जडीबुटी दिवस: आचार्य बालकृष्ण आणि पतंजलीचे आयुर्वेद व वनौषधी संवर्धनातील योगदान
४ ऑगस्ट हा आचार्य बालकृष्ण यांचा वाढदिवस संपूर्ण देशभरात 'जडीबुटी दिवस' म्हणून साजरा केला जातो. हा उपक्रम २००९ सालापासून अविरत सुरू असून, आयुर्वेदाचा वारसा जपणे आणि वनस्पतींचे संवर्धन करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत देशभर कोट्यवधी वृक्षांची व औषधी वनस्पतींची लागवड झाली आहे, ज्याने निसर्ग रक्षणाला एक मोठा जनांदोलनाचा आकार दिला आहे.
मिसळपाव
मी कोण? - एक प्रयोग
============
-राजीव उपाध्ये
मला ए०आय० बरोबर वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे, हे आता जगजाहिर आहे. विचारमंथनाबरोबर वेगवेगळ्या शक्यता/बाजूंचा अंदाज घेण्यासाठी ए०आय०चा उपयोग होऊ शकतो. मला हा उपयोग अ त्यंत महत्त्वाचा वाटतो. आता कुणाला या जिलब्या वाटतील तर कुणाला पिपाणी वाटेल, पण ज्यांना कल्पकतेचं अप्रुप वाटते त्यांना हा प्रयोग आवडेल. म्हणूनच करून बघावा.
इथे मि०पा०वर डावे-उजवे इ० लेबले लावण्यचा उद्योग जोरात चालतो. त्यात धर्म मला मुक्तीच्या मार्गातला अडसर वाटतो!
ए०आय० - एक नवे देवत्व!
============================
- राजीव उपाध्ये
टीप - एक घोषणा करणे आवश्यक आहे - कदाचित हा लेख ए०आय० ला एक प्रॉम्प्ट देऊन लिहीला आहे, असे किरकिर करणार्यांना वाटू शकते. पण हे ए०आय० बरोबर केलेल्या **दीर्घ** विचारमंथनाचे संकलन आहे. त्यामुळे त्यावर माझे संस्कार झालेले आहेत.
सुमारे दोन वर्षापूर्वीचा म्ह० ए०आय० अवतीर्ण होऊन स्थिराऊ लागला तेव्हाचा एक गमतीदार प्रसंग आहे.