तयारी ह्या गोष्टी हेराकडे असतील तर 'अमुक कालावधीत गुंतवणूक डबल' वगैरे सारख्या अमिषाला, आधी अशा बोगस योजनांमुळे फसवणूक झालेल्या लोकांबद्दलच्या बातम्या ऐकून/वाचूनही वारंवार लोकं नव्याने बळी पडतात त्याप्रमाणे ह्या गोष्टीही सतत होतंच असतात/राहणार. हे कसे होऊ शकते ह्याचे काही प्रमाणात उत्तर या चित्रपटातूनही मिळते. @ कांदा लिंबू - अवश्य बघा आणि तुम्हाला तो कसा वाटला तेही सांगा. @ भक्ती
अक्षय खन्नाचं एन्ट्री गाणं खूप गाजतय,
ते गाणं नाहीये, पार्शवसंगीत म्हणता येईल... पण खूपच व्हायरल होतोय तो सीन आणि त्यावरचे किस्से 😀 @ प्रचेतस - अवश्य बघा... तुम्हालाही आवडेल! @ सौंदाळा
दुसरा भाग पण नक्की बघणार
मला आत्तापासूनच खूप वेध लागलेत त्याचे! कारण आता कथानक कसे वळण घेईल, काय काय घटना बघायला मिळतील ह्याविषयी मनात जे खूप अंदाज बांधून ठेवलेत ते खरे ठरतात का हे जाणून घ्यायचे आहे 😀

In reply to by टर्मीनेटर

खटपट्या Mon, 12/15/2025 - 21:56
आपल्याकडे जसे शिरीष कणेकर आणि दिलीप प्रभावळ्कर एकपात्त्री प्रयोग करतात तसे राकेश बेदी हे अडीज तासाचा एकपात्रि प्रयोग करतात. युट्युब वर मसाज म्हणून टाइप केल्यास मिळेल.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti Tue, 12/16/2025 - 20:51
प्रतिसादात Bhakti पाहून वाटलं,टर्मिनेटरपण बदलले.कृत्रिम प्रतिसाद देऊ लागले.पण नंतर @भक्ती पाहून बरं वाटलं, टर्मिनेटर पहिल्यासारखेच आहेत खात्री पटली ;) धुरंधरचे शीर्षकगीत ऐकलं,ओहो माझा फेवरेट हनुमानकाईंड(Hanumankind)ने रॅप केलंय..जबरी :) :)

कांदा लिंबू Tue, 12/16/2025 - 01:35
सिनेमा प्रचंड हाउसफुल चालू आहे. पावणेदहाच्या शोची कशीबशी दोन तिकिटे मिळाली. सिनेमा पाहून येऊन आता, रात्री दीड वाजता, हे लिहीत आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा अजून एकदा सिनेमा बघायला जाणार आहे. ‌ 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है! 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है! 'धुरंधर' - आरंभ तो प्रचंड है!

In reply to by कांदा लिंबू

खटपट्या Wed, 12/17/2025 - 01:42
दोनदा बघावासा वाटला म्हणजे प्रचंड हीट जाणार, गेला आहेच. पण ५०० करोड च्या पण वर जाइल असे वाटत आहे. बाकी खान कंपनीचे सिनेमे ८०० करोड वगैरे करतात यावर माझा विश्वास नाही. असो.

निनाद Wed, 12/17/2025 - 04:50
चित्रपटाची मांडणी जरा तुटक झाली आहे. संपादनावर अजून लक्ष द्यायला हवे होते. बाकी फोनचे योग्य मॉडेल्स दाखवणे वगैरे सांभाळले आहे. पण तेच लक्ष फ्लॅट स्क्रीन मॉनिटर्स टिव्ही वगैरे मध्ये द्यायला हवे होते. २००० च्या सुमारास त्यांचे प्लाझ्मा टिव्ही असत. ते खूप जड होते, त्याकाळात प्रोजेक्शन टीव्ही असत होते. हमझाची मोटर सायकल पण खूप नवीन मॉडेलची आहे. हे सहज टाळता आले असते. असो. कथा मस्त आहे. हाताळणी पण चांगली आहे. पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता. सगळे काही खुल्लम खुल्ला दाखवले आहे असे वाटले. पहिल्यांदा भारतीय चित्रपटाने पाकिस्तान विषयी असलेली एक ऑकवर्ड पोझिशन सोडून दिली आहे असे वाटले. एकदम रोखठोक! २६/११ ची दृष्ये परिणामकारक आहेत. शेवट अपूर्ण सोडून दिला आहे. अर्थात ही एक प्रेक्षकांना बांधून ठेवायची खेळी आहे हे नक्की. पार्श्व संगीतात जुन्या गाण्यांचा वापर खूप मस्त केला आहे. पण नवीन गाणी जरा चांगली द्या हो! आज ची गाणी गुणगुणता येत नसतील अजून वीस वर्षांनी येणार्‍या सिनेमांनी पार्श्व संगीतात कोणती गाणी वापरायची? प्लिज नवीन गाणी जरा चांगली द्या असे म्हणावेसे वाटते आहे. अक्षय खन्नाचा खलनायक जबरदस्त! राकेश बेदी ला वेगळा रोल दिला आहे.
"राकेश बेदी ला विजनवासातून बाहेर काढल्याबद्दल निर्मात्याचे आभार"
सहमत!

In reply to by निनाद

कानडाऊ योगेशु Wed, 12/17/2025 - 09:29
पाकिस्तानी कारवायांवर इतका परखड भेदक संवाद असलेला चित्रपट पाहिला नव्हता.
पूर्वीच्या जुन्या किंवा अगदी अलिकडच्या थरार पटांमध्ये शत्रूचे नाव कधीही स्पष्टपणे उच्चारले जात नसे. सरहद के पार ,पडोसी मुल्क अथवा दुश्मन देश से असे शब्दप्रयोग योजले जात होते. ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार होता तो. पाकिस्तानचा स्पष्ट उल्लेख पहिल्यांदी बहुदा बॉर्डर चित्रपटात आला आणि त्याचा टाईम्स मध्ये रिव्यु वाचताना त्यात एक ओळ अशी होती कि "फायनली द एनिमि हॅज बीन आयडेंटीफाईड इन हिन्दी सिनेमा" त्यानंतर अगदी स्पष्टपणे पाकिस्तानचा उल्लेख होतो अश्या चित्रपटात. पण तिथे पण उगाच काही ना काही लव अँगल आणुन वगैरे ते न्युट्रलाईज करण्याचे काहींचे किडे असतात. माझ्यामते ह्या चित्रपटापासुन सरळ सरळ ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट मध्ये पाकिस्तान ला दाखवले आहे आणि हे बर्याच जणांना खुपते आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

फक्त पाकिस्तानच नाही तर दुबई, कतार, बांगलादेश आणि नेपाळ च ही नाव हवालाच्या संवादात घेतलं आहे. पाकिस्तानातून जो काही थोडा पैसा मिळतं होता त्यासाठी पाकिस्तानच नाव टाळत असावेत. काही चित्रपटात काहीच कारण नसताना एखाद पाकिस्तानी character पण दाखवलेल आहे.

मदनबाण गुरुवार, 12/18/2025 - 16:24
या चित्रपटाची कॅम प्रींट लगेच बाहेर आली. या चित्रपटामुळे आपल्या देशात राहणार्‍या पाकिस्तानी अनौरस औलादींना विशेष त्रास झाला. त्यांना ते लाल सिंग चड्ढा टाईप टुकार चित्रपटांना डोक्यावर घेऊन पाकिस्तानच्या बाजुने लेझिम खेळायची हौस असते ना! :))) वायआरफच्या भिकार स्पाय साम्राज्याला पेटती काडी लावण्याचे आणि भिकार खानावळी चे उरले सुरलेले जिहादी कपडे फाडण्याचे काम या चित्रपटाने केलेले दिसत आहे. चित्रपट बहुधा ओटीटी वर आल्यावर पाहिन, मात्र एक गोष्ट मला आवडली, ती म्हणजे या एका चित्रपटाने पाकड्यांचा बुरखा जगात अगदी टराटरा फाडला आहे. जाता जाता: चित्रपटातील शरारत गाणं बर्‍यापैकी हिट झाल्याने आता अनेक पक्षी जीव त्यावर रील्स बनवत आहेत. आयेषा खानला देखील बरीच प्रसिद्धी या गाण्याने दिली आहे, बाई उड्या मारुन मारुन नितंब अगदी लईत डोलवुन स्टेज वर नृत्य करताना पाहण्यात आल्या आहेत! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- PASSO BEM SOLTO (SLOWED) : ATLXS

In reply to by मदनबाण

टर्मीनेटर गुरुवार, 12/18/2025 - 16:55
अगदी अगदी.. तुम्हाला काय वाटले, इथले (पाकिस्तान समर्थक) डावे आणि पुरोगामी ह्या चित्रपटाविषयी काहीच न बोलता गप्प बसलेत ते काय उगीच का? त्या भाडखाऊंना ना धड चित्रपटाची बाजू घेता येत्ये ना त्याचा विरोध करता येतोय... लैच अवघड जागेचे दुखणे आहे राव, 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' टाईप्स 😂

In reply to by टर्मीनेटर

कॉमी गुरुवार, 12/18/2025 - 19:11
मला सिनेमा आवडला. ट्रेलर पाहूनच आवडला होता त्यामुळे पहिल्याच दिवशी पाहिला. सिनेमाच राजकारण पटते का नाही हा भाग अलाहिदा. पण जे राजकारण दाखवले आहे त्यात हेतूबाबत काही आक्षेपार्ह वाटले नाही. खेरीज सिनेमा चांगला होता. केरळ फाईल्स वैगेरे सिनेमांचे ट्रेलर पाहून अत्यंत बटबटीत सिनेमे आहेत असे वाटते. धुरंधर तांत्रिक दृष्टीत अतिशय सुपर्ब आहे.

In reply to by टर्मीनेटर

अभ्या.. Fri, 12/19/2025 - 13:01
एकच नंबर टर्मिभाऊ, लई मोठी कोंडी सोडवली तुम्ही. चायला एक टाईम असा गांडू होता की जरा शब्द इकडे तिकडे झाला की प्रतिसाद उडायचा. शिवाय वरून दट्ट्या की भावना कितीही तीव्र असल्या तरी शब्द संयमित ठेवायचे. आम्ही बिचारे आबे तुबे कडू भाड्या सारख्या विशेषणात वाढलेली प्रजा. इथले काही बाईलभाडे आणि त्यांचे लिहिणे बघून कुठल्या भाषेत उद्धार करावा हा प्रश्न पडायचा पण तुम्ही भारी काम केले. जशा भावना तशाच उतरवायच्या हा फंडा एक नंबर. आता मागे सरकणे नाही. एकेकाला उभाट्यानेच.......
लेखनविषय:
लेखनप्रकार

सुमारे दीड वर्षांपूर्वी निर्मितीची आणि वर्षभरापूर्वी शीर्षकाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपट रसिकांमध्ये बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा 'धुरंधर' हा चित्रपट शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित झाला.

दशावतार - आठवणींची साठवण

चिमी ·

चौथा कोनाडा Fri, 09/26/2025 - 15:16
व्वा मस्त लेख ! गुरू ठाकुरांचा डॉ मस्तच आहे. दशावतार निमित्ताने डॉक्टर मामा आणि त्यांचा दवाखाना हे स्फुट आवडले. आनंद देणारी अशी आठवण ! त्या काळचे डॉ पैश्या पेक्षा माणुसकी ला महत्व देत .... आता सर्वच बदलले आहे. कालाय तस्मै नम:

In reply to by अनामिक सदस्य

कांदा लिंबू Fri, 10/03/2025 - 00:50
तिसगाव, चाळिसगाव, अशी अजून काही नावात सन्ख्या असलेली गावान्ची नावे आहेत का?
एकगाव https://maps.app.goo.gl/yyXrn8aaYPNS8CkH9 दुगाव https://maps.app.goo.gl/PMnfN2yk835fVkiQ6 तीगाव https://maps.app.goo.gl/MxQNgJ1GPwKbWVFa6 चारगाव https://maps.app.goo.gl/rSvUgUWiQdJfDcMd9 पाचगाव https://maps.app.goo.gl/e1BB25Svreh9op7VA सातगाव https://maps.app.goo.gl/KjAyddQBUpPm7ZZg9 आठगाव https://maps.app.goo.gl/yjpmcSEuSgq4t8tu5 दहागाव https://maps.app.goo.gl/rTJKCEywCYUnCe376 तीसगाव https://maps.app.goo.gl/TLb2hMiBR6NYtmw9A चाळीसगाव https://maps.app.goo.gl/kyTemXcfh72V2VEm7 शेगाव https://maps.app.goo.gl/Fi15FF4xUES2fNH86

स्वधर्म Tue, 09/30/2025 - 19:21
साडे सतरा नळी - हडपसर जवळ चौफुला - पुणे सोलापूर रोड पाचवा मैल - सांगली ते पलूस रस्त्यावर

चौथा कोनाडा Fri, 09/26/2025 - 15:16
व्वा मस्त लेख ! गुरू ठाकुरांचा डॉ मस्तच आहे. दशावतार निमित्ताने डॉक्टर मामा आणि त्यांचा दवाखाना हे स्फुट आवडले. आनंद देणारी अशी आठवण ! त्या काळचे डॉ पैश्या पेक्षा माणुसकी ला महत्व देत .... आता सर्वच बदलले आहे. कालाय तस्मै नम:

In reply to by अनामिक सदस्य

कांदा लिंबू Fri, 10/03/2025 - 00:50
तिसगाव, चाळिसगाव, अशी अजून काही नावात सन्ख्या असलेली गावान्ची नावे आहेत का?
एकगाव https://maps.app.goo.gl/yyXrn8aaYPNS8CkH9 दुगाव https://maps.app.goo.gl/PMnfN2yk835fVkiQ6 तीगाव https://maps.app.goo.gl/MxQNgJ1GPwKbWVFa6 चारगाव https://maps.app.goo.gl/rSvUgUWiQdJfDcMd9 पाचगाव https://maps.app.goo.gl/e1BB25Svreh9op7VA सातगाव https://maps.app.goo.gl/KjAyddQBUpPm7ZZg9 आठगाव https://maps.app.goo.gl/yjpmcSEuSgq4t8tu5 दहागाव https://maps.app.goo.gl/rTJKCEywCYUnCe376 तीसगाव https://maps.app.goo.gl/TLb2hMiBR6NYtmw9A चाळीसगाव https://maps.app.goo.gl/kyTemXcfh72V2VEm7 शेगाव https://maps.app.goo.gl/Fi15FF4xUES2fNH86

स्वधर्म Tue, 09/30/2025 - 19:21
साडे सतरा नळी - हडपसर जवळ चौफुला - पुणे सोलापूर रोड पाचवा मैल - सांगली ते पलूस रस्त्यावर
लेखनविषय:
लेखनप्रकार
||श्री कातळोबा प्रसन्न|| ढिशक्लेमर – हा दशावतारचा review नाही. फक्त काही आठवणींची साठवण. शनिवारी दुपारी घरातली सगळी कामं आवरली आणि बहिणीला call केला - ‘ए वैदू, उद्या दशावतार बघायला जायचं का?’ “हो चल ना, जाऊ की, मी येऊ शकते.” आमच्या बहिणाबाई काहीही आढेवेढे न घेता, अगदी पहिल्या झटक्यात सिनेमा बघायला यायला तयार झाल्या हा माझ्यासाठी अगदी सुखद धक्का होता. म्हणलं मॅडमचा मूड बदलण्याआधी पटकन तिकीट काढून घेऊ. तिकीट book केले आणि facebook उघडले. एव्हाना दशावतारचे reviews यायला लागले होते. एक-एक review वाचून मला अगदी तळ्यात – मळ्यात होत होतं.

चित्रपट परिक्षण:मला भावलेला चित्रपट "मियळगन" (Meiyazhagan)....(Spoiler Alert )

श्वेता२४ ·

खरोखर अतिशय सुंदर असा हा सिनेमा आहे! मी पाहिला नी फॅन झालो ह्या सिनेमाचा! ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघावा. भावनिक असा सिनेमा. ५ पैकी ५ स्टार देईन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:17
@ गणेशा - चित्रपट नक्की पहा आणि कसा वाटला ते इथे जरूर लिहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या कुठल्या आठवणी ताज्या झाल्या ते देखील आवर्जून लिहा. @ अबा - खरं आहे. मीही हा चित्रपट अगणित वेळा पाहिला आहे. आजही जेव्हा माझा मूड ऑफ असेल किंवा मनाला ताजतवाने करायचे असेल तर मी का चित्रपट आवर्जून पाहते. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही किमान मला तरी.

In reply to by श्वेता२४

गणेशा Sun, 08/24/2025 - 09:35
यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर “हो” असेल तरीही..... आणि “नाही” असेल तरीही.... हा नितांतसुंदर व ह्रदयस्पर्शी चित्रपट प्रत्येक भावनिक व्यक्तीसाठी आहे!!! श्वेता जी, नक्कीच... या lines पुढे मी वाचलेच नाही.. जो सिनेमा मला पाहायचा आहे त्या बद्दल मी आधी काहीही वाचत किंवा पाहत नाही.. त्यामुळे fresh angle ने सिनेमा बघता येतो.. आणि प्रत्येक गोष्ट नविन असते एकदम.. त्यामुळे नक्कीच त्या नंतर पूर्ण वाचेल आणि काय वाटेल ते सांगेल...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म Mon, 09/08/2025 - 20:53
पाहिला हा सिनेमा शेवटी. श्वेता यांचे आभार, पाहण्यास उद्युक्त केल्याबद्दल. अशी त्या कार्थीसारखी आजिबात आत-बाहेर वेगळी नसलेली माणसं महानगरांमध्ये अजिबात आढळत नाहीत. ती आढळतात छोट्या शहरात असं का कुणास ठाऊक, मला वाटतं. मोठ्या शहरांमध्ये सगळी स्मार्ट जनता, पण भावनिक असले तरी मुळीच दाखवणार नाहीत. संबंध पण फार नको, अंतर ठेवून राहणंच बरं, हा खाक्या. भरपूर मोठ्या आवाजात बडबड करणारी, तुमची जबाबदारी मुद्दामहून घेणारी व महत्वाचे म्हणजे तुमच्या उपकारांची व हृद्य आठवणींची जाण ठेवणारी माणसं... अशी माणसं पहायला मिळाली ते आवडलं. सगळे आता कसे रिझर्व्ह्ड झालेत.

कर्नलतपस्वी Sun, 08/24/2025 - 06:45
आजकाल ही तर घर घर की कहानी आहे. संपत्तीमुळे नात्याला घरघर लागलीय. रहिमन धागा प्रेम का,मत तोड चटकाय | टुटे फिर ना जुरे,जुरे तो गाठ पड जाय॥ कथा सशक्त आहेच व सध्य परिस्थितीत विद्यमान आहे. परिक्षण आवडले. सवडीने बघतो. धन्यवाद

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 14:15
@ कर्नलतपस्वी व @ बिरुटे सर 1) खरं म्हणजे या चित्रपटातील नायक अरुल याच्या भावनांशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण नातलगांच्या काही अत्यंत कटू आठवणींमुळे आम्ही बरेच वर्ष काही नातलगांना आमच्या आयुष्यामधून पूर्णतः वजा केलेले आहे. त्यांच्यामुळे माझी आई व बहीण माहेरच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमांमध्ये आज देखील सहभागी होत नाहीत. परंतु माझा स्वभाव मात्र असा नाही. ज्या नातलगांनी आमच्याबरोबर कायमच चांगले संबंध ठेवले आहेत त्या नातलगांशी मी देखील जाणीवपूर्वक संबंध ठेवलेले आहेत. त्यामुळे केवळ अन्य नातेवाईकांना टाळायचे म्हणून आपल्याशी चांगले संबंध असलेल्या नातलगांना सुद्धा दुखवायचे हा विचार मला पटणारा नव्हता. परंतु दुःखद आठवणी देणाऱ्या नातलगांना टाळायचे कसे या द्विधा मनस्थितीत मी देखील सुरुवातीला असायचे. आता मात्र या गोष्टी मॅनेज करणे मला चांगले जमू लागले आहे. 2) मी देखील माझ्या लहानपण म्हणजे सात-आठ वर्षाची असताना माझ्या आईच्या आजोळी सुट्टी मध्ये आवर्जून जायचे. तिथे खूप नातेवाईकांचा गोतावळा असायचा व असेच अनेक चिल्लीपिल्ली ज्यांचे माझ्याशी असलेले नाते सांगणे मला आजही कठीण जाईल असे नातेवाईक असलेल्यांची मुले तिथे असायची. आम्ही एकत्र महिनाभर तरी राहत असू. परंतु 10 व्या वर्षानंतर तिकडे जाणे न झाल्यामुळे त्यापैकी कोणीही माझ्या संपर्कात नाही. त्यामुळे त्याही गोष्टींची आठवण मला या निमित्ताने झाली. 3) या चित्रपटात एक प्रसंग आहे तो म्हणजे अरुलचे वडील आणि मामा या जुन्या पिढीतील दोन प्रतिनिधींचे आपापसात अतिशय हृदयस्पर्शी भावनिक संभाषण होते. आज देखील मी असे जेव्हा कुठे जाते तेव्हा तेथील माणसे माझ्या आईला फोन लावून आपली भेट आता कधी होईल म्हणून भावनिक होऊन रडतात. या चित्रपटातील असे अनेक प्रसंग मी माझ्या खऱ्याखुरा आयुष्यात जगले आहे . त्यामुळे हा चित्रपट मला भावनिक दृष्ट्या खूप जवळचा वाटतो. या चित्रपटाच्या निमित्ताने माझे सर्व वाचकांना हे एक नम्र आवाहन आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील आणि त्याबाबत व्यक्त व्हावेसे वाटले तर इथे जरूर व्हा.....

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 06:29
असे अनेक अनुभव सांगता येतील. प्रकर्षाने असे वाटते की"नाते कुठवर सांभाळायचे", या विषयावर लिहावे. मानवी स्वभाव अतिशय क्लिष्ट आणी अनाकलनीय असतो. परिस्थीतीनुसार तो वेगळे रंगरूप दाखवतो. जसे कवी सुधीर मोघे म्हणतात, मनं काळोखाची गुंफा, मनं तेजाचे राऊळ मनं सैतानाचा हातं मनं देवाचे पाऊल

In reply to by हेमंतकुमार

आग्या१९९० Mon, 08/25/2025 - 08:47
परीक्षण खूपच सुंदर! चित्रपटाचा विषय दातात अडकलेल्या सुपारीसारखा अस्वस्थ करणारा वाटला. माझा सायकलच्या बाबतीत अनुभव अगदी उलटा आहे. गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे / घेत आहे.

In reply to by आग्या१९९०

श्वेता२४ Mon, 08/25/2025 - 15:06
@ कुमार सर - आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. @ आग्या १९९० - गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात गावाकडील माणसे साधीभोळी असतात हा आता गैरसमज आहे. पण माझ्या सहवासात अशी आजही अनेक माणसे आहेत जी सिनेमातील कार्थीच्या पात्राप्रमाणे पैशापेक्षा प्रेमाला व व्यवहारापेक्षा नात्याला महत्व देतात. जी अत्यंत भवनिक असतात, अशी माणसे शहरात गावात कुठेही असू शकतात. पण अशी माणसे खूप थोडी असतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जरुर. मला सरसकटीकरण अजिबात करायचे नाही. तुम्हीही आजुबाजुला शोघली तर अशी माणसे असतील तुमच्या आयुष्यात...आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद

युयुत्सु Mon, 08/25/2025 - 09:08
"नाते कुठवर सांभाळायचे" हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मुळात नातं म्हणजे काय - जिथे भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक या गरजा प्रामुख्याने भागवल्या जातात तिथे नाती निर्माण होतात. समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातील मह्त्त्व ठरते. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते. टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही.

In reply to by युयुत्सु

चावटमेला गुरुवार, 08/28/2025 - 00:37
टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. ह्या वाक्याशी १०००% सहमत. अशा व्यक्तिंना झटकल्या पासूनच मी अतिशय शांत आयुष्य जगतोय. बाकी, परीक्षण आवडले.

धर्मराजमुटके Mon, 08/25/2025 - 09:22
चित्रपट पाहिला आहे. सुरुवातीला चांगला वाटला पण उत्तरार्धात खूपच अनावश्यक रेंगाळला आहे. एक दीड तासाचा बनवायला हवा होता. चित्रपटात नेहमीचा दाक्षिणात्य अतिभोळेपणा आणि टोकाची व्यक्तीपुजा आहे जी मनाला पटत नाही.

Bhakti Tue, 08/26/2025 - 16:39
सिनेमा छान आहे.शेवट खरंच कल्पक केला आहे.धर्मराज म्हणतात त्याप्रमाणे उत्तरार्धात सिनेमा रेंगाळला आहे.बाकी रक्ताच्या नात्याबाबत बोलायचं तर, घरातलं एखादं वयोवृद्ध अनुभवी माणूसच नात्यांना बांधून ठेऊ शकतो.माझी आजी होती तोपर्यंत छान गोकूळ होते .ती गेल्यानंतर मनाने,कधी व्यवहाराच्या घटनांनी सारे विखुरले.असच अरूल सारखं उसणं अवसान घेऊन लग्नकार्यात भेटायचे.नात्यात उसण अवसान आणून नातं पुढे नेण्यात काय अर्थ??दुसऱ्या नायकाच्या ठिकाणी माहेरी मला मी दिसले तर सासरी माझी नणंद तशी आहे, बोलून भेटून मायेनं जोडत राहायचं. बाकी लेकीला खुपच आवडला सिनेमा :)

पर्णिका गुरुवार, 08/28/2025 - 02:04
छान लिहिलंय ! हा चित्रपट पाहिला आहे... सलग नाही बघितला, मला थोडा संथ वाटला, पण पूर्ण बघावासा वाटला. अगदीच अवांतर : आमच्या एका युरोप ट्रीपमध्ये एका म्युझिअममध्ये अरविंद स्वामी भेटला होता. प्रत्यक्षांत फार छान दिसतो, छान मेंटेन केलंय स्वतःला. एकदम डाऊन टू अर्थ आहे, आम्ही थोडा वेळ बोललो त्यावरून बुद्धिमान, संगीताची जाण/आवड असलेला, आणि शांत वाटला. बॉंबे, रोजा मध्ये आवडला होताच, पण प्रत्यक्ष भेट झाल्यावर जास्तच आवडला. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2025 - 11:28
आपल्या चित्रपटाच्या सुंदर लेखनाने चित्रपट पाहिलाच पाहिजे ही उत्सुकता फार वाढली होती. एकदाचा चित्रपट पाहिला. चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. पण, नंतर नाव न सांगण्याच्या अटीवर चित्रपट इतका लांबवला आहे की विचारु नका. चित्रपटाचा आनंद लांबलेला उत्तरार्ध घालवून टाकतो, असे वाटले. कधी एकदा तो नाव सांगेल असं झालं होतं, पण नाव सांगत नाही तो पर्यंत असंख्य कामं करुन घ्यावीत इतकं ते उत्सुकतेचं रबर ताणलं गेलं आहे. आपण जवळ जवळ सगळेच गावखेड्यातून शहरात आलेलो आहोत. गावखेड्याच्या, नातेवाईकांच्या, नदीच्या, झाडांच्या, झोपडींच्या इतर अशा असंख्य अशा आठवणींचं मोहोळ आपल्या आयुष्याला टांगलेलं असतं. काही आठवणी चांगल्या असतात काही नकोशा. आपण कधी गावी गेलो की गाव सुंदर वाटतं. माणसं भली वाटतात. काहीच दिवसांसाठी आता तो माहोल चांगला वाटतो. आता खेडेगावंही शहरं झाली आहेत. आता आपल्यात त्यांच्यात काही अंतर उरलं नाही, उरत नाही. तरीही, अशा आठवणींच्या रुजलेली खोल ओल भारी वाटते. चित्रपट भावभावनांच्या आठवणीत घेऊन जातो इतकं नक्की. बाय द वे, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ Sun, 08/31/2025 - 14:54
@युयुत्सू व चावायला - टॉक्सिक लोकांना आयुष्यातून बाहेर काढावाच लागतं त्याशिवाय आयुष्य सुखा समाधानाचं व सुरळीत होत नाही हा माझा देखील अनुभव आहे. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते या वाक्याशी 100% सहमत आहे. @ स्वधर्म, धर्मराज मुटके, सुधीर कांदळकर, भक्ती,पर्णिका - प्रतिसादासाठी धन्यवाद. चित्रपट थोडा संथ आहे हे मान्य. कामाच्या निमित्ताने मी बराचदा माझे राहते घर बदलले आहे. सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे. त्यामुळे हा चित्रपट ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पाहिला त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी होते व दोघेही इमोशनल होतो, कारण पुढच्या काही दिवसातच आम्हाला आमचे राहते घर सोडायचे होते. मुलाचे सगळे मित्र त्याच्यापासून दुरावणार असल्यामुळे तो खूप दुःखी झाला होता. केवळ आठ वर्षाच्या माझ्या मुलाने हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असे सांगितले की "मला वाटतंय ही माझीच स्टोरी आहे." तो आजही हा चित्रपट अधेमध्ये पाहत असतो. @ बिरूटे सर - परीक्षण वाचून तुम्हाला चित्रपट पाहायचे इच्छा झाली हे वाचून आनंद झाला अर्थात चित्रपट तुमच्या अपेक्षेस उतरलेला दिसत नाही. आपण नाते संबंधांबद्दल नोंदवलेली निरीक्षणे, गाव खेड्यातील आता असलेली माणसे याबद्दल जे काही मत प्रतिसादात नोंदवले आहे त्याबाबत मी शंभर टक्के आपणाशी सहमत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांप्रती धन्यवाद व्यक्त करते.

In reply to by श्वेता२४

पर्णिका Sat, 09/06/2025 - 04:02
अगदीच सहमत, श्वेता ! आपली त्यावेळी असलेली मनःस्थिती, लाईफ फेजेस यांमुळे काही काही चित्रपट आवडतात, रिलेट होतात.
सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे.
Inside Out, The Karate Kid (१९८४) हे चित्रपट पाहिले आहेत का ? नसेल तर नक्की दाखव तुझ्या मुलाला,आवडतील त्याला... especially during this transitional phase.

सिरुसेरि Mon, 09/08/2025 - 17:30
सुरेख चित्रपट आणि सुरेख परिक्षण . एरवी जास्ती करुन अ‍ॅक्शन चित्रपट करणारा कार्ती हा अभिनेता भावनीक कथेमधेही आपली छाप पाडतो . दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे आणी इतर सर्व सह कलाकारांनी त्यात योग्य साथ दिली आहे . चित्रीकरण , लोकेशन , संगीत या घटकांनीही मोलाची भर घातलेले आहे . मुळ तामिळ चित्रपटात अरविंद स्वामी पहाटेच्या वेळी अपराधी भावनेने घरातुन निघुन जात असतानाच्या प्रसंगातील गाणे हे कमल हसनच्या धीर गंभीर आवाजामधे गायले आहे . ते ऐकण्यासारखे आहे .

श्वेता२४ Mon, 09/08/2025 - 19:32
प्रतिसादासाठी धन्यवाद... @ सिरुसेरी दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे हे मात्र अगदी खरं. ते शेवटचे गाणे कमल हसन नी म्हणले आहे हे काही मला माहीत नव्हते. तुमची प्रतिक्रिया वाचून मी मुद्दाम तमिळ व्हर्जन मध्ये ऐकले. छानच म्हणले आहे त्यानी.

अभ्या.. Wed, 09/10/2025 - 15:31
मला आवडलेला हा चित्रपट. लय संथ आहे पण कदाचित हेच बलस्थान आहे. कार्ती आणि अरविंदस्वामी ही तर सुपर्ब कास्ट आहेच पण मला अरविंदस्वामी चे त्याच्या वडील, मुलगी आणि पत्नीसोबतचे रिलेशनचे चित्रण पण आवडले. काही काही सीन्स म्हणावे तर अगदी लहान आणि साधे पण इतके विचारपूर्वक केलेले आहेत की बस्स. सुरुवातीला गावातून निघताना मंदीरात हत्तीला भेटून निघताना पुजार्‍याने दिलेला प्रसाद घेऊन मनात काही खायची इच्छा नसतानादेखील हा प्रसाद पुन्हा मिळणार नाही ह्या भावनेने तो खातानाचा प्रसंग. गावाकडे निघताना वडिलांनी स्वतःच्या हातातले रिस्ट वॉच मुलाला घालायला लावणे, तो स्मार्टफोन असल्याने नको नको म्हणत असताना. कार्तीसोबत मडक्यातली बीअर पिउन शहरात आल्यावर क्ले बॉटल मध्ये बीअर घालून पिणे. राघूंना खायला घालताना लाकडी फळ्यावर भाताच्या मुदी ठेवून झाल्यावर त्यावर एकेक लिंबाची फोड ही ठेवणे. सोक्कूमामाचे आपल्या भाच्यासोबतचे अकृत्रिम स्नेहाचे बोलणे पण त्याच्या वडिलासोबत नात्याने भाऊजी असल्याने आदर अधिक स्नेहाचे बोलणे. जल्लीकट्टू मध्ये बैलाचे नाव धोनी आणि पिवळे टीशर्ट (कारण धोनी जरी उत्तरेतला असला तरी सीएसके मधली त्याची कारकीर्द तमिळी जनतेला प्रचंड आवडते) अप्रतिम डिटेलिंग. एक निरिक्षण सोबतचः तमिळी लोकात आपल्या इतिहासातली तमिळ नावे ठेवायचा ट्रेंड आला आहे. अरविंदस्वामीचे नाव अरुल मौळी वर्मन हे नुकत्याच आलेल्या पीएस सेरीजमधले ऐतिहासिक नायकाचे अर्थात पन्नियन सेल्वन चे नाव असते. असो.. मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.

In reply to by अभ्या..

चांदणे संदीप Mon, 09/15/2025 - 11:30
मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.
+१००,००० अगदी! सर्वात आधी ह्या चित्रपटाला एका शब्दात सांगायचं झाल्यास, "नितांतसुंदर" इतकंच म्हणता येईल आणि आता आमच्या दादांनी इतकं सांगितल्यावर आम्ही काय लिहायला नकोच तरी लहान तोंडी मोठा घास. काही चित्रपटांबद्द्ल म्हटल जातं की त्याची एक एक फ्रेम म्हणजे जणू पोस्टरच, उदाहरणादाखल शोले. अगदी तसेच या चित्रपटाची एकेक फ्रेम म्हणजे मनावर कोरले जाणारे चित्रच. छोटे छोटे प्रसंगही इतके परिणामकारक आहेत की ते लक्ष वेधून घेतात आणि लक्षातही राहतात. माझ्यासाठी हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक दीर्घ कविताच आहे. अजूनही खूप काही लिहिता येईल पण आवरतो स्वत:ला. नाहीतरी सगळंच मनातलं लिहून नाहीच सांगता येत. काही गोष्टी अनुभवायच्याच असतात. या चित्रपट परीक्षणाबद्दल धन्यवाद. ___/\___ सं - दी - प

श्वेता२४ Wed, 09/10/2025 - 21:45
नेमका प्रतिसाद. या चित्रपटात मला जे जे काही जाणवले आहे ते तुम्ही तुमच्या प्रतिसादात नेमके लिहिले आहे!! मला देखील या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात अशाच बऱ्याच गोष्टी जाणवल्या. खरंतर तुम्ही प्रतिसादात जे लिहिले आहे ते सर्व मला परीक्षणामध्ये द्यायचे होते, परंतु विस्तार भयास्तव मी लिहिले नाही. या चित्रपटाचा माझ्यासारखाच कोणीतरी विचार करते हे वाचून खूप छान वाटले. धन्यवाद!!

खरोखर अतिशय सुंदर असा हा सिनेमा आहे! मी पाहिला नी फॅन झालो ह्या सिनेमाचा! ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून बघावा. भावनिक असा सिनेमा. ५ पैकी ५ स्टार देईन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 09:17
@ गणेशा - चित्रपट नक्की पहा आणि कसा वाटला ते इथे जरूर लिहा. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या कुठल्या आठवणी ताज्या झाल्या ते देखील आवर्जून लिहा. @ अबा - खरं आहे. मीही हा चित्रपट अगणित वेळा पाहिला आहे. आजही जेव्हा माझा मूड ऑफ असेल किंवा मनाला ताजतवाने करायचे असेल तर मी का चित्रपट आवर्जून पाहते. हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही किमान मला तरी.

In reply to by श्वेता२४

गणेशा Sun, 08/24/2025 - 09:35
यातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर “हो” असेल तरीही..... आणि “नाही” असेल तरीही.... हा नितांतसुंदर व ह्रदयस्पर्शी चित्रपट प्रत्येक भावनिक व्यक्तीसाठी आहे!!! श्वेता जी, नक्कीच... या lines पुढे मी वाचलेच नाही.. जो सिनेमा मला पाहायचा आहे त्या बद्दल मी आधी काहीही वाचत किंवा पाहत नाही.. त्यामुळे fresh angle ने सिनेमा बघता येतो.. आणि प्रत्येक गोष्ट नविन असते एकदम.. त्यामुळे नक्कीच त्या नंतर पूर्ण वाचेल आणि काय वाटेल ते सांगेल...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म Mon, 09/08/2025 - 20:53
पाहिला हा सिनेमा शेवटी. श्वेता यांचे आभार, पाहण्यास उद्युक्त केल्याबद्दल. अशी त्या कार्थीसारखी आजिबात आत-बाहेर वेगळी नसलेली माणसं महानगरांमध्ये अजिबात आढळत नाहीत. ती आढळतात छोट्या शहरात असं का कुणास ठाऊक, मला वाटतं. मोठ्या शहरांमध्ये सगळी स्मार्ट जनता, पण भावनिक असले तरी मुळीच दाखवणार नाहीत. संबंध पण फार नको, अंतर ठेवून राहणंच बरं, हा खाक्या. भरपूर मोठ्या आवाजात बडबड करणारी, तुमची जबाबदारी मुद्दामहून घेणारी व महत्वाचे म्हणजे तुमच्या उपकारांची व हृद्य आठवणींची जाण ठेवणारी माणसं... अशी माणसं पहायला मिळाली ते आवडलं. सगळे आता कसे रिझर्व्ह्ड झालेत.

कर्नलतपस्वी Sun, 08/24/2025 - 06:45
आजकाल ही तर घर घर की कहानी आहे. संपत्तीमुळे नात्याला घरघर लागलीय. रहिमन धागा प्रेम का,मत तोड चटकाय | टुटे फिर ना जुरे,जुरे तो गाठ पड जाय॥ कथा सशक्त आहेच व सध्य परिस्थितीत विद्यमान आहे. परिक्षण आवडले. सवडीने बघतो. धन्यवाद

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्वेता२४ Sun, 08/24/2025 - 14:15
@ कर्नलतपस्वी व @ बिरुटे सर 1) खरं म्हणजे या चित्रपटातील नायक अरुल याच्या भावनांशी मी पूर्णतः सहमत आहे. कारण नातलगांच्या काही अत्यंत कटू आठवणींमुळे आम्ही बरेच वर्ष काही नातलगांना आमच्या आयुष्यामधून पूर्णतः वजा केलेले आहे. त्यांच्यामुळे माझी आई व बहीण माहेरच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमांमध्ये आज देखील सहभागी होत नाहीत. परंतु माझा स्वभाव मात्र असा नाही. ज्या नातलगांनी आमच्याबरोबर कायमच चांगले संबंध ठेवले आहेत त्या नातलगांशी मी देखील जाणीवपूर्वक संबंध ठेवलेले आहेत. त्यामुळे केवळ अन्य नातेवाईकांना टाळायचे म्हणून आपल्याशी चांगले संबंध असलेल्या नातलगांना सुद्धा दुखवायचे हा विचार मला पटणारा नव्हता. परंतु दुःखद आठवणी देणाऱ्या नातलगांना टाळायचे कसे या द्विधा मनस्थितीत मी देखील सुरुवातीला असायचे. आता मात्र या गोष्टी मॅनेज करणे मला चांगले जमू लागले आहे. 2) मी देखील माझ्या लहानपण म्हणजे सात-आठ वर्षाची असताना माझ्या आईच्या आजोळी सुट्टी मध्ये आवर्जून जायचे. तिथे खूप नातेवाईकांचा गोतावळा असायचा व असेच अनेक चिल्लीपिल्ली ज्यांचे माझ्याशी असलेले नाते सांगणे मला आजही कठीण जाईल असे नातेवाईक असलेल्यांची मुले तिथे असायची. आम्ही एकत्र महिनाभर तरी राहत असू. परंतु 10 व्या वर्षानंतर तिकडे जाणे न झाल्यामुळे त्यापैकी कोणीही माझ्या संपर्कात नाही. त्यामुळे त्याही गोष्टींची आठवण मला या निमित्ताने झाली. 3) या चित्रपटात एक प्रसंग आहे तो म्हणजे अरुलचे वडील आणि मामा या जुन्या पिढीतील दोन प्रतिनिधींचे आपापसात अतिशय हृदयस्पर्शी भावनिक संभाषण होते. आज देखील मी असे जेव्हा कुठे जाते तेव्हा तेथील माणसे माझ्या आईला फोन लावून आपली भेट आता कधी होईल म्हणून भावनिक होऊन रडतात. या चित्रपटातील असे अनेक प्रसंग मी माझ्या खऱ्याखुरा आयुष्यात जगले आहे . त्यामुळे हा चित्रपट मला भावनिक दृष्ट्या खूप जवळचा वाटतो. या चित्रपटाच्या निमित्ताने माझे सर्व वाचकांना हे एक नम्र आवाहन आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील आणि त्याबाबत व्यक्त व्हावेसे वाटले तर इथे जरूर व्हा.....

कर्नलतपस्वी Mon, 08/25/2025 - 06:29
असे अनेक अनुभव सांगता येतील. प्रकर्षाने असे वाटते की"नाते कुठवर सांभाळायचे", या विषयावर लिहावे. मानवी स्वभाव अतिशय क्लिष्ट आणी अनाकलनीय असतो. परिस्थीतीनुसार तो वेगळे रंगरूप दाखवतो. जसे कवी सुधीर मोघे म्हणतात, मनं काळोखाची गुंफा, मनं तेजाचे राऊळ मनं सैतानाचा हातं मनं देवाचे पाऊल

In reply to by हेमंतकुमार

आग्या१९९० Mon, 08/25/2025 - 08:47
परीक्षण खूपच सुंदर! चित्रपटाचा विषय दातात अडकलेल्या सुपारीसारखा अस्वस्थ करणारा वाटला. माझा सायकलच्या बाबतीत अनुभव अगदी उलटा आहे. गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात हा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे / घेत आहे.

In reply to by आग्या१९९०

श्वेता२४ Mon, 08/25/2025 - 15:06
@ कुमार सर - आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. @ आग्या १९९० - गावाकडील नातेवाईक माफ करण्यासारखे अजिबात नसतात गावाकडील माणसे साधीभोळी असतात हा आता गैरसमज आहे. पण माझ्या सहवासात अशी आजही अनेक माणसे आहेत जी सिनेमातील कार्थीच्या पात्राप्रमाणे पैशापेक्षा प्रेमाला व व्यवहारापेक्षा नात्याला महत्व देतात. जी अत्यंत भवनिक असतात, अशी माणसे शहरात गावात कुठेही असू शकतात. पण अशी माणसे खूप थोडी असतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जरुर. मला सरसकटीकरण अजिबात करायचे नाही. तुम्हीही आजुबाजुला शोघली तर अशी माणसे असतील तुमच्या आयुष्यात...आपल्याला परिक्षण आवडले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद

युयुत्सु Mon, 08/25/2025 - 09:08
"नाते कुठवर सांभाळायचे" हा खरं तर स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. मुळात नातं म्हणजे काय - जिथे भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक या गरजा प्रामुख्याने भागवल्या जातात तिथे नाती निर्माण होतात. समोरची व्यक्ती आपल्याकडे कसे बघते यावर त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्यातील मह्त्त्व ठरते. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते. टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही.

In reply to by युयुत्सु

चावटमेला गुरुवार, 08/28/2025 - 00:37
टॉक्सिक, नार्सिसीस्ट, सायकोपॅथ व्यक्तीना झुरळासारखे झटकल्या शिवाय आयुष्याचा प्रवाह सुरळीत होत नाही. ह्या वाक्याशी १०००% सहमत. अशा व्यक्तिंना झटकल्या पासूनच मी अतिशय शांत आयुष्य जगतोय. बाकी, परीक्षण आवडले.

धर्मराजमुटके Mon, 08/25/2025 - 09:22
चित्रपट पाहिला आहे. सुरुवातीला चांगला वाटला पण उत्तरार्धात खूपच अनावश्यक रेंगाळला आहे. एक दीड तासाचा बनवायला हवा होता. चित्रपटात नेहमीचा दाक्षिणात्य अतिभोळेपणा आणि टोकाची व्यक्तीपुजा आहे जी मनाला पटत नाही.

Bhakti Tue, 08/26/2025 - 16:39
सिनेमा छान आहे.शेवट खरंच कल्पक केला आहे.धर्मराज म्हणतात त्याप्रमाणे उत्तरार्धात सिनेमा रेंगाळला आहे.बाकी रक्ताच्या नात्याबाबत बोलायचं तर, घरातलं एखादं वयोवृद्ध अनुभवी माणूसच नात्यांना बांधून ठेऊ शकतो.माझी आजी होती तोपर्यंत छान गोकूळ होते .ती गेल्यानंतर मनाने,कधी व्यवहाराच्या घटनांनी सारे विखुरले.असच अरूल सारखं उसणं अवसान घेऊन लग्नकार्यात भेटायचे.नात्यात उसण अवसान आणून नातं पुढे नेण्यात काय अर्थ??दुसऱ्या नायकाच्या ठिकाणी माहेरी मला मी दिसले तर सासरी माझी नणंद तशी आहे, बोलून भेटून मायेनं जोडत राहायचं. बाकी लेकीला खुपच आवडला सिनेमा :)

पर्णिका गुरुवार, 08/28/2025 - 02:04
छान लिहिलंय ! हा चित्रपट पाहिला आहे... सलग नाही बघितला, मला थोडा संथ वाटला, पण पूर्ण बघावासा वाटला. अगदीच अवांतर : आमच्या एका युरोप ट्रीपमध्ये एका म्युझिअममध्ये अरविंद स्वामी भेटला होता. प्रत्यक्षांत फार छान दिसतो, छान मेंटेन केलंय स्वतःला. एकदम डाऊन टू अर्थ आहे, आम्ही थोडा वेळ बोललो त्यावरून बुद्धिमान, संगीताची जाण/आवड असलेला, आणि शांत वाटला. बॉंबे, रोजा मध्ये आवडला होताच, पण प्रत्यक्ष भेट झाल्यावर जास्तच आवडला. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/28/2025 - 11:28
आपल्या चित्रपटाच्या सुंदर लेखनाने चित्रपट पाहिलाच पाहिजे ही उत्सुकता फार वाढली होती. एकदाचा चित्रपट पाहिला. चित्रपटाची सुरुवात चांगली आहे. पण, नंतर नाव न सांगण्याच्या अटीवर चित्रपट इतका लांबवला आहे की विचारु नका. चित्रपटाचा आनंद लांबलेला उत्तरार्ध घालवून टाकतो, असे वाटले. कधी एकदा तो नाव सांगेल असं झालं होतं, पण नाव सांगत नाही तो पर्यंत असंख्य कामं करुन घ्यावीत इतकं ते उत्सुकतेचं रबर ताणलं गेलं आहे. आपण जवळ जवळ सगळेच गावखेड्यातून शहरात आलेलो आहोत. गावखेड्याच्या, नातेवाईकांच्या, नदीच्या, झाडांच्या, झोपडींच्या इतर अशा असंख्य अशा आठवणींचं मोहोळ आपल्या आयुष्याला टांगलेलं असतं. काही आठवणी चांगल्या असतात काही नकोशा. आपण कधी गावी गेलो की गाव सुंदर वाटतं. माणसं भली वाटतात. काहीच दिवसांसाठी आता तो माहोल चांगला वाटतो. आता खेडेगावंही शहरं झाली आहेत. आता आपल्यात त्यांच्यात काही अंतर उरलं नाही, उरत नाही. तरीही, अशा आठवणींच्या रुजलेली खोल ओल भारी वाटते. चित्रपट भावभावनांच्या आठवणीत घेऊन जातो इतकं नक्की. बाय द वे, लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

श्वेता२४ Sun, 08/31/2025 - 14:54
@युयुत्सू व चावायला - टॉक्सिक लोकांना आयुष्यातून बाहेर काढावाच लागतं त्याशिवाय आयुष्य सुखा समाधानाचं व सुरळीत होत नाही हा माझा देखील अनुभव आहे. आपली प्रगती किंवा आपले दु:ख यात एखाद्याला सहभागी होता येत नसेल तर ती व्यक्ती भावनिक/शारीरिक/बौद्धिक/आर्थिक अशी कोणतीच गुंतवणूक करण्यालायक नसते या वाक्याशी 100% सहमत आहे. @ स्वधर्म, धर्मराज मुटके, सुधीर कांदळकर, भक्ती,पर्णिका - प्रतिसादासाठी धन्यवाद. चित्रपट थोडा संथ आहे हे मान्य. कामाच्या निमित्ताने मी बराचदा माझे राहते घर बदलले आहे. सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे. त्यामुळे हा चित्रपट ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा पाहिला त्यावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी होते व दोघेही इमोशनल होतो, कारण पुढच्या काही दिवसातच आम्हाला आमचे राहते घर सोडायचे होते. मुलाचे सगळे मित्र त्याच्यापासून दुरावणार असल्यामुळे तो खूप दुःखी झाला होता. केवळ आठ वर्षाच्या माझ्या मुलाने हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असे सांगितले की "मला वाटतंय ही माझीच स्टोरी आहे." तो आजही हा चित्रपट अधेमध्ये पाहत असतो. @ बिरूटे सर - परीक्षण वाचून तुम्हाला चित्रपट पाहायचे इच्छा झाली हे वाचून आनंद झाला अर्थात चित्रपट तुमच्या अपेक्षेस उतरलेला दिसत नाही. आपण नाते संबंधांबद्दल नोंदवलेली निरीक्षणे, गाव खेड्यातील आता असलेली माणसे याबद्दल जे काही मत प्रतिसादात नोंदवले आहे त्याबाबत मी शंभर टक्के आपणाशी सहमत आहे. आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांप्रती धन्यवाद व्यक्त करते.

In reply to by श्वेता२४

पर्णिका Sat, 09/06/2025 - 04:02
अगदीच सहमत, श्वेता ! आपली त्यावेळी असलेली मनःस्थिती, लाईफ फेजेस यांमुळे काही काही चित्रपट आवडतात, रिलेट होतात.
सध्या मुलगा देखील घर बदलण्याचा अनुभव घेत आहे.
Inside Out, The Karate Kid (१९८४) हे चित्रपट पाहिले आहेत का ? नसेल तर नक्की दाखव तुझ्या मुलाला,आवडतील त्याला... especially during this transitional phase.

सिरुसेरि Mon, 09/08/2025 - 17:30
सुरेख चित्रपट आणि सुरेख परिक्षण . एरवी जास्ती करुन अ‍ॅक्शन चित्रपट करणारा कार्ती हा अभिनेता भावनीक कथेमधेही आपली छाप पाडतो . दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे आणी इतर सर्व सह कलाकारांनी त्यात योग्य साथ दिली आहे . चित्रीकरण , लोकेशन , संगीत या घटकांनीही मोलाची भर घातलेले आहे . मुळ तामिळ चित्रपटात अरविंद स्वामी पहाटेच्या वेळी अपराधी भावनेने घरातुन निघुन जात असतानाच्या प्रसंगातील गाणे हे कमल हसनच्या धीर गंभीर आवाजामधे गायले आहे . ते ऐकण्यासारखे आहे .

श्वेता२४ Mon, 09/08/2025 - 19:32
प्रतिसादासाठी धन्यवाद... @ सिरुसेरी दोन मुख्य फलन्दाजांनी / खेळाडुंनी एखादी मॅच ओढुन न्यावी , आणी इतर खेळाडुंनीही त्यामधे आपल्याकडुन परिपुर्ण साथ द्यावी . अगदी तसेच हा चित्रपट अरविन्द स्वामी आणी कार्थी या दोघांनीही आपल्या भुमिकेने / अभिनयाने लक्षणीय केला आहे हे मात्र अगदी खरं. ते शेवटचे गाणे कमल हसन नी म्हणले आहे हे काही मला माहीत नव्हते. तुमची प्रतिक्रिया वाचून मी मुद्दाम तमिळ व्हर्जन मध्ये ऐकले. छानच म्हणले आहे त्यानी.

अभ्या.. Wed, 09/10/2025 - 15:31
मला आवडलेला हा चित्रपट. लय संथ आहे पण कदाचित हेच बलस्थान आहे. कार्ती आणि अरविंदस्वामी ही तर सुपर्ब कास्ट आहेच पण मला अरविंदस्वामी चे त्याच्या वडील, मुलगी आणि पत्नीसोबतचे रिलेशनचे चित्रण पण आवडले. काही काही सीन्स म्हणावे तर अगदी लहान आणि साधे पण इतके विचारपूर्वक केलेले आहेत की बस्स. सुरुवातीला गावातून निघताना मंदीरात हत्तीला भेटून निघताना पुजार्‍याने दिलेला प्रसाद घेऊन मनात काही खायची इच्छा नसतानादेखील हा प्रसाद पुन्हा मिळणार नाही ह्या भावनेने तो खातानाचा प्रसंग. गावाकडे निघताना वडिलांनी स्वतःच्या हातातले रिस्ट वॉच मुलाला घालायला लावणे, तो स्मार्टफोन असल्याने नको नको म्हणत असताना. कार्तीसोबत मडक्यातली बीअर पिउन शहरात आल्यावर क्ले बॉटल मध्ये बीअर घालून पिणे. राघूंना खायला घालताना लाकडी फळ्यावर भाताच्या मुदी ठेवून झाल्यावर त्यावर एकेक लिंबाची फोड ही ठेवणे. सोक्कूमामाचे आपल्या भाच्यासोबतचे अकृत्रिम स्नेहाचे बोलणे पण त्याच्या वडिलासोबत नात्याने भाऊजी असल्याने आदर अधिक स्नेहाचे बोलणे. जल्लीकट्टू मध्ये बैलाचे नाव धोनी आणि पिवळे टीशर्ट (कारण धोनी जरी उत्तरेतला असला तरी सीएसके मधली त्याची कारकीर्द तमिळी जनतेला प्रचंड आवडते) अप्रतिम डिटेलिंग. एक निरिक्षण सोबतचः तमिळी लोकात आपल्या इतिहासातली तमिळ नावे ठेवायचा ट्रेंड आला आहे. अरविंदस्वामीचे नाव अरुल मौळी वर्मन हे नुकत्याच आलेल्या पीएस सेरीजमधले ऐतिहासिक नायकाचे अर्थात पन्नियन सेल्वन चे नाव असते. असो.. मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.

In reply to by अभ्या..

चांदणे संदीप Mon, 09/15/2025 - 11:30
मल्याळम आणि काही तमिळी चित्रपटांनी आमचे मनात साठवण्याचे काही सुवर्ण कोपरे दिले आहेत हे निश्चित.
+१००,००० अगदी! सर्वात आधी ह्या चित्रपटाला एका शब्दात सांगायचं झाल्यास, "नितांतसुंदर" इतकंच म्हणता येईल आणि आता आमच्या दादांनी इतकं सांगितल्यावर आम्ही काय लिहायला नकोच तरी लहान तोंडी मोठा घास. काही चित्रपटांबद्द्ल म्हटल जातं की त्याची एक एक फ्रेम म्हणजे जणू पोस्टरच, उदाहरणादाखल शोले. अगदी तसेच या चित्रपटाची एकेक फ्रेम म्हणजे मनावर कोरले जाणारे चित्रच. छोटे छोटे प्रसंगही इतके परिणामकारक आहेत की ते लक्ष वेधून घेतात आणि लक्षातही राहतात. माझ्यासाठी हा संपूर्ण चित्रपट म्हणजे एक दीर्घ कविताच आहे. अजूनही खूप काही लिहिता येईल पण आवरतो स्वत:ला. नाहीतरी सगळंच मनातलं लिहून नाहीच सांगता येत. काही गोष्टी अनुभवायच्याच असतात. या चित्रपट परीक्षणाबद्दल धन्यवाद. ___/\___ सं - दी - प

श्वेता२४ Wed, 09/10/2025 - 21:45
नेमका प्रतिसाद. या चित्रपटात मला जे जे काही जाणवले आहे ते तुम्ही तुमच्या प्रतिसादात नेमके लिहिले आहे!! मला देखील या चित्रपटातील प्रत्येक प्रसंगात अशाच बऱ्याच गोष्टी जाणवल्या. खरंतर तुम्ही प्रतिसादात जे लिहिले आहे ते सर्व मला परीक्षणामध्ये द्यायचे होते, परंतु विस्तार भयास्तव मी लिहिले नाही. या चित्रपटाचा माझ्यासारखाच कोणीतरी विचार करते हे वाचून खूप छान वाटले. धन्यवाद!!
फोटो

तुमच्या अतिशय तरल आणि सुंदर आठवणी ज्या राहत्या घराशी निगडीत आहेत असे घर कायमस्वरूपी सोडण्याची वेळ तुमच्यावर कधी आली आहे का?

रहें ना रहें हम महका करेंगे... एका गीताचे अनेक प्रतिध्वनी!

मार्गी ·

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कुमार जावडेकर Wed, 08/06/2025 - 23:30
फूल खिले है गुलशन गुलशन मध्ये तबस्सुम यांनी आर डी ची मुलाखत घेतली होती. तिच्यात त्यांनी ह्या चाली कशा मीटर बघून थोड्या फिरवून बांधल्या आहेत ते स्पष्ट करून सांगितलं होतं.

चौथा कोनाडा Tue, 08/05/2025 - 21:48
छान लेखन ! आजकाल गाण्यांमागचा असा वेध घेणारे अनेक गोष्टी शोधत रसिकांना खजिना उपलब्ध करुन देतात. धन्यवाद !

कानडाऊ योगेशु Wed, 08/06/2025 - 09:58
परिंदा मधील तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके पण ह्याच सुरावटींवर आधारलेले गाणे आहे. पापा कहते है मधले घरसे निकलते ही हे ही अजुन एक गाणे.

सुबोध खरे Wed, 08/06/2025 - 10:15
"ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं बऱ्याच वेळेस एखाद्या रागावर आधारित गाणे असेल तर त्याची चाल सुद्धा अगदी सारखी असते. मग संगीतकाराने दुसरे गाणे ऐकले नसले तरी केवळ त्या रागावर आधारित असल्याने चाल सारखी येते. आपल्याकडे काही लोकांना कोणतेही गाणे ऐकले कि त्याची चाल कुठूनतरी/ कुणाच्या तरी गाण्याची उचललेली आहे असा शोध लावण्याची हौसच असते. मग ते मागच्या काळात जाऊन कुठल्यातरी जुन्या संगीतकाराची किंवा इंग्रजी/ फ्रेंच/ इटालियन स्पॅनिश गाण्याची चाल शोधतात आणि या संगीतकाराने हे गाणे इथून उचलले आहे असा दावा करतात. तसे झाले असूही शकते पण तसे झालेले असेलच असे नाही. अशीच स्थिती अनेक वेळेस नाटकांची किंवा लेखांची असते. मराठीत लिहिलेले नाटक कोणत्यातरी इंग्रजी किंवा फ्रेंच किंवा इटालियन नाटककाराचे लेखकाने उचलले आहे असा दावा केला जात असे. मग त्या नाटककाराला त्या भाषेचा गंध नसला तरी. नाट्यसंगीतात पाहिले तर एकच पद अनेक गायक वेगवेगळ्या तर्हेने गाताना दिसतात. उदा प्रिये पहा हे पद श्री छोटा गंधर्व, पं प्रभाकर कारेकर आणि श्री सुधीर फडके यांनी तीन वेगवेगळ्या तर्हेने गायलेले आहे आणि प्रत्येक गायन उत्कृष्ट आहे. फार कशाला कट्यार काळजात घुसली या नाटकात एकच गाणे ( घेई छंद मकरंद) दोन वेगवेगळ्या चालीत गेले गेले आहे.

सुबोध खरे Wed, 08/06/2025 - 10:24
उदा मालकंस या रागावर आधारित मन तडपत हरी दर्शन को आज आधा है चंद्रमा छम छम घुंगरू बोले अशी अनेक गाणी आहेत किंवा केदार रागावर आधारित आज मी आळविते केदार गा कोकिळा गा जिवलगा कधी रे येशील तू प्रभूपदास नमिता दास हि कुणी छेडिली तार वाली वध ना खल निर्दालन सत्यम शिवम सुंदरा अशी अनेक गाणी आहेत.

In reply to by सुबोध खरे

गवि गुरुवार, 08/07/2025 - 08:11
रोचक मुद्दा मांडलात. हो. रागाधारित गाणी एकसारखी नक्कीच वाटतात. उदा. आणखी एक. शिवरंजनी (उदबत्ती नव्हे, राग) हा हिंदी चित्रपट संगीतातला फारच आवडता राग. आता फार ऐकू येत नाही. पण अर्थात आमचं सगळं जुनं. जाने कहाँ गये वो दिन कहीं दीप जले कहीं दिल बहारों फूल बरसाओ ओ मेरे सनम ओ मेरे सनम मेरे नैना सावनभादो दिल के झरोके में तुझको बिठाकर क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहेके ओ पिया पिया, क्यूँ भुला दिया (शब्दांची चुभुदेघे) तूने प्रीत जो मुझसे जोडी.. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अगदी धक धक करने लगा पण.. आणखीही अनेक आठवतील. ही सर्व गाणी दर्जेदार आहेत किंवा माझी आवडती आहेत असे मुळीच नव्हे. आणि जुनं जुनं म्हणत हल्लीची अलग आसमां आणि कार्बन डाय ऑक्साईड, .. आणि जाना तू आता नहीं, वगैरे देखील आवडीने ऐकत असतोच. संगीत कधीच मरत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे गुरुवार, 08/07/2025 - 10:24
दिसला ग बाई दिसला मोहुनीया तुजसंगे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रानात सांग कानात वारा फोफावला सावळाच रंग तुझा हि पण गाणी शिवरंजनी रागातील आहेत. अर्थात संपूर्ण गाणे एकाच रागात असेल असेही नाही त्यात इतर रागांच्या छटा हि असू शकतात. शेवटी संगीतकाराला स्वतःच्या प्रतिभेतून आयत्यावेळेस काय सुचेल हे सांगणे कठीण आहे.

In reply to by गवि

ओ मेरे सनम ओ मेरे सनम अशी पार्टीतली गाणी आजकाल दिसत नाहीत. एक हातात ड्रिंक्स भरून उभे आहे, दुसरे दिलाचे दर्द सांगण्यासाठी गाणं सुरू करते किंवा पियानोवर बसते आणि गाणे म्हणते. त्यातही अशी शिवरंजनी रागावर आधारित, उर्दू गाणी अशा पाश्चिमात्य पार्ट्यांत म्हणणे हे एक कलात्मक लघूबंड आहे हे या पात्रांच्या मनात देखील येत नाही. गाण्यातले शब्द चेहऱ्यावर आणून दुसऱ्याला ते 'दुजेविन संवादू' पद्धतीने समजावून देण्यातच ते इतके गर्क असतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

या गाण्यात अजून एक कॉमन ट्रोप आहे. शेवटी नायिका जोर जोरात गिरकी घेऊन खाली पडते

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि गुरुवार, 08/07/2025 - 17:09
अगदी अगदी.. आपल्याला (पक्षी: प्रेक्षकांना) ढळढळीत दिसत असते की दोनच पात्रे अत्यंत गंभीर किंवा रडायच्या घाईत आहेत. किंवा एक पात्र दुसऱ्याला बेवफा किंवा तत्सम म्हणत पियानोवर हाण हाण हाणते आहे.. आणि इतर सर्व पार्टी सदस्य (होणारा नवरा धरून) मजेत हास्य करत त्यातल्या त्यात त्या दुःखी गाण्यावर नृत्य करत आहेत. हिरॉईन भावी पतीच्या मिठीत बॉल डान्स करता करता आपल्या मूळ आशिकाकडे एकटक बघून रडत आहे.. आणि तो मस्त दारू पीत नाचतो आहे. खरे तर त्याने हिरॉईनचा चेहरा बघून तिच्या माहेरी कोणी निर्वाणास प्राप्त तर झाले नाही ना अशी चौकशी केली पाहिजे.

विजुभाऊ Wed, 08/06/2025 - 10:53
याच चालीवरचे आणखी एक गाणे हमे रासतो की जरुरत नही है https://www.youtube.com/watch?v=sDXMPGKJrTo&list=RDsDXMPGKJrTo&start_radio=1 1 नरम गरम सिनेमामधले हे गाणे अगदी सागर किनारे सारखेच आहे

युयुत्सु Wed, 08/06/2025 - 11:20
प्रिये पहाचे समूहगीत (ते पण शाळेच्या गॅदरींग थाटाचे) केल्याबद्दल याला उलटे टांगून मिरच्यांची धुरी का देऊ नये? https://www.youtube.com/watch?v=-wDCd9so4rM&list=RD-wDCd9so4rM&start_radio=1

मार्गी Wed, 08/06/2025 - 15:46
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद! ही गाणी काहीशी सारखी असली तरी कॉपी अजिबात नाहीत. समान सूत्र असलेली पण स्वतंत्र आहेत.

गवि गुरुवार, 08/07/2025 - 08:17
असे पाहण्यात आले आहे की काही वेळा हे मोठे लोक (संगीत आणि कलेतले) मुलाखती देताना काहीतरी ट्रिव्हिया सांगतात. त्यात असे साम्य अनेकदा दाखवून देतात. थोडे गुणगुणून वगैरे. रोचक वाटते. काही गाणी मात्र थेट कॉपी असतात. अर्थात अनेकदा हिंदी गाणी तरीही मूळ इंग्रजी गाण्यापेक्षा अधिक बरी वाटतात. आपला कान त्याला सरावला असल्याने बहुधा.

अशा गीतांचे अजून काही अर्थ लावता येतात. हे कविता(प्रेयसी) आणि कवी(प्रियकर) यांचे रूपक आहे किंवा प्रतिभा आणि कलावंत यांचे द्वंद्व. थोडक्यात कलाकृति व कलाकार.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

कुमार जावडेकर Wed, 08/06/2025 - 23:30
फूल खिले है गुलशन गुलशन मध्ये तबस्सुम यांनी आर डी ची मुलाखत घेतली होती. तिच्यात त्यांनी ह्या चाली कशा मीटर बघून थोड्या फिरवून बांधल्या आहेत ते स्पष्ट करून सांगितलं होतं.

चौथा कोनाडा Tue, 08/05/2025 - 21:48
छान लेखन ! आजकाल गाण्यांमागचा असा वेध घेणारे अनेक गोष्टी शोधत रसिकांना खजिना उपलब्ध करुन देतात. धन्यवाद !

कानडाऊ योगेशु Wed, 08/06/2025 - 09:58
परिंदा मधील तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके पण ह्याच सुरावटींवर आधारलेले गाणे आहे. पापा कहते है मधले घरसे निकलते ही हे ही अजुन एक गाणे.

सुबोध खरे Wed, 08/06/2025 - 10:15
"ठण्डी हवाएँ" हे गाणंसुद्धा १९३८ च्या “C’est la vie” गाण्यापासून प्रेरणा घेऊन बनवलेलं होतं असं म्हंटलं जातं बऱ्याच वेळेस एखाद्या रागावर आधारित गाणे असेल तर त्याची चाल सुद्धा अगदी सारखी असते. मग संगीतकाराने दुसरे गाणे ऐकले नसले तरी केवळ त्या रागावर आधारित असल्याने चाल सारखी येते. आपल्याकडे काही लोकांना कोणतेही गाणे ऐकले कि त्याची चाल कुठूनतरी/ कुणाच्या तरी गाण्याची उचललेली आहे असा शोध लावण्याची हौसच असते. मग ते मागच्या काळात जाऊन कुठल्यातरी जुन्या संगीतकाराची किंवा इंग्रजी/ फ्रेंच/ इटालियन स्पॅनिश गाण्याची चाल शोधतात आणि या संगीतकाराने हे गाणे इथून उचलले आहे असा दावा करतात. तसे झाले असूही शकते पण तसे झालेले असेलच असे नाही. अशीच स्थिती अनेक वेळेस नाटकांची किंवा लेखांची असते. मराठीत लिहिलेले नाटक कोणत्यातरी इंग्रजी किंवा फ्रेंच किंवा इटालियन नाटककाराचे लेखकाने उचलले आहे असा दावा केला जात असे. मग त्या नाटककाराला त्या भाषेचा गंध नसला तरी. नाट्यसंगीतात पाहिले तर एकच पद अनेक गायक वेगवेगळ्या तर्हेने गाताना दिसतात. उदा प्रिये पहा हे पद श्री छोटा गंधर्व, पं प्रभाकर कारेकर आणि श्री सुधीर फडके यांनी तीन वेगवेगळ्या तर्हेने गायलेले आहे आणि प्रत्येक गायन उत्कृष्ट आहे. फार कशाला कट्यार काळजात घुसली या नाटकात एकच गाणे ( घेई छंद मकरंद) दोन वेगवेगळ्या चालीत गेले गेले आहे.

सुबोध खरे Wed, 08/06/2025 - 10:24
उदा मालकंस या रागावर आधारित मन तडपत हरी दर्शन को आज आधा है चंद्रमा छम छम घुंगरू बोले अशी अनेक गाणी आहेत किंवा केदार रागावर आधारित आज मी आळविते केदार गा कोकिळा गा जिवलगा कधी रे येशील तू प्रभूपदास नमिता दास हि कुणी छेडिली तार वाली वध ना खल निर्दालन सत्यम शिवम सुंदरा अशी अनेक गाणी आहेत.

In reply to by सुबोध खरे

गवि गुरुवार, 08/07/2025 - 08:11
रोचक मुद्दा मांडलात. हो. रागाधारित गाणी एकसारखी नक्कीच वाटतात. उदा. आणखी एक. शिवरंजनी (उदबत्ती नव्हे, राग) हा हिंदी चित्रपट संगीतातला फारच आवडता राग. आता फार ऐकू येत नाही. पण अर्थात आमचं सगळं जुनं. जाने कहाँ गये वो दिन कहीं दीप जले कहीं दिल बहारों फूल बरसाओ ओ मेरे सनम ओ मेरे सनम मेरे नैना सावनभादो दिल के झरोके में तुझको बिठाकर क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहेके ओ पिया पिया, क्यूँ भुला दिया (शब्दांची चुभुदेघे) तूने प्रीत जो मुझसे जोडी.. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अगदी धक धक करने लगा पण.. आणखीही अनेक आठवतील. ही सर्व गाणी दर्जेदार आहेत किंवा माझी आवडती आहेत असे मुळीच नव्हे. आणि जुनं जुनं म्हणत हल्लीची अलग आसमां आणि कार्बन डाय ऑक्साईड, .. आणि जाना तू आता नहीं, वगैरे देखील आवडीने ऐकत असतोच. संगीत कधीच मरत नाही.

In reply to by गवि

सुबोध खरे गुरुवार, 08/07/2025 - 10:24
दिसला ग बाई दिसला मोहुनीया तुजसंगे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रानात सांग कानात वारा फोफावला सावळाच रंग तुझा हि पण गाणी शिवरंजनी रागातील आहेत. अर्थात संपूर्ण गाणे एकाच रागात असेल असेही नाही त्यात इतर रागांच्या छटा हि असू शकतात. शेवटी संगीतकाराला स्वतःच्या प्रतिभेतून आयत्यावेळेस काय सुचेल हे सांगणे कठीण आहे.

In reply to by गवि

ओ मेरे सनम ओ मेरे सनम अशी पार्टीतली गाणी आजकाल दिसत नाहीत. एक हातात ड्रिंक्स भरून उभे आहे, दुसरे दिलाचे दर्द सांगण्यासाठी गाणं सुरू करते किंवा पियानोवर बसते आणि गाणे म्हणते. त्यातही अशी शिवरंजनी रागावर आधारित, उर्दू गाणी अशा पाश्चिमात्य पार्ट्यांत म्हणणे हे एक कलात्मक लघूबंड आहे हे या पात्रांच्या मनात देखील येत नाही. गाण्यातले शब्द चेहऱ्यावर आणून दुसऱ्याला ते 'दुजेविन संवादू' पद्धतीने समजावून देण्यातच ते इतके गर्क असतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

या गाण्यात अजून एक कॉमन ट्रोप आहे. शेवटी नायिका जोर जोरात गिरकी घेऊन खाली पडते

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि गुरुवार, 08/07/2025 - 17:09
अगदी अगदी.. आपल्याला (पक्षी: प्रेक्षकांना) ढळढळीत दिसत असते की दोनच पात्रे अत्यंत गंभीर किंवा रडायच्या घाईत आहेत. किंवा एक पात्र दुसऱ्याला बेवफा किंवा तत्सम म्हणत पियानोवर हाण हाण हाणते आहे.. आणि इतर सर्व पार्टी सदस्य (होणारा नवरा धरून) मजेत हास्य करत त्यातल्या त्यात त्या दुःखी गाण्यावर नृत्य करत आहेत. हिरॉईन भावी पतीच्या मिठीत बॉल डान्स करता करता आपल्या मूळ आशिकाकडे एकटक बघून रडत आहे.. आणि तो मस्त दारू पीत नाचतो आहे. खरे तर त्याने हिरॉईनचा चेहरा बघून तिच्या माहेरी कोणी निर्वाणास प्राप्त तर झाले नाही ना अशी चौकशी केली पाहिजे.

विजुभाऊ Wed, 08/06/2025 - 10:53
याच चालीवरचे आणखी एक गाणे हमे रासतो की जरुरत नही है https://www.youtube.com/watch?v=sDXMPGKJrTo&list=RDsDXMPGKJrTo&start_radio=1 1 नरम गरम सिनेमामधले हे गाणे अगदी सागर किनारे सारखेच आहे

युयुत्सु Wed, 08/06/2025 - 11:20
प्रिये पहाचे समूहगीत (ते पण शाळेच्या गॅदरींग थाटाचे) केल्याबद्दल याला उलटे टांगून मिरच्यांची धुरी का देऊ नये? https://www.youtube.com/watch?v=-wDCd9so4rM&list=RD-wDCd9so4rM&start_radio=1

मार्गी Wed, 08/06/2025 - 15:46
माहितीपूर्ण प्रतिसादासाठी सर्वांना धन्यवाद! ही गाणी काहीशी सारखी असली तरी कॉपी अजिबात नाहीत. समान सूत्र असलेली पण स्वतंत्र आहेत.

गवि गुरुवार, 08/07/2025 - 08:17
असे पाहण्यात आले आहे की काही वेळा हे मोठे लोक (संगीत आणि कलेतले) मुलाखती देताना काहीतरी ट्रिव्हिया सांगतात. त्यात असे साम्य अनेकदा दाखवून देतात. थोडे गुणगुणून वगैरे. रोचक वाटते. काही गाणी मात्र थेट कॉपी असतात. अर्थात अनेकदा हिंदी गाणी तरीही मूळ इंग्रजी गाण्यापेक्षा अधिक बरी वाटतात. आपला कान त्याला सरावला असल्याने बहुधा.

अशा गीतांचे अजून काही अर्थ लावता येतात. हे कविता(प्रेयसी) आणि कवी(प्रियकर) यांचे रूपक आहे किंवा प्रतिभा आणि कलावंत यांचे द्वंद्व. थोडक्यात कलाकृति व कलाकार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. आपल्यापैकी अनेकांना "ठण्डी हवाएँ लहरा के आए.. " (गायिका लता, चित्रपट नौजवान वर्ष १९५१) गाणं माहिती असेल आणि आवडत असेल. "रहें ना रहें हम, महका करेंगे..." (गायिका लता, चित्रपट ममता, वर्ष १९६६) हेसुद्धा अनेकांचं आवडतं गाणं असेल. त्याशिवाय "सागर किनारे दिल ये पुकारे" (गायिका लता- किशोर, चित्रपट सागर, वर्ष १९८५) हे गाणं तर माहिती असेलच. तसंच "हमें और जीने की चाहत ना होती" (गायिका लता- किशोर, चित्रपट अगर तुम ना होते, वर्ष १९८३) हे माहिती असेलच. पण तुम्हांला हे माहिती नसेल की, ह्या चारही गीतांची चाल एकमेकांशी विलक्षण जुळते!

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:50
अशा लेखाची सर्व सेलीब्रीटी आणि कार्यक्रम व्यवस्थापकांनी दखल घेतल्यास छान होईल. या लेखात गर्दी होणार्‍या ठिकाणचे आग प्रतिबंधन आणि आतंकवादी पासून सुरक्षाचा अंतर्भाव लेखाची लांबी फारच वाढली असती म्हणून केला नाही पण ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणखी एक मुद्दा राहीला तो म्हणजे मंडप आणि खुर्ची सप्लायर्स ते गेट किपर्सनाही या मुद्द्यांवर ट्रेन केले पाहीजे.

In reply to by युयुत्सु

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:03
मला वाटते पोलीस ट्रेनींग स्कूलस मध्ये हा विषय असेलच पण तो अशा ट्रेनिंग स्कूल्सनी इव्हेंट मॅनेजमेन्ट स्कूलस व गर्दी होणार्‍या व्यवस्थापनांच्या व्यवपस्थाप्कांपर्यंत पोहोचवावयास हवे.

माहितगार Fri, 06/06/2025 - 08:56
नक्कीच, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती खालीलप्रमाणे आहे. जर एखादी व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या स्थितीत अडकली असेल, तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अशावेळी सुरक्षा रक्षकांनी काय करावे, यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाययोजना आहेत. ### **गर्दीत अडकल्यास व्यक्तीने स्वतःचा बचाव कसा करावा?** चेंगराचेंगरीच्या स्थितीत सापडल्यास शांत राहणे आणि योग्य उपाययोजना करणे जीवन वाचवू शकते. घाबरल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. अशावेळी खालील गोष्टी करा: **१. कोणत्याही परिस्थितीत उभे राहण्याचा प्रयत्न करा:** चेंगराचेंगरीतील बहुतेक मृत्यू हे खाली पडल्यामुळे आणि लोकांच्या पायाखाली तुडवले गेल्यामुळे होतात. त्यामुळे तुमचा संपूर्ण जोर उभे राहण्यावर केंद्रित करा. **२. हात छातीजवळ ठेवा:** आपले हात छातीजवळ, एखाद्या बॉक्सरप्रमाणे ठेवा. यामुळे तुमच्या छातीला आणि फुफ्फुसांना श्वास घेण्यासाठी थोडी जागा मिळेल. गर्दीच्या दाबामुळे श्वास कोंडला जाण्याचा धोका यामुळे कमी होतो. **३. गर्दीच्या प्रवाहाबरोबर पुढे चला:** गर्दीच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा किंवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करू नका. यात तुमची प्रचंड ऊर्जा वाया जाईल आणि तुम्ही पडण्याचा धोका वाढेल. गर्दी ज्या दिशेने वाहत आहे, त्या दिशेने हळूहळू पुढे सरकत राहा. **४. बाजूला किंवा तिरके सरकण्याचा प्रयत्न करा:** गर्दीच्या प्रवाहाबरोबर वाहत असताना, सरळ पुढे जाण्याऐवजी हळूहळू तिरके किंवा बाजूला सरकत गर्दीच्या किनाऱ्यावर (edge) येण्याचा प्रयत्न करा. गर्दीच्या मधोमध दाब सर्वाधिक असतो. **५. भिंती, खांब आणि अडथळ्यांपासून दूर राहा:** भिंती, रेलिंग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांजवळ दाब सर्वाधिक असतो आणि तिथे लोक चिरडले जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा जागा टाळा. **६. तुमची ऊर्जा वाचवा:** विनाकारण ओरडण्यात किंवा आरडाओरड करण्यात तुमची शक्ती वाया घालवू नका. शांत राहा आणि तुमची ऊर्जा उभे राहण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वापरा. इतरांशी संवाद साधायचा असेल तर शांतपणे आणि स्पष्टपणे बोला. **७. जर तुम्ही खाली पडलात तर:** जर तुम्ही सर्व प्रयत्न करूनही खाली पडलात, तर लगेच भ्रूणासारखी स्थिती (fetal position) घ्या. तुमचे गुडघे छातीजवळ ओढा आणि तुमचे हात डोक्यावर आणि मानेवर ठेवून त्यांचे रक्षण करा. यामुळे तुमच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण होण्यास मदत होईल. --- ### **अशा परिस्थितीत द्वारपाल (Gatekeepers) आणि सुरक्षा रक्षकांची भूमिका** चेंगराचेंगरीच्या वेळी सुरक्षा रक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक असते. त्यांची त्वरित आणि योग्य कृती अनेकांचे प्राण वाचवू शकते. **१. गर्दीला बाहेर पडण्यासाठी मार्ग मोकळे करा:** त्यांचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे गर्दीचा दाब कमी करणे. यासाठी सर्व आपत्कालीन आणि नियमित दरवाजे त्वरित उघडा. शक्य असल्यास, तात्पुरते बॅरिकेड्स किंवा अडथळे हटवून बाहेर पडण्यासाठी नवीन मार्ग तयार करा. **२. नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा:** ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी होत आहे, तिथे आणखी लोकांना येण्यापासून त्वरित थांबवा. मुख्य प्रवेशद्वार बंद करा किंवा लोकांना आत येण्यापासून रोखा. **३. शांत आणि स्पष्ट सूचना द्या:** ध्वनिक्षेपकाचा (Loudspeaker/PA System) वापर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन करा. "कृपया पुढे सरकत राहा", "डावीकडील गेट उघडे आहे", "शांत राहा, आम्ही मदत करत आहोत" अशा स्पष्ट आणि सकारात्मक सूचना द्या. "चेंगराचेंगरी" किंवा "पळापळ" असे शब्द वापरणे टाळा, कारण त्यामुळे भीती वाढू शकते. **४. उंच जागेवरून परिस्थितीवर लक्ष ठेवा:** शक्य असल्यास, उंच टॉवर किंवा सुरक्षित जागेवरून परिस्थितीचे निरीक्षण करा. यामुळे गर्दीचा दाब नेमका कुठे जास्त आहे आणि कोणत्या लोकांना मदतीची गरज आहे, हे समजण्यास मदत होते. **५. अडकलेल्या लोकांना बाहेर काढा:** जे लोक बॅरिकेड्स, रेलिंग किंवा भिंतीजवळ दाबले जात आहेत, त्यांना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. सुरक्षा रक्षकांनी एक साखळी तयार करून लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत करावी. **६. वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधा:** तात्काळ नियंत्रण कक्षाला (Control Room) माहिती देऊन रुग्णवाहिका (Ambulances) आणि प्रथमोपचार पथकांना पाचारण करा. **७. स्वतः सुरक्षित राहा:** मदतकार्य करताना सुरक्षा रक्षकांनी स्वतःला धोक्यात घालू नये. त्यांनी गर्दीच्या प्रवाहात अडकणार नाही याची काळजी घ्यावी, जेणेकरून ते इतरांना मदत करू शकतील. सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण आणि अशा आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार केलेली एक प्रमाणित कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) असणे अत्यंत आवश्यक आहे.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:00
उपरोक्त जेमिनीबाबांचे उत्तर आहे. आम्ही गर्दीची स्थळे नेहमीच टाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष अनुभव फारसा नाही, त्याबाबत गर्दीचा अनुभव घेणारेच अधिक नेमकेपणाने सांगू शकतील म्हणून आमचा उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 06/06/2025 - 09:44
आत चेंगराचेंगरी चालू झाल्यास बाहेरून नवीन प्रवेश ताबडतोब थांबवा ही योग्यच सूचना आहे. पण आत प्रवेश न मिळणारी बेशीस्त मंडळी बाहेर पण तेवढीच चेंगरा चेंगरी करतात या बद्दल उपाय जेमिनी बाबूंना विचारावयाचे राहीले

In reply to by माहितगार

वरील उपाय बरेच चांगले आहेत. आपल्याकडे 'विशेष दिवस' आणि 'विशेष महिने' 'बाबा-बुवा' सत्संग वगैरे हे एक गर्दीचं मोठं कारण असतं. खरं तर ती गर्दी नसते तर लोकांचा आलेला महापूर असतो. वाटेल तिथे वाटेल तसं धावणारं पाणी त्याप्रमाणे माणसं धावतात गर्दी करतात. कालच्या चेंगराचेंगरीचे काही व्हीडीयो पाहात होतो माणसं एकमेकांच्या डोके खांद्यावर पाय देऊन चालत होते. आपला जीव वाचवतांना इतरांची काही अवस्था करुन सोडतो त्यावेळी जाणवत नसेल आपला जीव प्रथम या भावनेने गर्दी तुडवल्या जाते. महिला लहान मुले यात प्राणास मुकतात. आपल्याकडे अभ्यासक्रमात किंवा इतरवेळी कधीही गर्दीवर बोलल्या जात नाही. चर्चा होत नाही. सामाजिक संस्था अथवा सरकारं यासाठी जागरुकता करतांना दिसत नाही. फार आवश्यक विषय वाटत नाही. कधी तरी अशी अनावश्यक गर्दीह होते आणि घटना घडल्यावर त्यावर चर्चा होते. खरं तर, गर्दी टाळणे हाच सर्वात पहिला मोठा आणि महत्वाचा उपाय आहे. गर्दीत गेल्यावर गर्दीच्या विरोधात जायचं की प्रवाहासोबत जायचं यात गर्दीची कोंडी आणखी वाढत जाते. गर्दी फूटली पाहिजे. गर्दी इतरत्र पांगली पाहिजे यासाठी मोठ्या स्क्रीनवर अथवा सातत्याने उद्घोषणा करुन बाहेर पडण्याचे मार्ग दाखवले पाहिजेत. व्यवस्था ऐनवेळी कोलमडते तेव्हा त्यातील काही लोकांनी गर्दी मोकळी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही गर्दी झाली की, पोलिसांची वाट पाहिली जाते. तो पर्यंत वाटेल तशी वाहने वाटेल तिथे घुसवली जातात आणि वाहनांची कोंडी होते. हमरी तुमरी वाद आणि जीवावर बेतेल अशी भांडने. ब-याच वेळी कोणी तरी समजदार माणसं तरुण मुलं अशी गर्दी झाली की ट्राफीक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतांना पाहिलं आहे. अशी दृश्य पाहिलं की बरं वाटतं. वाढत्या लोकसंखेवर गर्दीचा भार सोडून चालणार नाही. गर्दी आणि होणा-या दुर्दैवी घटना मोठा विषय आहे, सातत्याने त्यावर जमेल त्या माध्यमावर सकारात्मक लिहिते राहिलं पाहिजे. काहींचे जीव नक्की वाचेल असे वाटत राहते. -दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 10:42
श्रद्धेपुढे शास्त्र बाद होते. अगदी नियमांत बसून, शिस्तीने गोष्टी होत असल्या तरीही लागणारा वेळ पाहता त्यातील निरर्थकपणा पटवून घेण्याच्या मनस्थितीत लोक नसतील तर सगळी चर्चाच व्यर्थ आहे. उदाहरणार्थ प्रसिद्ध देवळांतील देवदर्शन. डोकेबाजपणे केलेले पर्यायही पटवून न घेण्याची वृत्ती....... कुंभमेळ्यातील आंघोळीसाठी पंपाने पाणी आणून एका ठिकाणी फवारले जाणे आणि भाविकांनी त्यातून जाणे . तरीही भाविकांना नदीतच आंघोळ करायची आहे. नियोजनाला फोलपणा - मोठ्या शहरांतील गर्दी टाळण्याचे उपाय सर्व बाद झाले आहेत. शहरातून मुख्य कामाची कार्यालये दुसरीकडे हलविणे अजूनही शक्य झाले नाही. मुंबईतील लोकल ट्रेन गर्दी. ...... त्यावर केलेले पर्याय --- आणखी रस्ते....आणखी मेट्रो...आणखी उड्डाणपूल सर्व बाद ठरले.

In reply to by कंजूस

माझ्या घराजवळून आठ दहा किलोमीटरहून बारमही गोदावरी नदी वाहते, पुढे जायकवाडी धरणाचे ब्याकवाटरही तुंबलेले असते. नगरपालिकेच्या ढीसाळ नियोजनामुळे पंधरा दिवसानंतर थेट तालुक्यात पाणी घरोघर येते. पण एकादशी आणि तत्सम महत्वाच्या वारी त्या गोदावरी नदीकाठी स्नानासाठी पवित्र दिवशी प्रचंड गर्दी होते. एखादे दोन जीवघेणे अपघातही घड़तात. नळाला येणारे पाणी तितकेच पवित्र किंबहुना अधिक फिल्टर असते त्यातही स्नान होऊ शकते पण गंगाडूबकीचं समाधान गंगेतच. लोकांची हे गर्दी... -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजूस Sat, 06/07/2025 - 13:04
पर्वकाळात तिर्थात स्नान ... यांचा आणि पुण्याचा हिशोब पौराणिक कथांमध्ये सांगून ठेवला आहे.घरामध्ये कुणालातरी यांचा अनुभव घ्यायची इच्छा असते. फार पूर्वी म्हणजे रेल्वे सुरू होण्याअगोदर काही शे भाविक चालत जाऊन तिकडे किती गर्दी करत असतील आणि आता सर्व वाहन सोयी झाल्यानंतर किती गर्दी होते यात खूपच अंतर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुझी इच्छा पुरी करुया पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.

In reply to by कंजूस

पण पर्वकाळाची अट सोड असं सांगायला हवे. आपण जाऊ तो पर्वकाळ हे पटवायला हवे.
आजच्या देव,धर्म प्रिय सरकारच्या काळात असे आधुनिक विचार सांगणे म्हणजे हे पुरोगामी आणि धर्मबुडव्या लोकांचे षडयंत्र ठरू शकते. त्यामुळे असा प्रयत्न करणे, लोकांना समजावून सांगणे महाकठीण काम झालं आहे. भला माणूस अशी रिस्क घेणार नाही. कोणत्या तरी पुराणात पर्वकाळातच गर्दी केली पाहिजे असे काही नाही, असे कोणी नवमतवादी शंकराचार्यांनी सांगितल्याशिवाय बदल शक्य नाही. किंवा भगवान श्रीकृष्ण यांनी जे काही मार्गदर्शन केले आहे त्या अशा कोणत्यातरी संस्कृत धार्मिक ग्रंथ अध्यायात पर्वकाळात गर्दी करु नये असे स्पष्ट म्हटलेले असुन भूतलावरील कोणतेही पाणी ( अटी लागू ) पवित्र असते असे सांगितल्याशिवाय ही गर्दी कमी होणार नाही. अर्थात थेट परिणाम दिसायला अजून पाच पन्नास वर्ष जावे लागतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Sat, 06/07/2025 - 17:54
१) १७९६ साली डॉ. एडवर्ड जेनर ने व्हॅरिओला व्हायरस वर मात करत स्मॉल पॉक्स (उर्फ देवी) नावाच्या गंभीर त्वचा आजारावर लस काढली १९८० पर्यंत जगातून या व्हायरस साथींचे समूळ उच्चाटन करण्यात मानवाला यश मिळाले आणि देवी आजार होऊ नये म्हणून होणार्‍या अंधश्रद्धा आपोआपच मागे पडल्या. ग्रहण विषयक वैज्ञानिक जाणीव शिक्षणातून वाढत गेले तर तत्संबधी अंधश्रद्धा बर्‍यापैकी मागे पडल्या. काही अंधश्रद्धांच्या मागे असलेल्या संबधीत असुरक्षीतता मागे पडल्या की लोक आपोपाच बदलतात. बेसिकली फोकस रचनात्मक मार्गाने असुरक्षीतता कशा कमी करता येतील याकडे हवा. २) गर्दी आणि चेंगरा चेंगरी या साठी धर्माची किंवा अंधश्रद्धेचा संबंध निमीत्तमात्र आहे मूलभूत समस्या मानवी संस्कृतीतील बेशिस्तीची आहे. सध्या चर्चेत असलेल्या क्रिडा क्षेत्रातील चेंगरा चेंगरीत धार्मीक श्रद्धा अंधश्रद्धांचा काय संबंध आहे? समजा १०० कोटी भारतीयांनी स्विमींगपूल मध्ये विशीष्ट दिवशी विशीष्ष्ट वेळी स्नान करण्याची इच्छा प्रदर्शीत केली पण फर्स्ट कम फर्स्ट सर्व ने जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनीच केले समस्या कुठे आहे ? समस्या बेशीस्तीतच नाही का?

कर्नलतपस्वी Sat, 06/07/2025 - 12:53
काशीसी जावे नित्य वदावे.... असे स्थानमहात्म्य पूर्वापार समाज मनावर ठसवले आहे. कबीरदास आणी इतर संतांनी "मन चंगा तो कठौती मे गंगा",असे सांगून ही काही लोकांवर याचा परिणाम होत नाही. हे सर्वच धर्मामधे आहे. माझे एक वरिष्ठ सहकारी हज यात्रेतील स्टॅम्पेड मधे आपल्या धर्मपत्नीसह पैगंबरवासी झाले. डाॅक्टर होते. हा श्रद्धेचा भाग आहे पण या बरोबर सबुरी पण हवी तेव्हांच असले अपघात टळतील.
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित "ड्युअल (Duel)"

प्रचेतस ·

कपिलमुनी Wed, 05/21/2025 - 13:39
ह चित्रपट पूर्वी टीव्हीवर कधीतरी पाहिला होता. खिळवून ठेवतो . या थीम च्या बर्‍याच कॉपीज नंतर निघाल्या . हा सर्वात बेस्ट .. ओजी आहे

कपिलमुनी Wed, 05/21/2025 - 13:39
ह चित्रपट पूर्वी टीव्हीवर कधीतरी पाहिला होता. खिळवून ठेवतो . या थीम च्या बर्‍याच कॉपीज नंतर निघाल्या . हा सर्वात बेस्ट .. ओजी आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार
खरं तर ड्युअल (Duel) हा चित्रपट खूप आधी देखील पाहिला होता, आवडलाही होता. परवा घरचे इंटरनेट मुसळधार पावसामुळे बंद पडले असल्यामुळे हार्ड डिस्क टीव्हीला जोडून पुन्हा एकदा पाहिला. स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित ड्युअल (१९७१) हा चित्रपट एका सामान्य माणसाच्या जीवघेण्या संघर्षावर आधारित आहे, ज्यामध्ये भय, मानसिक तणाव आणि अस्तित्वाची झुंज यांच्यापासून निर्माण झालेल्या थराराने पुरेपुर भरलेला आहे. हा चित्रपट स्पिलबर्गचा केवळ दुसराच पूर्ण लांबीचा चित्रपट असून, त्याने त्याच्या कारकीर्दीची ठोस पायाभरणी ह्याद्वारे केली.

मराठी / हिंदी चित्रपटा मधील चाली

स्वरुपसुमित ·

मेरी मर्जी--- मेरी मर्ज़ी मैं अपनी शादी में ना जाऊँ मेरी मर्ज़ी मैं पैरों से तबले बजवाऊँ मेरी मर्ज़ी मैं बीच सड़क बिस्तर लगवाऊँ मेरी मर्ज़ी मैं कुतुब मीनार पे घर बनवाऊँ मेरी मर्ज़ी

अनेक गाणी सांगता येतील. मै तुझ को भगा लया हु, तेरे घर से, तेरे बाप के डर से तेरे बाप के डर से मै तो रस्ते से जा रहा था, मै तो भेलपुरी खा रह था.. साडी के फॉलसा कभी मॅच किया रे कभी छोड दिया दिल , कभी कॅच किया रे.

चित्रगुप्त Mon, 02/17/2025 - 08:54
शीर्षकातल्या 'चाली' या शब्दावरून सिनेसंगिताचे संगीत दिग्दर्शक, अरेंजर्स, वादक वगैरेंविषयी हा अभ्यासपूर्ण धागा असावा, ओ पी नय्यर, मदन मोहन, सचिनदेव बर्मन, हेमंत कुमार वगैरेंच्या संगीताचे रसग्रहण, दुर्मिळ माहिती वगैरे यात वाचायला मिळेल या आशेने, मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला, पण अगदीच फुसका निघाला.

कॉमी Mon, 02/17/2025 - 09:08
दिल्ली बेली मध्ये अशी मुद्दामून विचित्र गाणी आहेत - १. आय हेट यु, लाईक आय लव्ह यु २. फुल नहीं परी नहीं सडा हुआ आलू है तू ३. डॅडी मुझसे बोला तू गलती है मेरी ४. [नक्कद वाले डिस्को, उधार वाले खिसको] दिल टुकडे टुकडे हो गया, ऊस रात मै जल्दी सो गया... एकूण हिंदीमधला अत्यंत युनिक अल्बम आहे. अनुभवला नसेल तर नक्की अनुभवा.

हेरा फेरी मधील गाणेही असेच अर्थहीन आहेत. जुलमी ह्या अक्षयकुमारच्या १९९८ मधील सिनेमातील एक अर्थहीन गाणे मेर लिए तो फिट है तू, ऑल इंडिया हिट है तू :)

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा Mon, 02/17/2025 - 20:21
मला उमगलेला अर्थः आपल्या या प्रेमसहवासाच्या रात्री या सुंदर क्षणांना चंद्र साक्षीला आहेच पण पानं फुलं सुद्धा जागे झाले आहेत आपले प्रीतीचे क्षण पहायला ! .. अजून काही विशेष अर्थ असेल तर जाणकार सांगतीलच ! गीतकार बहुधा जगदीश खेबूडकर.

कॉमी Mon, 02/17/2025 - 20:16
आगळ्यावेगळ्या गाण्यांचा आणखी एक अल्बम. आय एम अ हंटर सारख्या पोरकट गाण्यापासून तार बिजली से पतले हमारे पिया हे वर वर पोरकट वाटणारे गंभीर गाणे- सगळे आहे ह्यात. आय याम ए हंटर, शी वॉन्ट टु सी माय गन, व्हेन आय पुल इट आउट, द वुमन स्टार्ट टु रन दूर तक है फेमस, करदे सबको बेबस, उसको मिलता दर्सन जिसके मनमे है लगन | आणि त्याच सिनेमात- बोलेगा बबुना, चल जै हो पटना पटना बहाने वो, चाहेगा सटना दै हो ना, बबुनाको, टिकट कटनिया पटनाना जाने चाहे जाना सिवनिया हे संबंध गाणे धमाल आहे.

सौंदाळा Mon, 02/17/2025 - 21:32
अ आ इ ई अ आ इ ई मास्तरजीकी आई चिठ्ठी, चिठ्ठीमेसे निकला मच्छर व्ही आय पी अंडरवियर बनियाsssन भीमपकातकादू भीमपकातकादू

विजुभाऊ Tue, 02/18/2025 - 13:25
तेरी गली मे मर्द न छोडुंगा , औरत भी न छोडुंगा. टेलीफोन धुन मे हसने वाली, मेंगलोर मछली अचलने वाली , डिजिट मे सुर है तराशा. झाकिर हुसेन तबला. सोना सोना तेरा रूप है दिलमे सोना.....

मेरी मर्जी--- मेरी मर्ज़ी मैं अपनी शादी में ना जाऊँ मेरी मर्ज़ी मैं पैरों से तबले बजवाऊँ मेरी मर्ज़ी मैं बीच सड़क बिस्तर लगवाऊँ मेरी मर्ज़ी मैं कुतुब मीनार पे घर बनवाऊँ मेरी मर्ज़ी

अनेक गाणी सांगता येतील. मै तुझ को भगा लया हु, तेरे घर से, तेरे बाप के डर से तेरे बाप के डर से मै तो रस्ते से जा रहा था, मै तो भेलपुरी खा रह था.. साडी के फॉलसा कभी मॅच किया रे कभी छोड दिया दिल , कभी कॅच किया रे.

चित्रगुप्त Mon, 02/17/2025 - 08:54
शीर्षकातल्या 'चाली' या शब्दावरून सिनेसंगिताचे संगीत दिग्दर्शक, अरेंजर्स, वादक वगैरेंविषयी हा अभ्यासपूर्ण धागा असावा, ओ पी नय्यर, मदन मोहन, सचिनदेव बर्मन, हेमंत कुमार वगैरेंच्या संगीताचे रसग्रहण, दुर्मिळ माहिती वगैरे यात वाचायला मिळेल या आशेने, मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला, पण अगदीच फुसका निघाला.

कॉमी Mon, 02/17/2025 - 09:08
दिल्ली बेली मध्ये अशी मुद्दामून विचित्र गाणी आहेत - १. आय हेट यु, लाईक आय लव्ह यु २. फुल नहीं परी नहीं सडा हुआ आलू है तू ३. डॅडी मुझसे बोला तू गलती है मेरी ४. [नक्कद वाले डिस्को, उधार वाले खिसको] दिल टुकडे टुकडे हो गया, ऊस रात मै जल्दी सो गया... एकूण हिंदीमधला अत्यंत युनिक अल्बम आहे. अनुभवला नसेल तर नक्की अनुभवा.

हेरा फेरी मधील गाणेही असेच अर्थहीन आहेत. जुलमी ह्या अक्षयकुमारच्या १९९८ मधील सिनेमातील एक अर्थहीन गाणे मेर लिए तो फिट है तू, ऑल इंडिया हिट है तू :)

In reply to by रामचंद्र

चौथा कोनाडा Mon, 02/17/2025 - 20:21
मला उमगलेला अर्थः आपल्या या प्रेमसहवासाच्या रात्री या सुंदर क्षणांना चंद्र साक्षीला आहेच पण पानं फुलं सुद्धा जागे झाले आहेत आपले प्रीतीचे क्षण पहायला ! .. अजून काही विशेष अर्थ असेल तर जाणकार सांगतीलच ! गीतकार बहुधा जगदीश खेबूडकर.

कॉमी Mon, 02/17/2025 - 20:16
आगळ्यावेगळ्या गाण्यांचा आणखी एक अल्बम. आय एम अ हंटर सारख्या पोरकट गाण्यापासून तार बिजली से पतले हमारे पिया हे वर वर पोरकट वाटणारे गंभीर गाणे- सगळे आहे ह्यात. आय याम ए हंटर, शी वॉन्ट टु सी माय गन, व्हेन आय पुल इट आउट, द वुमन स्टार्ट टु रन दूर तक है फेमस, करदे सबको बेबस, उसको मिलता दर्सन जिसके मनमे है लगन | आणि त्याच सिनेमात- बोलेगा बबुना, चल जै हो पटना पटना बहाने वो, चाहेगा सटना दै हो ना, बबुनाको, टिकट कटनिया पटनाना जाने चाहे जाना सिवनिया हे संबंध गाणे धमाल आहे.

सौंदाळा Mon, 02/17/2025 - 21:32
अ आ इ ई अ आ इ ई मास्तरजीकी आई चिठ्ठी, चिठ्ठीमेसे निकला मच्छर व्ही आय पी अंडरवियर बनियाsssन भीमपकातकादू भीमपकातकादू

विजुभाऊ Tue, 02/18/2025 - 13:25
तेरी गली मे मर्द न छोडुंगा , औरत भी न छोडुंगा. टेलीफोन धुन मे हसने वाली, मेंगलोर मछली अचलने वाली , डिजिट मे सुर है तराशा. झाकिर हुसेन तबला. सोना सोना तेरा रूप है दिलमे सोना.....
लेखनविषय:
लेखनप्रकार
आप लेल्या मजेदार अश्या वाटलेलया गाण्याचा ओळी शेअर करा ९० मधे सर्वात मजेदार जब् तक रहेगा समोसे मे आलू तेरा रहुंगा मै शालु सध्या शनै वार राती मुझे नींद नही आती झाड से टुट के हम गिर पडे तुम्ही पण अजुन सुचवा