दिवाळी अंक २०१३
नमस्कार मिपाकर हो,
नमस्कार मिपाकर हो,
नमस्कार मंडळी,
मानवजात आणि भविष्यात होऊ घातलेली पृथ्वीची समस्या.
काल मी आणि प्रो. देसाई आम्ही दोघेच तळ्यावर भेटलो होतो.प्रो. पोंक्षे आणि श्री समर्थ दोघेही शहरात गेले होते.
अलीकडे जगात शेजारच्या शेजारच्या देशात छोट्या छोट्या युद्धाची धुम:चक्री चालू झाली आहे.दुसऱ्या दोन जवळच्या देशात बरेच दिवसांपासून युद्ध चालू आहे.
आमच्या कोकणात एक म्हण आहे.
“फौव नाय, कातळी नाय, खाऊक फक्त सूको काजर “
याचा अर्थ “सर्व प्रयास फुकट जाणं”.
युद्धाच्या संधर्भात म्हणायचं तर, युद्धात दोन्ही बाजुची लोकं मरतात, सामुग्रची हानी होते आणि शेवटी निष्पन्न काहीच नाही.असं काहीसं
म्हणता येईल.
मी श्री समर्थांना म्हणालो,
“बरेच वेळा माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना
एकदम निर्णयाला येतात.मग तो
त्यांचा निर्णय सकारात्मक असेल
किंवा नकारात्मक असू शकतो.
मी तुम्हाला हे असं का विचारतो
ह्याचं एक कारण झालं आहे.
परवा मला एका अनोळखी व्यक्तीचा
फोन आला होता.मी फक्त त्याला त्याने केलेल्या मुद्यावर हं हं एव्हढंच
म्हणालो होतो.काल मी एका दुसऱ्या
व्यक्तीशी बोलत असताना योगायोगाने, त्या दिवशी माझ्या
फोनवर बोललेल्या व्यक्तीशी आणि
ह्याच्याशी सलगी आहे असं कळल्यावर, विषय निघाल्यावर
जगावे फक्त मित्रांनो,बस अशी कल्पना आहे
दोन वेळेच्या भाकरीतून जिणे आहे मेहनता आहे
फिरून कुणाची असुया नाही जगलो जरी कष्टाने
हर स्वास्थ्यात मला आपातातून आहे वाचववणे
हे माझे भाग्य आहे,जे आज मला मिळावे
वेदना आज करून,का कुणाला दर्शवावे
चार दिवस मिळाले असतां, हसू खेळून निभवावे
स्विकारता आहे माझी,कसे ते मी व्यतीत करावे
दुःख ना कुणी ऐके,असो माझे वा परक्याचे
अवधि हाच आहे,हसणे अथवा हसवण्याचे
आज प्रो.देसाई आणि मी संध्याकाळी तळ्यावर भेटल्यावर एका सामाजिक विषयावर चर्चा करीत होतो.विषय होता,
"समाजात वावरताना इतरांशी सामना कसा करावा"
सुरवातीला भाऊसाहेब मला म्हणाले,
"आपण आपल्या आयुष्यात निर्माण केलेली नाती, अनेकदा, त्यातून आपल्याला मिळणारे परिणाम काय आहेत ती ठरवतात. आपण आपल्या आयुष्यात लाखो लोकांना भेटतो. यापैकी अनेक भेटण्याचे प्रयत्न आपल्याकडून विसरले जातात. आणि पुन्हा कधीही त्याचा विचारही केला जात नाही.
तथापि,आपण त्यातले काही प्रयत्न नेहमी लक्षात ठेवतो आणि त्यांना स्मृती म्हणून जतन करतो. याचे एकमेव कारण म्हणजे, त्यातून काहीतरी संस्मरणीय घडलेलं असतं."
प्रेरणा - ओळखलेच असेल
निळा लाईट, गरम पकोडे, फ्राय मासे, खारे दाणे, एसीची झुळूक आणि म्हातारा संन्यासी. ह्या माझ्या रोजच्या उपभोगलेल्या वातावरणाची आठवण येऊन परत ते जीवन जगायला कधीच मिळणार नाही असं मनात येऊन खंत होते.माझा बारवर खूप जीव होता..
मला वाटतं की, बार आणि माझे खूप खास आणि अनोखे संबंध होते.
मला असं वाटतं की बारकडे मी
त्यावेळी माझं श्रद्धास्थान समजायचो
का अशी टीका करता,जी वयक्तिक असते,त्या टीकेत
मत्सर,हेवा,नफरत, पोटशूळ
भिती, जळफळाट,अवहेलना, दादागिरी, फोंडसावती,(मालवणी शब्द),
मला कमी लेखणं, माझ्या वयाचा अनादर करणं वगैरे, वगैरे असतं.
मी असं काय गैर लिहितो त्याने मिपाचा दर्जा
खालावतो. असं तुम्हाला वाटतं.?
असं तुम्हाला वाटत असेल तर माझे लेख तुम्ही वाचू नका.
Simple.
मला मिपावर लिहिण्याचा मज्जाव आहे का?
माझ्या लिहिण्याने मिपाचा
दर्जा (standard) कमी
ह़ोतो असं प्रतिसादाच्या प्रतिसादावर प्रतिसाद दिला
जातो.
माझ्या काव्यावर अश्लाघनीय
विडंबन केलं जातं.
एकटेपणा
काल मी आणि प्रो. देसाई दोघेच तळ्यावर आलो होतो.मी त्यांना
गप्पांच्या ओघात विचारलं,
“भाऊसाहेब,इंग्रजीत
“Live me alone “
असं एखादा एखाद्याला म्हणतो.
बरेच वेळेला वृद्धावस्थेत एकाकी
पडून रहाण्याचा कल असतो.
पण करत्या-सवरत्या वयात तुम्हाला
कधी अशा ह्या एकटेपणाची आवश्यकता वाटली का?”
आवेग हृदयाचा की मनाचा असावा
मी श्री समर्थांना म्हणालो,
“कधीकधी, असे लोक असतात जे त्यांचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात.ते जितक्या जास्त वेळा प्रयत्न करत राहतात तितकेच ते हार मानण्यास तयार नसतात.अधिक हट्टी होतात.जीद्दी होतात .