मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीदुर्गानवरात्रीउत्सव - क्षत्रिय उपासना

प्रसाद गोडबोले ·

कॉमी Mon, 10/23/2023 - 20:08
ऑर्क्स आणि ऑर्कहाय्स हा लॉर्ड ऑफ द रींगज रेफ्रंस आहे का ? बाकी अमुकांनी अमुक करावे, तमुकांनी तमुक करावे ह्यामगे काय करणीमिमांसा आहे का ? ह्याचा काही उपयोग आहे का उगीच ?

In reply to by कॉमी

प्रसाद गोडबोले गुरुवार, 10/26/2023 - 14:37
ऑर्क्स आणि ऑर्कहाय्स हा लॉर्ड ऑफ द रींगज रेफ्रंस आहे का ?
होय, त्यावर एक छोटेखानी लेख लिहायचा आहे पण मला सौरोन सारुमान ची प्रचंड भीती वाटते. आपल्या इथे गोब्लिंस नाहीत पण ऑर्कस आणि ऑर्काहायस आहेत, त्यांचे काही सांगता येत नाही.

तिता Wed, 10/25/2023 - 08:55
Sorry, I am unable to type in Marathi. But can’t resist to comment. These Sanskrit shlokas does not mean that it’s Sanatan Dharm. Insisting on such rituals has actually made masses to go away from religion. In fact, Dharm is very different than religion. Do we really care about Manushya Dharm, Raj Dharm ….. ? Incidentally, there were some interesting thoughts expressed in Nastik Parishad a few days back. Many clips on lectures and discussions are on YouTube. Worth hearing for a different way of thinking.

मुक्त विहारि Wed, 10/25/2023 - 11:36
धुरळा पेटणार... वैयक्तीक सांगायचे तर, हिंदू धर्माला एका साच्यात बांधता येत नाही. सध्याच्या परिस्थितीत, कुठल्या ना कुठल्या प्रकारे, पूजा करत आहे ना? मग झालं...

अहिरावण Wed, 10/25/2023 - 13:53
लहानपणी दस-याला देवदर्शनाला जाऊन येऊन आजुबाजुच्या घरात वडीलधा-यांना सोने (आपट्याची पाने) देऊन त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची पद्धत इमाने इतबारे पार पडली जायची. प्रत्येक घरी गेल्यावर कुठे साखरफुटाणे, साधे फुटाणे, शिरा, लाडू, साखर, गुलाबजाम, किंवा आणि जे काही असेल ते हातावर ठेवले जायचे आणि लगेच तोंडात टाकून खाऊन टाकायची लाडीक तंबी त्या घरातील वत्सल मायाळू काकू, मावशी, आत्याकडून मिळायची. इलाज नसायचा. तोंड गोड होत होत इतके गोड व्हायचे की चवच कळायची नाही. कधी कधी कडू पण पडायचे. नक्की चव न कळल्यामुळे काहीच कळायचे नाही. त्या त्या काकू आत्या मावश्या यांची जिव्हाळ्याबद्दल तक्रार नव्हती आणि नाही पण जरा आमचा विचार करा हो असे मन आक्रंदून सांगायचे. पण ऐकतो कोण? त्यांना हटकण्याची हिंंमत तेव्हाही नव्हती, आजही नाही. त्यांच्यातल्या काही आज तंबी द्यायला पण नाहीत. असो. काही नाही, हा लेख वाचून मनात उगाच असे विचार आले. स्वांत सुखाय टंकले. हाय काय नाय काय !!

In reply to by अहिरावण

प्रसाद गोडबोले गुरुवार, 10/26/2023 - 14:31
लेख वाचून मनात उगाच असे विचार आले. स्वांत सुखाय टंकले. हाय काय नाय काय !!
हे आवडले. :) The more you become personal, the more you become universal.

अर्धवटराव गुरुवार, 10/26/2023 - 04:58
वर्षभर शक्तीची उपासना करणे, वापर करणे, आणि काही प्रसंगी / निमित्ताने त्या शक्तीला व्यक्ती स्वरूपात आपल्या आयुष्यात आणणे ही संकल्पना उत्तम आहे. हे सर्व कर्मकांड केवळ प्रतिकात्मक झालं , आणि त्यात परत उच्चनीचतेचि तुलनात्मक भानगड उपजली की सगळं मुसळ केरात गेलंच म्हणून समजा.

कॉमी Mon, 10/23/2023 - 20:08
ऑर्क्स आणि ऑर्कहाय्स हा लॉर्ड ऑफ द रींगज रेफ्रंस आहे का ? बाकी अमुकांनी अमुक करावे, तमुकांनी तमुक करावे ह्यामगे काय करणीमिमांसा आहे का ? ह्याचा काही उपयोग आहे का उगीच ?

In reply to by कॉमी

प्रसाद गोडबोले गुरुवार, 10/26/2023 - 14:37
ऑर्क्स आणि ऑर्कहाय्स हा लॉर्ड ऑफ द रींगज रेफ्रंस आहे का ?
होय, त्यावर एक छोटेखानी लेख लिहायचा आहे पण मला सौरोन सारुमान ची प्रचंड भीती वाटते. आपल्या इथे गोब्लिंस नाहीत पण ऑर्कस आणि ऑर्काहायस आहेत, त्यांचे काही सांगता येत नाही.

तिता Wed, 10/25/2023 - 08:55
Sorry, I am unable to type in Marathi. But can’t resist to comment. These Sanskrit shlokas does not mean that it’s Sanatan Dharm. Insisting on such rituals has actually made masses to go away from religion. In fact, Dharm is very different than religion. Do we really care about Manushya Dharm, Raj Dharm ….. ? Incidentally, there were some interesting thoughts expressed in Nastik Parishad a few days back. Many clips on lectures and discussions are on YouTube. Worth hearing for a different way of thinking.

मुक्त विहारि Wed, 10/25/2023 - 11:36
धुरळा पेटणार... वैयक्तीक सांगायचे तर, हिंदू धर्माला एका साच्यात बांधता येत नाही. सध्याच्या परिस्थितीत, कुठल्या ना कुठल्या प्रकारे, पूजा करत आहे ना? मग झालं...

अहिरावण Wed, 10/25/2023 - 13:53
लहानपणी दस-याला देवदर्शनाला जाऊन येऊन आजुबाजुच्या घरात वडीलधा-यांना सोने (आपट्याची पाने) देऊन त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची पद्धत इमाने इतबारे पार पडली जायची. प्रत्येक घरी गेल्यावर कुठे साखरफुटाणे, साधे फुटाणे, शिरा, लाडू, साखर, गुलाबजाम, किंवा आणि जे काही असेल ते हातावर ठेवले जायचे आणि लगेच तोंडात टाकून खाऊन टाकायची लाडीक तंबी त्या घरातील वत्सल मायाळू काकू, मावशी, आत्याकडून मिळायची. इलाज नसायचा. तोंड गोड होत होत इतके गोड व्हायचे की चवच कळायची नाही. कधी कधी कडू पण पडायचे. नक्की चव न कळल्यामुळे काहीच कळायचे नाही. त्या त्या काकू आत्या मावश्या यांची जिव्हाळ्याबद्दल तक्रार नव्हती आणि नाही पण जरा आमचा विचार करा हो असे मन आक्रंदून सांगायचे. पण ऐकतो कोण? त्यांना हटकण्याची हिंंमत तेव्हाही नव्हती, आजही नाही. त्यांच्यातल्या काही आज तंबी द्यायला पण नाहीत. असो. काही नाही, हा लेख वाचून मनात उगाच असे विचार आले. स्वांत सुखाय टंकले. हाय काय नाय काय !!

In reply to by अहिरावण

प्रसाद गोडबोले गुरुवार, 10/26/2023 - 14:31
लेख वाचून मनात उगाच असे विचार आले. स्वांत सुखाय टंकले. हाय काय नाय काय !!
हे आवडले. :) The more you become personal, the more you become universal.

अर्धवटराव गुरुवार, 10/26/2023 - 04:58
वर्षभर शक्तीची उपासना करणे, वापर करणे, आणि काही प्रसंगी / निमित्ताने त्या शक्तीला व्यक्ती स्वरूपात आपल्या आयुष्यात आणणे ही संकल्पना उत्तम आहे. हे सर्व कर्मकांड केवळ प्रतिकात्मक झालं , आणि त्यात परत उच्चनीचतेचि तुलनात्मक भानगड उपजली की सगळं मुसळ केरात गेलंच म्हणून समजा.
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व भाविकांना दुर्गा नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वत्र अगदी धामधुम चालु आहे. देवींचे मंडप, तिथली गर्दी, गरबा वगैरे नेहमीचाच गोंगाट. आपले भोडला , घागरी फुंकणे, गोंधळ वगैरे मराठी प्रकार काळाच्या ओघात हळुहळु विस्मरणात चालले आहेत. कालाय तस्मै नमः || मुळात खरेतर हा सण शक्तीउपासनेचा. शक्तीचा, बलाचा, ताकतीचा उत्सव. पण ते सारंच लोप पावत चालले आहे किंबहुना कधीच लोप पावले आहे. आता काय तर नऊ दिवस संगीबेरंगी कपडे घालुन मिरवणे अन पुरुषांन्नी फ्रॉक सदृष झ्यंकीप्यँकी कपडे घालुन उच्छृंखल गाण्यावर नाचणे असे काहीसे स्वरुप आले ह्या सणाला. अन त्यातही बोलायची काही सोय राहिली नाही.

देखणं चेन्नई सेंट्रल

पराग१२२६३ ·

चौथा कोनाडा Sat, 10/14/2023 - 14:38
सुंदर ओळख ! खरंच देखणं आहे चेन्नई सेण्ट्रल ! चेन्नईत डेप्युट असताना चेन्नई सेण्ट्रलला ५-७ वेळा जाणं झालंय पण वेळे अभावी तिथला परिसर निवांत पणे न्याहाळणे, भटकणे हे काही जाणे झाले नाही

चौथा कोनाडा Sat, 10/14/2023 - 14:38
सुंदर ओळख ! खरंच देखणं आहे चेन्नई सेण्ट्रल ! चेन्नईत डेप्युट असताना चेन्नई सेण्ट्रलला ५-७ वेळा जाणं झालंय पण वेळे अभावी तिथला परिसर निवांत पणे न्याहाळणे, भटकणे हे काही जाणे झाले नाही
MGR Chennai Central पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते.

मिसळपाव दिवाळी अंक - २०२३ - आवाहन

साहित्य संपादक ·

सौंदाळा Fri, 10/13/2023 - 18:18
मिपा अपग्रेड झाल्यामुळे यावेळी दिवाळी अंक वेळेवर प्रदर्शित व्हावा ही इच्छा. संपादक मंडळावर पण आता खूपच ताण पडेल त्यामुळे त्यांना आधीच शुभेच्छा. वाट बघतोय.

सरिता बांदेकर Fri, 10/13/2023 - 19:14
* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .field-item even p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;} .col-sm-9 p {text-align:justify;} .samas {text-align: justify; text-indent: 16px;} .first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3);} /* System */ .navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px; border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} .row {margin-top: 16px;}.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} .node header {border-bottom: 1px solid #ff8000;} .node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);} .node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff} .panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li { border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);} .jumbotron{display:none} .input-group{display:none!important} .page-header{ padding-top:16px!important; text-align:center;border: background-color: #50C878; color: #ffffff; animation-name: mipa; animation-duration: 8s; animation-delay: 0s; animation-timing-function:ease-in-out; animation-iteration-count: infinite;} @keyframes mipa { from {background-color: #0F52BA;} to {background-color: #FF5F15;} } .field-items img{background-color:#fff;border:1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 10px 0 rgba(0,0,0,.12);max-width:100%;height:auto!important}.author-type-posted,.field-items a:link{color:#600} .nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;} .navbar-header .logo > img { border-radius: 50%;} /* bottom borders */ .node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;} .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;} .col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;)हल्ली माझ्या कथा कुणी वाचायला ओपन केल्या की हे स्क्रिप्ट दिसतं मग मला माझ्या जवळची कथा त्यांना पाठवावी लागते. त्यामुळे किती तरी कथा मी यावर डकवल्या नाहीत. शिवाय आम्ही उभयतां छान पैकी अमेरिका फिरून आलो.दोन सिनीयर सिटीझन एकटेच फिरतानाच अनुभव शेअर करायचा होता पण या अनुभवामुळे काहीच केलं नाही. त्यामुळे कथा पाठवावी का हा विचार करतेय. जवळपास सगळ्या दिवाळी अंकातल्या माझ्या कथांबाबत हा अनुभव आहे. शिवाय खाली कथा शेअर करण्यासाठी खाली जे ॲाप्शन यायचे ते पण येत नाहीयत.

In reply to by सरिता बांदेकर

तुषार काळभोर Sat, 10/14/2023 - 07:19
फक्त दिवाळी अंक - २०२२ मधील लेखांना दिसतोय. दिवाळी अंकात असलेल्या सजावटीमुळे काही गडबड झाली असावी. तुमचे (आणि सर्वांचेच) इतर लेख व्यवस्थित पाहता येताहेत.

In reply to by तुषार काळभोर

सरिता बांदेकर Sun, 10/15/2023 - 11:32
फक्त २०२३ च्या नाही तर आधीच्या दिवाळी अंकांच्या कथांना पण हीच समस्या आहे. असू देत, काही हरकत नाही. माझ्या इतर दिवाळी अंकातील कथा वाचून मला फोन, पत्रं,मेल येतात त्यांनी विचारणा केल्यावर मी सांगितले तेव्हा मला कळले. होय या काळातसुद्धा मला अंतर्देशी पत्रं आली आहेत. त्यांना माझं सगळं लेखन वाचायचं असतं. तशा दोन कथा मिसळपावसाठी राखून ठेवल्या आहेत , सवयीप्रमाणे. कदाचित नंतर टाकीन.

भटकंती म्हणजे मेजवानीच. मग ती स्वतः केलेली असो कि ईतरांनी. दिवाळी अंक जोरदार होण्यासाठी शुभेच्छा. जमल्यास मीही एखादी जिलबी टाकीन म्हणतो.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आपण पन्हाळगड ते विशाळगड गेलथो त्याची टाका की. किंवा कुठंतरी ट्रेक काढा तिथे फिरून येऊ मग त्ये टाकू.

संपादक मंडळ , कथा पाठवण्याचा प्रयत्न करतो. एक विनंती - कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ? अर्थात , दीर्घकथा नाही . आणि दोन दिवस उशीर झाला तर चालेल का ? कृपया कळावे .

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

>>कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ? चालेल. >>दोन दिवस उशीर झाला तर चालेल का ? चालेल. दोन किंवा तीन दिवसांची मुदतवाढ दरवर्षी दिली जाते. परंतू दिवाळी अंकासाठी आलेल्या लेखनावर मुद्रितशोधनादी संस्कार करण्यात येत असल्या कारणाने जाहिर केलेल्या मुदतवाढीनंतर आलेले लेखन स्वीकारणे अडचणीचे होते.

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तुम्ही मिपावर ज्याप्रमाणे लिहिता तसेच व्यनित लिहुन पाठवु शकता,

चौथा कोनाडा Sat, 11/04/2023 - 12:46
लेखन देण्याची मुदत ०४ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत. अरे च्या .. बघता बघता शेवटची मुदत आजच येऊन ठेपली की ! दीर्घ लेखन असल्यामुळे एखाद दिवस मुदत वाढवून मिळेल ना ? (लेखनात कमीत कमी मुद्रितशोधनादी संस्कार करावे लागतील या साठी काळजी घेत आहे !)

In reply to by साहित्य संपादक

विजुभाऊ Tue, 11/07/2023 - 06:14
व्यनी केला आहे. पण व्यनीवर "Unable to send e-mail. Contact the site administrator if the problem persists. आणि साहित्य संपादक यांना संदेश पाठवला आहे असे दोन्ही मेसेज एकाच वेळेस येत आहेत कन्फ्यूजन होतंय त्यामुळे. लेख ईमेलवरही पाठवलाय

In reply to by विजुभाऊ

चौथा कोनाडा Wed, 11/08/2023 - 09:59
असा मेसेज सर्वच व्यनिना येत आहे. अर्थात साहित्य संपादकांची पोहोच मिळाल्याचा प्रतिसाद मिळाला की आपला लेख तिथे पर्यंत पोहोचला हे स्पष्ट होते.

संपादक मंडळ , मिपा दिवाळी अंक २०२३. सस्नेह नमस्कार . सगळ्यात आधी तुम्ही घेत असलेल्या परिश्रमांस सलाम ! तुमच्यामुळे हा दिवाळी अंक साकार होतो आणि रसिकांपर्यंत पोचतो . यात माझंही थोडंसं योगदान . अंकासाठी मी ' इज्जत ' ही कथा पाठवीत आहे . कृपया ती स्वीकारावी ही विनंती . धन्यवाद आणि शुभेच्छा ! बिपीन सांगळे या आय डी वर पाठवली आहे - sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com . कळावे .

सौंदाळा Fri, 10/13/2023 - 18:18
मिपा अपग्रेड झाल्यामुळे यावेळी दिवाळी अंक वेळेवर प्रदर्शित व्हावा ही इच्छा. संपादक मंडळावर पण आता खूपच ताण पडेल त्यामुळे त्यांना आधीच शुभेच्छा. वाट बघतोय.

सरिता बांदेकर Fri, 10/13/2023 - 19:14
* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .field-item even p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;} .col-sm-9 p {text-align:justify;} .samas {text-align: justify; text-indent: 16px;} .first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3);} /* System */ .navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px; border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} .row {margin-top: 16px;}.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} .node header {border-bottom: 1px solid #ff8000;} .node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);} .node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff} .panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li { border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);} .jumbotron{display:none} .input-group{display:none!important} .page-header{ padding-top:16px!important; text-align:center;border: background-color: #50C878; color: #ffffff; animation-name: mipa; animation-duration: 8s; animation-delay: 0s; animation-timing-function:ease-in-out; animation-iteration-count: infinite;} @keyframes mipa { from {background-color: #0F52BA;} to {background-color: #FF5F15;} } .field-items img{background-color:#fff;border:1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 10px 0 rgba(0,0,0,.12);max-width:100%;height:auto!important}.author-type-posted,.field-items a:link{color:#600} .nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;} .navbar-header .logo > img { border-radius: 50%;} /* bottom borders */ .node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;} .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;} .col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;)हल्ली माझ्या कथा कुणी वाचायला ओपन केल्या की हे स्क्रिप्ट दिसतं मग मला माझ्या जवळची कथा त्यांना पाठवावी लागते. त्यामुळे किती तरी कथा मी यावर डकवल्या नाहीत. शिवाय आम्ही उभयतां छान पैकी अमेरिका फिरून आलो.दोन सिनीयर सिटीझन एकटेच फिरतानाच अनुभव शेअर करायचा होता पण या अनुभवामुळे काहीच केलं नाही. त्यामुळे कथा पाठवावी का हा विचार करतेय. जवळपास सगळ्या दिवाळी अंकातल्या माझ्या कथांबाबत हा अनुभव आहे. शिवाय खाली कथा शेअर करण्यासाठी खाली जे ॲाप्शन यायचे ते पण येत नाहीयत.

In reply to by सरिता बांदेकर

तुषार काळभोर Sat, 10/14/2023 - 07:19
फक्त दिवाळी अंक - २०२२ मधील लेखांना दिसतोय. दिवाळी अंकात असलेल्या सजावटीमुळे काही गडबड झाली असावी. तुमचे (आणि सर्वांचेच) इतर लेख व्यवस्थित पाहता येताहेत.

In reply to by तुषार काळभोर

सरिता बांदेकर Sun, 10/15/2023 - 11:32
फक्त २०२३ च्या नाही तर आधीच्या दिवाळी अंकांच्या कथांना पण हीच समस्या आहे. असू देत, काही हरकत नाही. माझ्या इतर दिवाळी अंकातील कथा वाचून मला फोन, पत्रं,मेल येतात त्यांनी विचारणा केल्यावर मी सांगितले तेव्हा मला कळले. होय या काळातसुद्धा मला अंतर्देशी पत्रं आली आहेत. त्यांना माझं सगळं लेखन वाचायचं असतं. तशा दोन कथा मिसळपावसाठी राखून ठेवल्या आहेत , सवयीप्रमाणे. कदाचित नंतर टाकीन.

भटकंती म्हणजे मेजवानीच. मग ती स्वतः केलेली असो कि ईतरांनी. दिवाळी अंक जोरदार होण्यासाठी शुभेच्छा. जमल्यास मीही एखादी जिलबी टाकीन म्हणतो.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

आपण पन्हाळगड ते विशाळगड गेलथो त्याची टाका की. किंवा कुठंतरी ट्रेक काढा तिथे फिरून येऊ मग त्ये टाकू.

संपादक मंडळ , कथा पाठवण्याचा प्रयत्न करतो. एक विनंती - कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ? अर्थात , दीर्घकथा नाही . आणि दोन दिवस उशीर झाला तर चालेल का ? कृपया कळावे .

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

>>कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ? चालेल. >>दोन दिवस उशीर झाला तर चालेल का ? चालेल. दोन किंवा तीन दिवसांची मुदतवाढ दरवर्षी दिली जाते. परंतू दिवाळी अंकासाठी आलेल्या लेखनावर मुद्रितशोधनादी संस्कार करण्यात येत असल्या कारणाने जाहिर केलेल्या मुदतवाढीनंतर आलेले लेखन स्वीकारणे अडचणीचे होते.

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

तुम्ही मिपावर ज्याप्रमाणे लिहिता तसेच व्यनित लिहुन पाठवु शकता,

चौथा कोनाडा Sat, 11/04/2023 - 12:46
लेखन देण्याची मुदत ०४ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत. अरे च्या .. बघता बघता शेवटची मुदत आजच येऊन ठेपली की ! दीर्घ लेखन असल्यामुळे एखाद दिवस मुदत वाढवून मिळेल ना ? (लेखनात कमीत कमी मुद्रितशोधनादी संस्कार करावे लागतील या साठी काळजी घेत आहे !)

In reply to by साहित्य संपादक

विजुभाऊ Tue, 11/07/2023 - 06:14
व्यनी केला आहे. पण व्यनीवर "Unable to send e-mail. Contact the site administrator if the problem persists. आणि साहित्य संपादक यांना संदेश पाठवला आहे असे दोन्ही मेसेज एकाच वेळेस येत आहेत कन्फ्यूजन होतंय त्यामुळे. लेख ईमेलवरही पाठवलाय

In reply to by विजुभाऊ

चौथा कोनाडा Wed, 11/08/2023 - 09:59
असा मेसेज सर्वच व्यनिना येत आहे. अर्थात साहित्य संपादकांची पोहोच मिळाल्याचा प्रतिसाद मिळाला की आपला लेख तिथे पर्यंत पोहोचला हे स्पष्ट होते.

संपादक मंडळ , मिपा दिवाळी अंक २०२३. सस्नेह नमस्कार . सगळ्यात आधी तुम्ही घेत असलेल्या परिश्रमांस सलाम ! तुमच्यामुळे हा दिवाळी अंक साकार होतो आणि रसिकांपर्यंत पोचतो . यात माझंही थोडंसं योगदान . अंकासाठी मी ' इज्जत ' ही कथा पाठवीत आहे . कृपया ती स्वीकारावी ही विनंती . धन्यवाद आणि शुभेच्छा ! बिपीन सांगळे या आय डी वर पाठवली आहे - sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com . कळावे .

लेखन पाठवण्यासाठी मुदत दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत वाढवली आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

राम राम, मिपाकर. श्रीगणेश लेखमाला पार पडली, की मिपाच्या पडद्यामागील मंडळाला वेध लागतात ते आपल्या मिपा दिवाळी अंकाचे. मराठी आंतरजालावर आणि छापील दिवाळी अंकांचे साहित्य विश्वामधे दिवाळी अंकांची समृद्ध आणि अभिमानास्पद अशी परंपरा आहे. गेल्या अनेक दशकांपासून विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक दरवर्षी असतात, आपल्याही मिपाचा दिवाळी अंक प्रत्येक वर्षी असतो.

श्री गणेशोत्सव - काही ऐतिहासिक कविता - भाग ३

प्रसाद गोडबोले ·

प्रचेतस Mon, 09/25/2023 - 09:05
सुरेख लिहिलंत प्रगोसर. मयुरपंडितांचा जन्म पन्हाळ्यावर झाला. पन्हाळगड सोडल्यानंतर ते बारामतीस राहावयांस गेले. रेवडीकर हरिदासांच्या किर्तनास त्यांना जागा मिळेना तेव्हा त्यांनी रचलेली आर्या ही त्यांची पहिली आर्या म्हणून प्रसिद्ध झाली. नित्य तुम्ही प्रभुपाशी पेढेबरफी नवा खवा खावा | तरि म्यां एके दिवशीं रेवडिचा स्वाद कां न चाखावां ||

कर्नलतपस्वी Mon, 09/25/2023 - 11:09
आवांतर... बारा "मती", किती सार्थ नाव आहे हे तीथे जन्मलेल्या,वाढलेल्या विवीध प्रसिद्ध व्यक्ती पाहिल्यावर कळते.

चित्रगुप्त Mon, 09/25/2023 - 23:57
हे सारं स्वांतःसुखाय आहे, आपल्याला कोणाला काहीच पटवुन द्यायचं नाही, हे सारं आपल्या स्वत्:च्याच आनंदासाठी चाललेलं आहे.
-- हे खूप महत्वाचे.
हे आर्या वृत्त प्रचंड अवघड वाटतं गायला , त्यामुळं काहीही लक्षात रहात नाही.
सकृतदर्शनी काव्याच्या लांबच लांब ओळी, त्यातली संस्कृतप्रचुरता इत्यादि बघून जीव दडपतो खरा, परंतु "सुसंगति सदा" च्या चालीवर तुकड्या-तुकड्यात म्हणत/वाचत गेले तर सोपे वाटते. उदाहरणार्थः कराल पुरती दया, तरि असो दिले पावले; परंतु हरि ! एकदा त्वरित दाखवा पावले । प्रसाद करणे मनी जरि नसेल, हे आवरा; जया बहु तयास द्या, मज कशास ? मी हावरा ॥१४॥ हे असे म्हणायचे: कराल पुरती (सुसंगति सदा) दया, तरि असो (घडो सुजन वा-) दिले पावले (क्य-कानी पडो) परंतु हरि ए- (कलंक मतिचा) कदा त्वरित दा- (झडो विषय सर-) खवा पावले. (-वथा नावडो) प्रसाद करणे मनी जरि नसे- ल, हे आवरा जया बहु तया- स द्या, मज कशा- स मी हावरा . -- अशा रितीने म्हणण्यात मोठीच मौज येते, आणि पाठ ही सहज होते. मोरोपंतांची कवने शंभर-दीडशे वर्षे अनेकांना तोंडपाठ असण्याचे हेही एक कारण असावे.
... आता काही लोकोत्तर समाजसुधारक ह्या कृष्णालाच लंपट , व्यभिचारी , लबाड अन कपटी म्हणत असतील तर त्यांच्या विचार मानणार्‍यांना कसे ह्या अभंगातील आनंद कळेल ... ... जे भारताला भारतमाता मानायलाच तयार नाहीत , ज्यांच्यासाठी भारत म्हणजे बस्स जमीनीचा एक तुकडा आहे , फक्त एक उपभोग्य जमीन आहे , त्यांना कशी कळेल ही उपमा ...
--- अगदी खरे.
ज्यांना मोरोपंत कळणार आहेत त्यांना ते कळणारच आहेत , आपण जास्तीत जास्त त्यांच्या लेखनाच्या लिन्क्स शेयर करु शकतो समविचारी लोकांपर्यंत हे पोहचावे म्हणुन . -- बाकी लिहिता लिहिता आपले वाचन होते , आपला अभ्यास होतो, आपल्या आपल्या पुर्वजांची , त्यांच्या अविश्वसनीय लेखनाची ओळख होते, आणि त्यांच्यापुढे आपण किती लहान आहोत ह्या भावनेने आपण नतमस्तक होतो बस हाच काय तो आपला महत्वाचा आनंद.
-- हेच महत्वाचे आहे आणि ज्यांना ज्यांना हे करता येण्यासारखे आहे, त्यांनी अवश्य करत राहिले पाहिजे. शेवटी, " पुन्हा न मन हे मेळो दुरित आत्मबोधे जळो" यातला 'मेळो' हा शब्द वाचून बुचकळ्यात पडलो. एकतर 'मेळो' चा काही अर्थ लागत नव्हता आणि मात्रांमधे पण ते बसत नव्हते. त्याऐवजी "पुन्हा न मन हे मळो" असे असले पाहिजे असे वाटले. जालावर शोध घेता विकीवर 'मेळो'च दिसले. मग आणखी शोध घेता जुने मिपाकर आनंद घारे यांच्या या ब्लॉगवर ते 'मळो' असल्याचे बघून खातरी पटली. असो. या अत्यंत सुंदर लेखाबद्दल आणि त्यातील मौल्यवान दुव्यांबद्दल अनेक आभार.

प्रचेतस Mon, 09/25/2023 - 09:05
सुरेख लिहिलंत प्रगोसर. मयुरपंडितांचा जन्म पन्हाळ्यावर झाला. पन्हाळगड सोडल्यानंतर ते बारामतीस राहावयांस गेले. रेवडीकर हरिदासांच्या किर्तनास त्यांना जागा मिळेना तेव्हा त्यांनी रचलेली आर्या ही त्यांची पहिली आर्या म्हणून प्रसिद्ध झाली. नित्य तुम्ही प्रभुपाशी पेढेबरफी नवा खवा खावा | तरि म्यां एके दिवशीं रेवडिचा स्वाद कां न चाखावां ||

कर्नलतपस्वी Mon, 09/25/2023 - 11:09
आवांतर... बारा "मती", किती सार्थ नाव आहे हे तीथे जन्मलेल्या,वाढलेल्या विवीध प्रसिद्ध व्यक्ती पाहिल्यावर कळते.

चित्रगुप्त Mon, 09/25/2023 - 23:57
हे सारं स्वांतःसुखाय आहे, आपल्याला कोणाला काहीच पटवुन द्यायचं नाही, हे सारं आपल्या स्वत्:च्याच आनंदासाठी चाललेलं आहे.
-- हे खूप महत्वाचे.
हे आर्या वृत्त प्रचंड अवघड वाटतं गायला , त्यामुळं काहीही लक्षात रहात नाही.
सकृतदर्शनी काव्याच्या लांबच लांब ओळी, त्यातली संस्कृतप्रचुरता इत्यादि बघून जीव दडपतो खरा, परंतु "सुसंगति सदा" च्या चालीवर तुकड्या-तुकड्यात म्हणत/वाचत गेले तर सोपे वाटते. उदाहरणार्थः कराल पुरती दया, तरि असो दिले पावले; परंतु हरि ! एकदा त्वरित दाखवा पावले । प्रसाद करणे मनी जरि नसेल, हे आवरा; जया बहु तयास द्या, मज कशास ? मी हावरा ॥१४॥ हे असे म्हणायचे: कराल पुरती (सुसंगति सदा) दया, तरि असो (घडो सुजन वा-) दिले पावले (क्य-कानी पडो) परंतु हरि ए- (कलंक मतिचा) कदा त्वरित दा- (झडो विषय सर-) खवा पावले. (-वथा नावडो) प्रसाद करणे मनी जरि नसे- ल, हे आवरा जया बहु तया- स द्या, मज कशा- स मी हावरा . -- अशा रितीने म्हणण्यात मोठीच मौज येते, आणि पाठ ही सहज होते. मोरोपंतांची कवने शंभर-दीडशे वर्षे अनेकांना तोंडपाठ असण्याचे हेही एक कारण असावे.
... आता काही लोकोत्तर समाजसुधारक ह्या कृष्णालाच लंपट , व्यभिचारी , लबाड अन कपटी म्हणत असतील तर त्यांच्या विचार मानणार्‍यांना कसे ह्या अभंगातील आनंद कळेल ... ... जे भारताला भारतमाता मानायलाच तयार नाहीत , ज्यांच्यासाठी भारत म्हणजे बस्स जमीनीचा एक तुकडा आहे , फक्त एक उपभोग्य जमीन आहे , त्यांना कशी कळेल ही उपमा ...
--- अगदी खरे.
ज्यांना मोरोपंत कळणार आहेत त्यांना ते कळणारच आहेत , आपण जास्तीत जास्त त्यांच्या लेखनाच्या लिन्क्स शेयर करु शकतो समविचारी लोकांपर्यंत हे पोहचावे म्हणुन . -- बाकी लिहिता लिहिता आपले वाचन होते , आपला अभ्यास होतो, आपल्या आपल्या पुर्वजांची , त्यांच्या अविश्वसनीय लेखनाची ओळख होते, आणि त्यांच्यापुढे आपण किती लहान आहोत ह्या भावनेने आपण नतमस्तक होतो बस हाच काय तो आपला महत्वाचा आनंद.
-- हेच महत्वाचे आहे आणि ज्यांना ज्यांना हे करता येण्यासारखे आहे, त्यांनी अवश्य करत राहिले पाहिजे. शेवटी, " पुन्हा न मन हे मेळो दुरित आत्मबोधे जळो" यातला 'मेळो' हा शब्द वाचून बुचकळ्यात पडलो. एकतर 'मेळो' चा काही अर्थ लागत नव्हता आणि मात्रांमधे पण ते बसत नव्हते. त्याऐवजी "पुन्हा न मन हे मळो" असे असले पाहिजे असे वाटले. जालावर शोध घेता विकीवर 'मेळो'च दिसले. मग आणखी शोध घेता जुने मिपाकर आनंद घारे यांच्या या ब्लॉगवर ते 'मळो' असल्याचे बघून खातरी पटली. असो. या अत्यंत सुंदर लेखाबद्दल आणि त्यातील मौल्यवान दुव्यांबद्दल अनेक आभार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हे सारं अघळपघळ आहे. कोठेही विचारांचा लीनीयर फ्लो नाही , एकसंधता नाही . असण्याची गरजही नाही. हे सारं स्वांतःसुखाय आहे, आपल्याला कोणाला काहीच पटवुन द्यायचं नाही, हे सारं आपल्या स्वत्:च्याच आनंदासाठी चाललेलं आहे. _________________________________________________________ श्री गणेशोत्सवाचे दिवस . एकदम प्रसन्न वातावरण . ऑफिसातही थोडा निवांत वेळ . त्यामुळे मग दुपारी असे काहीही तरी स्वर्गीय वाचावयास मिळते . ऐतिहासिक कविता पाहता पाहता मोरोपंतांच्या १०८ रामायणांचा उल्लेख वाचायला मिळाला. अर्काईव्ह.ऑर्ग वर जरा शोधाशोध केली तेंव्हा मोरोपंतांच्या अफाट काव्याचा विस्तार दिसला !

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३ ·

सौंदाळा Wed, 09/06/2023 - 20:37
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. यातील काहीच माहित नव्हते. 'गलेमा' आणि दिवाळी अंकासाठीसुद्धा नक्की लिहा ही आग्रहाची विनंती

सौंदाळा Wed, 09/06/2023 - 20:37
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. यातील काहीच माहित नव्हते. 'गलेमा' आणि दिवाळी अंकासाठीसुद्धा नक्की लिहा ही आग्रहाची विनंती
PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

शीतलउवाच ·
लेखनविषय:
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ६

शीतलउवाच ·

चित्रगुप्त Sun, 08/27/2023 - 04:34
अनेक वर्षांपूर्वी डॉ. गजानन श्री. खैर यांचे 'मूळ गीतेचा शोध' हे पुस्तक वाचले होते. दीर्घ अभ्यासातून लक्षात आलेल्या मुद्द्यांचे उत्तम स्पष्टीकरण सदर पुस्तकात केलेले आहे. सध्या प्रचलित असलेला भगवद्गीता हा ग्रंथ प्राचीन काळी किमान तीन विभिन्न कालखंडातील लेखकांनी सिद्ध केला असल्याचे त्यांनी सुस्पष्टपणे दाखवून दिलेले आहे. तीन रंगात मुद्रित केल्याने कोणते श्लोक कोणत्या काळातले, हे सहजपणे स्पष्ट होते. सदर धागाकर्त्याने हा ग्रंथ वाचलेला आहे का ? असल्यास यावर त्यांचे काय मत आहे ? .

कर्नलतपस्वी Sun, 08/27/2023 - 06:55
शब्दांकन चांगले आहे. गीता माझ्या सारख्या सामान्य माणसाला कर्म की प्रारब्ध या गोंधळात पाडते. तुलसीदास म्हणतात, पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर l तुलसी चिंता क्यों करे नाम जप ले रघुवीर l l कबीर म्हणतात, प्रारब्ध पहिले बना,पीछे सरीर। कबीर अचम्भा है यही, मन नहिं बांधे धीर।।८।। मलुकादास म्हणतात, अजगर करे न चाकरी पंछी करे न काम दास मलुका कह गये सबके दाता राम किंवा ,"असेल माझा हरी", असे जर असेल तर निष्क्रियता बरोबर नाही का? जर सगळंच पुनर्निर्धारीत आहे तर त्या प्रमाणेच मला मिळणार , मग मी कशाला कर्म करू? पुढे कबीर म्हणतात, कबीर चंदन पर जला, तीतर बैठा मांहि। हम तो दाझत पंख बिन, तुम दाजत हो काहि॥१॥ म्हणजे प्रारब्ध खोटे का? और कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म । कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म ।। दरअसल..... भुखे पेट भजन न होये गोपाला कर्म केले तर दो जून रोटी मिळायलाच हवी. मला एकच माहीत आहे "कर्तव्याने घडतो माणूस ". मी माझे कर्तव्य केले मला त्याप्रमाणेच फळ मिळेल हा दृढ विश्वास. त्यामुळे गीता वाचण्याच्या फंदात पडत नाही. चोखा मेळा म्हणाले तसे, आम्हां न कळे ज्ञान,वेदांचे वचन न कळे आम्हां.

कंजूस Sun, 08/27/2023 - 07:06
लेखात गीतेचे जे विवेचन आहे तसेच काही इतरही अनेक नामवंतांनी करून लिहिले आहे. त्याचा थोडक्यात मतितार्थ असा की "मला समजलेली गीता". श्लोकाचे भाषांतर आणि टीका. त्यातील तत्वज्ञान. प्रत्येकाची मतं वेगळी. विवेचन चांगलं केलं आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे. हे किंवा इतर अनेक विचार पटण्यासारखे नाहीत. मला तर "मी हे युद्ध का करायचं?" हा प्रश्न विचारणारा अर्जूनच फार ज्ञानी वाटतो.

चित्रगुप्त Sun, 08/27/2023 - 04:34
अनेक वर्षांपूर्वी डॉ. गजानन श्री. खैर यांचे 'मूळ गीतेचा शोध' हे पुस्तक वाचले होते. दीर्घ अभ्यासातून लक्षात आलेल्या मुद्द्यांचे उत्तम स्पष्टीकरण सदर पुस्तकात केलेले आहे. सध्या प्रचलित असलेला भगवद्गीता हा ग्रंथ प्राचीन काळी किमान तीन विभिन्न कालखंडातील लेखकांनी सिद्ध केला असल्याचे त्यांनी सुस्पष्टपणे दाखवून दिलेले आहे. तीन रंगात मुद्रित केल्याने कोणते श्लोक कोणत्या काळातले, हे सहजपणे स्पष्ट होते. सदर धागाकर्त्याने हा ग्रंथ वाचलेला आहे का ? असल्यास यावर त्यांचे काय मत आहे ? .

कर्नलतपस्वी Sun, 08/27/2023 - 06:55
शब्दांकन चांगले आहे. गीता माझ्या सारख्या सामान्य माणसाला कर्म की प्रारब्ध या गोंधळात पाडते. तुलसीदास म्हणतात, पहले रचा प्रारब्ध पिछे रचा शरीर l तुलसी चिंता क्यों करे नाम जप ले रघुवीर l l कबीर म्हणतात, प्रारब्ध पहिले बना,पीछे सरीर। कबीर अचम्भा है यही, मन नहिं बांधे धीर।।८।। मलुकादास म्हणतात, अजगर करे न चाकरी पंछी करे न काम दास मलुका कह गये सबके दाता राम किंवा ,"असेल माझा हरी", असे जर असेल तर निष्क्रियता बरोबर नाही का? जर सगळंच पुनर्निर्धारीत आहे तर त्या प्रमाणेच मला मिळणार , मग मी कशाला कर्म करू? पुढे कबीर म्हणतात, कबीर चंदन पर जला, तीतर बैठा मांहि। हम तो दाझत पंख बिन, तुम दाजत हो काहि॥१॥ म्हणजे प्रारब्ध खोटे का? और कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म । कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म ।। दरअसल..... भुखे पेट भजन न होये गोपाला कर्म केले तर दो जून रोटी मिळायलाच हवी. मला एकच माहीत आहे "कर्तव्याने घडतो माणूस ". मी माझे कर्तव्य केले मला त्याप्रमाणेच फळ मिळेल हा दृढ विश्वास. त्यामुळे गीता वाचण्याच्या फंदात पडत नाही. चोखा मेळा म्हणाले तसे, आम्हां न कळे ज्ञान,वेदांचे वचन न कळे आम्हां.

कंजूस Sun, 08/27/2023 - 07:06
लेखात गीतेचे जे विवेचन आहे तसेच काही इतरही अनेक नामवंतांनी करून लिहिले आहे. त्याचा थोडक्यात मतितार्थ असा की "मला समजलेली गीता". श्लोकाचे भाषांतर आणि टीका. त्यातील तत्वज्ञान. प्रत्येकाची मतं वेगळी. विवेचन चांगलं केलं आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे. हे किंवा इतर अनेक विचार पटण्यासारखे नाहीत. मला तर "मी हे युद्ध का करायचं?" हा प्रश्न विचारणारा अर्जूनच फार ज्ञानी वाटतो.
लेखनविषय:
गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो. तो – आज काय सुट्टी आहे का? ते – नाही. तो – मग कामावर का जात नाही ? ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ? तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे…. ते – बरं पुढे ? तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल…. ते –बरं मग? तो – मग काय, निवान्त बसता येईल .. ते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की…..

अंतरंग – भगवद्गीता – भाग ५

शीतलउवाच ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय. माझ्यासाठी काही करायचंच असेल तर फक्त थोडा बाजूला सरक कारण तुझ्यामुळे माझा सूर्यप्रकाश अडतोय.

फोरिए सीरीज - अजुन एक चिंतन

प्रसाद गोडबोले ·

सोत्रि Fri, 08/25/2023 - 03:19
असे करत करत शुन्य फ्रिक्वेन्सी उरल्या कि काय होईल ??? योगसुत्रांमध्ये महर्षी पतंजली म्हणत आहेत की - योग: चित्तवृत्तिनिरोधः ॥ १.२ ॥
हे असं फोरिए सिरीज कनेक्शन लागणं हे भन्नाट आहे! त्या अवस्थेची अनुभूती एकदा आल्यानंतर अशी कनेक्शन्स, रेडीयोचं बटन गोल गोल फिरवत नेमक्या स्टेशनची फ्रिक्वेन्सी लागल्यावर जसं खरखर बंद होऊन स्पष्ट ऐकू येतं, तशी लागू लागतात.
आता बस एक फ्रिक्वेन्सी आहे . फक्त एकच . हा एकविध भाव . अन त्याहीपुढे जाऊन "तो भाव आहे" हे अनुभवणारे तुम्हीही त्यात विरुन जाल तेव्हा ती अनुर्वाच्च्य समाधानाची अवस्था असेल ...
इतकं सोपं करून लिहता येतं? सुंदर!!! संपूर्ण लेख ’रेजोनेट’ झाला आणि त्यातून जे फोरिए सिरीजचं कनेक्शन जोडलंय ते परफेक्ट जुळून आलंय! - (साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

लई भारी म्हणता आहात ना, त्यांनी फक्त कल्पना विलास केलेला आहे ! हिमालयात बसून नाहीतर आणि कुठे. >> रेडीयोचं बटन गोल गोल फिरवत कसलं बटन ? कुठे आहे रेडियो , कोण लावणार फ्रिक्वेन्सी ? त्यांच्या सगळ्या लेखात असेल , असणार असे शब्द आहेत आणि दुसर्याचे थिअरम आणि ओव्या !

In reply to by उन्मेष दिक्षीत

धन्यवाद संक्षीं ! आपण आमच्यालेखनावर येऊन आवर्जुन प्रतिसाद देता हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे . _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

आय एम ऑनर्ड तुम्ही मला संक्षी समजता.. पण मी नाही माझं इन्स्टा प्रोफाइल देतो हवं तर : unadunu सॉरी टू डिसपॉईट यु अँड चित्रगुप्तजी

In reply to by उन्मेष दिक्षीत

हा हा . मला गरज नाही हो. तुम्ही ज्याप्रकारे दीर्घद्वेषीपणा दाखवत आहात ( तेही काहीही संबंध नसताना , तुम्हाला कोणताही प्रतिसाद किंव्वा वैयक्तिक टिपण्णी केलेली नसताना) त्यावरुन बरेच काही दिसुन येत आहे :) तुम्ही संक्षी असाल किंव्वा नसालही , एक व्यक्ती म्हणुन तुम्ही काय आहात हे कळून चुकले . =)))) २

In reply to by प्रसाद गोडबोले

उन्मेष दिक्षीत गुरुवार, 09/21/2023 - 00:39
म्हणून ऑनेस्ट रिप्लाय दिला, तर नो रिप्लाय, पण जरा कळ काढली तर लगेच रिप्लाय ! >> एक व्यक्ती म्हणुन तुम्ही काय आहात हे कळून चुकले हे तुम्हालाच लागू पडते फोरिए सिरिज वर चिंतन करण्यापेक्षा स्वतःवर चिंतन करा ! फोरिए सिरिज तुम्हाला घंटा काय शिकवणार नाही

अहिरावण Fri, 08/25/2023 - 07:33
मस्त ! तुमचे लेखन एक वेगळा आनंद देते. धन्यवाद लिहिते रहा.... :)

In reply to by कंजूस

अहिरावण Fri, 08/25/2023 - 09:59
दोन्ही प्रकार आवडायला हरकत नसावी. म्हणजे कौटुंबिक, वैयक्तिक महफिलीत श्रीखंड आणि मित्रांसमवेत तोंडी लावायला चणेफुटाणे वगैरे इत्यादी कसे?

कर्नलतपस्वी Fri, 08/25/2023 - 11:32
मन हें राम जालें मन हें राम जालें । "कबीर माया पापणी हरि सूं करै हराम। मुखि कड़ियाली कुमति की कहण न देई राम।” क्या करें..... भय उचाट बस मन थिर नाहीं। छन बन रुचि छन सदन सोहाहीं॥ दुबिध मनोगति प्रजा दुखारी। सरित सिंधु संगम जनु बारी॥3॥

सुबोध खरे Fri, 08/25/2023 - 12:15
फोरिए सीरीज याचे साधे सोपे उदाहरण म्हणजे आपण एखाद्या मैफिलीत बसला आहात तेथे गायक आपल्या पाच दहा वाद्यांसह गातो आहे या सर्व गायक वादकांचा आवाज आपल्याला एकत्र गाणे म्हणून ऐकू येतो आहे. आता आपण ठरवले कि त्यातील तबला कान देऊन ऐकू या. हे कसे होते तर आपला मेंदू हीच फोरिए सीरीज चा वापर करून आपल्या कानाच्या पडद्याची वारंवारता (फ्रिक्वेन्सी) आणि आंतर कर्णाची वारंवारता (फ्रिक्वेन्सी) तबल्याच्या फ्रिक्वेन्सी बरोबर जुळवून घेतो( अनुनाद- RESONANCE) त्यामुळे आपल्याला तबला जास्त स्पष्ट ऐकू येऊ शकतो असेच इतर वाद्यांबाबत होऊ शकते. उदा बासरी व्हायोलिन इ. या सर्व फ्रिक्वेन्सी आपल्या मूळ स्वरूपात वेगळे करणे म्हणजेच फोरिए सीरीज बाकी आमची पट्टी काळी दोन. अध्यात्म म्हणजे पांढरी पाच पट्टी. कसं जुळणार. त्या दोन वेगवेगळ्या फोरिए सीरीजच राहणार

In reply to by सुबोध खरे

गवि Fri, 08/25/2023 - 12:40
उत्तम उदाहरण. धन्यवाद. या पद्धतीने गाणी ऐकायची सवय पूर्वीपासून लागली आहे. बॉन जोवी बँडचं "इन दीज आर्म्स" हे अतिशय गाजलेलं गाणं. त्या गाण्याने ही सवय प्रथम लावली. या गाण्यात असंख्य वाद्यांचा कोलाहल आहे. मेळही आहे. पण त्यात एक बेस गिटारचे सततचे आवर्तन पार्श्वभूमीवर चालू ठेवलेले आहे. त्याकडे लक्ष दिले की फक्त ते आवर्तन फोरग्राउंडला समोर येऊन ऐकू येऊ लागते. खूपच इंटरेस्टिंग. संक्षी यांनी यासदृष संकल्पना मांडली होती. एकच फ्रीकवेन्सी म्हणा किंवा एकच फोकस म्हणा, पण बोटांचा गोल आकार करून त्यात दुसऱ्या हाताचे एक बोट मधोमध ठेवणे पण त्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श न होऊ देणे असे काहीतरी होते. त्यामुळे मन निर्विचार नव्हे तर एकविचार होण्यास मदत झाल्याचे त्यावेळी जाणवले होते. अर्थात मागाहून इतर विचार आलेच. त्यामुळे अध्यात्म या बाबतीत तुमच्या सारखेच आमचेही आहे असे मान्य करतो.

साहना Sat, 08/26/2023 - 05:42
>हा एकविध भाव इतका एकमेवाद्वितीय आहे की तिथे तो भाव ज्या मनात निर्माण होत आहे ते मनही नाही , तेही तद्भावरुपच झाले आहे ! ही अवस्था हळुहळु प्राप्त होत जाईल . हाच आपला एकाकडुन शुन्याकडील प्रवास असेल एक जुना व्हिडीओ मला आठवला. झाकीर हुसेन तबला वर आहेत (अमेरिकेत असावा बहुदा) आणि पुढे पत्रकार मंडळी सतत ठका ठका करून फ्लॅश मारत फोटो घेत आहेत. हुसेन अचानक तबला थाम्बवात. "तुम्ही काढलेले फोटो पुरेसे आहेत. आम्ही काही चित्रपट कलाकार नाही. आम्ही इथे जमलो आहोत ते हि माता सरस्वतीची आराधना करण्यासाठी. आम्हाला ती करू द्या " एकाच सत्याकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यातील संगीत आहे, गणित सुद्धा आहे, नृत्य आहे आणि भौतिकशास्त्र आहे !

In reply to by साहना

एकाच सत्याकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत
अगदी अगदी ! एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति ! प्रत्येकजण आपापल्या आकलनातुन देवाला पहातो ! गोरा कुंभार म्हणतो - विठ्ठला तु वेडा कुंभार नरहरी सोनार म्हणतो - देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥१॥ सावता माळी म्हणतो - कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी कबीर म्हणतो - चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस भीनी, चदरीया झीनी रे झीनी ॥ चोखा मेळा म्हणतात - चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥ प्रत्येकजण आपलल्या अनुभव विश्वातून देवाला पहात आहे , समजुन घेत आहे . आम्हाला आमच्या क्षेत्रामुळे फोरीए सीरीज, रेने देकार्त , क्वांटम सुपरपोझीशन वगैरे मधुन देव पहायला मिळतो. प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे . प्रत्येकाचा नजरिया वेगळा ! __/\__ अवांतर : बाकी साधुसंतांची जातीपातीत विभागणी करु नये , पण आता काही लोकांनी ती सुरु केलीच आहे तर जाता जाता एक मजेशीर बाब निदर्शनास आणतो कि एका विशिष्ठ जातीतच कोणीही संत असे झालेले नाहीये , कॅन यु गेस दॅट कास्ट ? ;)

Bhakti Sat, 08/26/2023 - 08:05
सुंदर! फोरिए सिरीज माहिती नव्हतं पण संतांप्रमाणे 'त्यागाची'परिसीमा गाठून स्वतः पर्यंत पोहोचणे सामान्यांना शक्य नाही तेव्हा फ्रिक्वेन्सी कमी कमी करत हा प्रवास होऊ शकतो. बाकी वरती लिहिल्याप्रमाणे सर्व फ्रिक्वेन्सी जुळवून गाणं वगैरे तयार करतात त्यांचेही कौतुकच वाटतं! सध्या एवढंच परवडत.. हरिनामे भोजन परवडी विस्तार । करुनी प्रकार सेवू रुची येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥

चित्रगुप्त Sat, 08/26/2023 - 15:57
लेख आवडला. म्हटले तर हा विषय खूप व्यापक आहे. जितके खोदावे तितके खोल खोल जाता येईल, पण अशा खोदकामाची आपल्याला स्वतःला 'आता' गरज आहे का ? असा विचार करता मला माझ्यापुरते तरी उत्तर 'नाही' असे मिळाले आहे. त्यापेक्षा आता 'चित्रकला' हा एकच विषय ध्यानीमनी ठेऊन शेवटपर्यंत तो उद्योग (अर्थातच फक्त स्वतःच्या समाधानापुरता) करत रहायचा प्रयत्न चालवला आहे. त्यातही इतिहास, अध्यात्म, तत्वज्ञान, कसब, सायन्स, सगळे सामावलेले आहे. बाकी तुमच्या संतसाहित्याच्या गहन ज्ञानाबद्दल, त्यावर सहजपणे करत असलेल्या लिखाणाबद्दल अतिशय आदर वाटतो. आंमुचा प्रणाम स्विकारावा. अवांतरः डॉ. खरे यांनी म्हटल्याप्रमाणे संगीत ऐकताना वाद्यवृंदातील विविध वाद्यांचे सादरीकरण ऐकण्यातला आनंद काही औरच आहे. अलिकडे यूट्यूबवर असे दर्जेदार कार्यक्रम घरबसल्या अवलोकिता येत असल्ल्याने फारच बहार आहे. लहान नातींना पण ते कार्यक्रम दाखवत असतो. पाच वर्षाच्या नातीचे सध्याचे आवडते गाणे १९५८ मधील 'हावडा ब्रीज' सिनेमातले, ओपी नय्यर-आशाचे 'देख के तेरी नजर बेकरार हो गये" हे आहे. त्यातल्या मधुबाला आणि अ‍ॅकॉर्डियन वादनावर माझ्याइतकीच ती पण फिदा आहे. असो.

सिरुसेरि Sat, 09/16/2023 - 14:22
फोरिए सीरीज या लेखाच्या निमित्ताने फुरिअर सिरिज , लाप्लास ट्रान्सफॉर्म , रुम्गे कुट्टा मेथड , ट्रिपल ईंटीग्रेशन , पार्शल डेरिवेटिव्ह असे काही महत्वाचे धडे परत आठवले .

नठ्यारा Wed, 09/20/2023 - 22:06
मार्कस ऑरेलियस, दोन्ही लेख वाचले. थोडंथोडं गणित माहित असल्याने का लिहिले आहेत ते कळलं. संगीताच्या चाहत्याने एखादी लकेर घेतली तर ती तालासुरात असेलंच असं नाही. नसेलंच असंही नाही. अशी लकेर घ्यावीशी वाटणं आणि ती घेणं या यत्नास अभिवादन. - नाठाळ नठ्या

सोत्रि Fri, 08/25/2023 - 03:19
असे करत करत शुन्य फ्रिक्वेन्सी उरल्या कि काय होईल ??? योगसुत्रांमध्ये महर्षी पतंजली म्हणत आहेत की - योग: चित्तवृत्तिनिरोधः ॥ १.२ ॥
हे असं फोरिए सिरीज कनेक्शन लागणं हे भन्नाट आहे! त्या अवस्थेची अनुभूती एकदा आल्यानंतर अशी कनेक्शन्स, रेडीयोचं बटन गोल गोल फिरवत नेमक्या स्टेशनची फ्रिक्वेन्सी लागल्यावर जसं खरखर बंद होऊन स्पष्ट ऐकू येतं, तशी लागू लागतात.
आता बस एक फ्रिक्वेन्सी आहे . फक्त एकच . हा एकविध भाव . अन त्याहीपुढे जाऊन "तो भाव आहे" हे अनुभवणारे तुम्हीही त्यात विरुन जाल तेव्हा ती अनुर्वाच्च्य समाधानाची अवस्था असेल ...
इतकं सोपं करून लिहता येतं? सुंदर!!! संपूर्ण लेख ’रेजोनेट’ झाला आणि त्यातून जे फोरिए सिरीजचं कनेक्शन जोडलंय ते परफेक्ट जुळून आलंय! - (साधक) सोकाजी

In reply to by सोत्रि

लई भारी म्हणता आहात ना, त्यांनी फक्त कल्पना विलास केलेला आहे ! हिमालयात बसून नाहीतर आणि कुठे. >> रेडीयोचं बटन गोल गोल फिरवत कसलं बटन ? कुठे आहे रेडियो , कोण लावणार फ्रिक्वेन्सी ? त्यांच्या सगळ्या लेखात असेल , असणार असे शब्द आहेत आणि दुसर्याचे थिअरम आणि ओव्या !

In reply to by उन्मेष दिक्षीत

धन्यवाद संक्षीं ! आपण आमच्यालेखनावर येऊन आवर्जुन प्रतिसाद देता हीच आमच्यासाठी समाधानाची बाब आहे . _/\_

In reply to by प्रसाद गोडबोले

आय एम ऑनर्ड तुम्ही मला संक्षी समजता.. पण मी नाही माझं इन्स्टा प्रोफाइल देतो हवं तर : unadunu सॉरी टू डिसपॉईट यु अँड चित्रगुप्तजी

In reply to by उन्मेष दिक्षीत

हा हा . मला गरज नाही हो. तुम्ही ज्याप्रकारे दीर्घद्वेषीपणा दाखवत आहात ( तेही काहीही संबंध नसताना , तुम्हाला कोणताही प्रतिसाद किंव्वा वैयक्तिक टिपण्णी केलेली नसताना) त्यावरुन बरेच काही दिसुन येत आहे :) तुम्ही संक्षी असाल किंव्वा नसालही , एक व्यक्ती म्हणुन तुम्ही काय आहात हे कळून चुकले . =)))) २

In reply to by प्रसाद गोडबोले

उन्मेष दिक्षीत गुरुवार, 09/21/2023 - 00:39
म्हणून ऑनेस्ट रिप्लाय दिला, तर नो रिप्लाय, पण जरा कळ काढली तर लगेच रिप्लाय ! >> एक व्यक्ती म्हणुन तुम्ही काय आहात हे कळून चुकले हे तुम्हालाच लागू पडते फोरिए सिरिज वर चिंतन करण्यापेक्षा स्वतःवर चिंतन करा ! फोरिए सिरिज तुम्हाला घंटा काय शिकवणार नाही

अहिरावण Fri, 08/25/2023 - 07:33
मस्त ! तुमचे लेखन एक वेगळा आनंद देते. धन्यवाद लिहिते रहा.... :)

In reply to by कंजूस

अहिरावण Fri, 08/25/2023 - 09:59
दोन्ही प्रकार आवडायला हरकत नसावी. म्हणजे कौटुंबिक, वैयक्तिक महफिलीत श्रीखंड आणि मित्रांसमवेत तोंडी लावायला चणेफुटाणे वगैरे इत्यादी कसे?

कर्नलतपस्वी Fri, 08/25/2023 - 11:32
मन हें राम जालें मन हें राम जालें । "कबीर माया पापणी हरि सूं करै हराम। मुखि कड़ियाली कुमति की कहण न देई राम।” क्या करें..... भय उचाट बस मन थिर नाहीं। छन बन रुचि छन सदन सोहाहीं॥ दुबिध मनोगति प्रजा दुखारी। सरित सिंधु संगम जनु बारी॥3॥

सुबोध खरे Fri, 08/25/2023 - 12:15
फोरिए सीरीज याचे साधे सोपे उदाहरण म्हणजे आपण एखाद्या मैफिलीत बसला आहात तेथे गायक आपल्या पाच दहा वाद्यांसह गातो आहे या सर्व गायक वादकांचा आवाज आपल्याला एकत्र गाणे म्हणून ऐकू येतो आहे. आता आपण ठरवले कि त्यातील तबला कान देऊन ऐकू या. हे कसे होते तर आपला मेंदू हीच फोरिए सीरीज चा वापर करून आपल्या कानाच्या पडद्याची वारंवारता (फ्रिक्वेन्सी) आणि आंतर कर्णाची वारंवारता (फ्रिक्वेन्सी) तबल्याच्या फ्रिक्वेन्सी बरोबर जुळवून घेतो( अनुनाद- RESONANCE) त्यामुळे आपल्याला तबला जास्त स्पष्ट ऐकू येऊ शकतो असेच इतर वाद्यांबाबत होऊ शकते. उदा बासरी व्हायोलिन इ. या सर्व फ्रिक्वेन्सी आपल्या मूळ स्वरूपात वेगळे करणे म्हणजेच फोरिए सीरीज बाकी आमची पट्टी काळी दोन. अध्यात्म म्हणजे पांढरी पाच पट्टी. कसं जुळणार. त्या दोन वेगवेगळ्या फोरिए सीरीजच राहणार

In reply to by सुबोध खरे

गवि Fri, 08/25/2023 - 12:40
उत्तम उदाहरण. धन्यवाद. या पद्धतीने गाणी ऐकायची सवय पूर्वीपासून लागली आहे. बॉन जोवी बँडचं "इन दीज आर्म्स" हे अतिशय गाजलेलं गाणं. त्या गाण्याने ही सवय प्रथम लावली. या गाण्यात असंख्य वाद्यांचा कोलाहल आहे. मेळही आहे. पण त्यात एक बेस गिटारचे सततचे आवर्तन पार्श्वभूमीवर चालू ठेवलेले आहे. त्याकडे लक्ष दिले की फक्त ते आवर्तन फोरग्राउंडला समोर येऊन ऐकू येऊ लागते. खूपच इंटरेस्टिंग. संक्षी यांनी यासदृष संकल्पना मांडली होती. एकच फ्रीकवेन्सी म्हणा किंवा एकच फोकस म्हणा, पण बोटांचा गोल आकार करून त्यात दुसऱ्या हाताचे एक बोट मधोमध ठेवणे पण त्या वर्तुळाच्या परिघाला स्पर्श न होऊ देणे असे काहीतरी होते. त्यामुळे मन निर्विचार नव्हे तर एकविचार होण्यास मदत झाल्याचे त्यावेळी जाणवले होते. अर्थात मागाहून इतर विचार आलेच. त्यामुळे अध्यात्म या बाबतीत तुमच्या सारखेच आमचेही आहे असे मान्य करतो.

साहना Sat, 08/26/2023 - 05:42
>हा एकविध भाव इतका एकमेवाद्वितीय आहे की तिथे तो भाव ज्या मनात निर्माण होत आहे ते मनही नाही , तेही तद्भावरुपच झाले आहे ! ही अवस्था हळुहळु प्राप्त होत जाईल . हाच आपला एकाकडुन शुन्याकडील प्रवास असेल एक जुना व्हिडीओ मला आठवला. झाकीर हुसेन तबला वर आहेत (अमेरिकेत असावा बहुदा) आणि पुढे पत्रकार मंडळी सतत ठका ठका करून फ्लॅश मारत फोटो घेत आहेत. हुसेन अचानक तबला थाम्बवात. "तुम्ही काढलेले फोटो पुरेसे आहेत. आम्ही काही चित्रपट कलाकार नाही. आम्ही इथे जमलो आहोत ते हि माता सरस्वतीची आराधना करण्यासाठी. आम्हाला ती करू द्या " एकाच सत्याकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत त्यातील संगीत आहे, गणित सुद्धा आहे, नृत्य आहे आणि भौतिकशास्त्र आहे !

In reply to by साहना

एकाच सत्याकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत
अगदी अगदी ! एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति ! प्रत्येकजण आपापल्या आकलनातुन देवाला पहातो ! गोरा कुंभार म्हणतो - विठ्ठला तु वेडा कुंभार नरहरी सोनार म्हणतो - देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥१॥ सावता माळी म्हणतो - कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी कबीर म्हणतो - चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस भीनी, चदरीया झीनी रे झीनी ॥ चोखा मेळा म्हणतात - चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥ प्रत्येकजण आपलल्या अनुभव विश्वातून देवाला पहात आहे , समजुन घेत आहे . आम्हाला आमच्या क्षेत्रामुळे फोरीए सीरीज, रेने देकार्त , क्वांटम सुपरपोझीशन वगैरे मधुन देव पहायला मिळतो. प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे . प्रत्येकाचा नजरिया वेगळा ! __/\__ अवांतर : बाकी साधुसंतांची जातीपातीत विभागणी करु नये , पण आता काही लोकांनी ती सुरु केलीच आहे तर जाता जाता एक मजेशीर बाब निदर्शनास आणतो कि एका विशिष्ठ जातीतच कोणीही संत असे झालेले नाहीये , कॅन यु गेस दॅट कास्ट ? ;)

Bhakti Sat, 08/26/2023 - 08:05
सुंदर! फोरिए सिरीज माहिती नव्हतं पण संतांप्रमाणे 'त्यागाची'परिसीमा गाठून स्वतः पर्यंत पोहोचणे सामान्यांना शक्य नाही तेव्हा फ्रिक्वेन्सी कमी कमी करत हा प्रवास होऊ शकतो. बाकी वरती लिहिल्याप्रमाणे सर्व फ्रिक्वेन्सी जुळवून गाणं वगैरे तयार करतात त्यांचेही कौतुकच वाटतं! सध्या एवढंच परवडत.. हरिनामे भोजन परवडी विस्तार । करुनी प्रकार सेवू रुची येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ॥

चित्रगुप्त Sat, 08/26/2023 - 15:57
लेख आवडला. म्हटले तर हा विषय खूप व्यापक आहे. जितके खोदावे तितके खोल खोल जाता येईल, पण अशा खोदकामाची आपल्याला स्वतःला 'आता' गरज आहे का ? असा विचार करता मला माझ्यापुरते तरी उत्तर 'नाही' असे मिळाले आहे. त्यापेक्षा आता 'चित्रकला' हा एकच विषय ध्यानीमनी ठेऊन शेवटपर्यंत तो उद्योग (अर्थातच फक्त स्वतःच्या समाधानापुरता) करत रहायचा प्रयत्न चालवला आहे. त्यातही इतिहास, अध्यात्म, तत्वज्ञान, कसब, सायन्स, सगळे सामावलेले आहे. बाकी तुमच्या संतसाहित्याच्या गहन ज्ञानाबद्दल, त्यावर सहजपणे करत असलेल्या लिखाणाबद्दल अतिशय आदर वाटतो. आंमुचा प्रणाम स्विकारावा. अवांतरः डॉ. खरे यांनी म्हटल्याप्रमाणे संगीत ऐकताना वाद्यवृंदातील विविध वाद्यांचे सादरीकरण ऐकण्यातला आनंद काही औरच आहे. अलिकडे यूट्यूबवर असे दर्जेदार कार्यक्रम घरबसल्या अवलोकिता येत असल्ल्याने फारच बहार आहे. लहान नातींना पण ते कार्यक्रम दाखवत असतो. पाच वर्षाच्या नातीचे सध्याचे आवडते गाणे १९५८ मधील 'हावडा ब्रीज' सिनेमातले, ओपी नय्यर-आशाचे 'देख के तेरी नजर बेकरार हो गये" हे आहे. त्यातल्या मधुबाला आणि अ‍ॅकॉर्डियन वादनावर माझ्याइतकीच ती पण फिदा आहे. असो.

सिरुसेरि Sat, 09/16/2023 - 14:22
फोरिए सीरीज या लेखाच्या निमित्ताने फुरिअर सिरिज , लाप्लास ट्रान्सफॉर्म , रुम्गे कुट्टा मेथड , ट्रिपल ईंटीग्रेशन , पार्शल डेरिवेटिव्ह असे काही महत्वाचे धडे परत आठवले .

नठ्यारा Wed, 09/20/2023 - 22:06
मार्कस ऑरेलियस, दोन्ही लेख वाचले. थोडंथोडं गणित माहित असल्याने का लिहिले आहेत ते कळलं. संगीताच्या चाहत्याने एखादी लकेर घेतली तर ती तालासुरात असेलंच असं नाही. नसेलंच असंही नाही. अशी लकेर घ्यावीशी वाटणं आणि ती घेणं या यत्नास अभिवादन. - नाठाळ नठ्या
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रस्तावना : सर्वप्रथम म्हणजे मी काही उच्च शिक्षित गणितज्ञ वगैरे नाहीये, थोडंफार स्टॅटिस्टिक्स शिकलो आहे, अ‍ॅप्लाईड मॅथेमॅटिक्स नाही, प्युअर तर नाहीच नाही. ह्या आधी केलेले अन अन ह्यानंतर होणारे सर्व लेखन हे वरवरील आकलनावर आधारित असुन हेच अंतिम सत्य आहे असा काही माझा दावा नाही. कोणी वेल ट्रेन्ड गणितज्ञ यदाकदाचित हे वाचेल अन ह्या अर्धवट ज्ञानाची खिल्ली उडवेल तर त्याला काही ही हरकत नाही. आणि दुसरं म्हणजे हे सारं स्वांतःसुखाय अर्थात स्वतःच्या समाधानाकरता आहे.

वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत Sat, 08/19/2023 - 07:17
डॉक्टर मंगला कवठेकर समर्थ साहित्याच्या अभ्यासक आणि समर्थ भक्त आहेत. पूर्वी दूरदर्शनवर संस्कृत समाचार वाचिका आणि अनेक कार्यक्रमांच्या प्रस्तुत करता होत्या. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया.हा लेख आधी त्यांना व्हॉटसअप वर पाठविला होता.त्यांची प्रतिक्रिया काय पेस्ट करून टाकली.पण एरर् दाखवत होती.नंतर ४ प्रतिसाद प्रकाशित झाले त्यात फक्त नाव दिसले. प्रतिसाद मिटविता येणे शक्य नाही. कदाचित व्हॉटसअप वरून कॉपी पेस्ट करताना तांत्रिक चूक झाली असेल. आता मीच टाकून ती प्रतिक्रिया देत आहे. "तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.आशय असा की लौकिक दुराधा वाढलेली नाही. माझ्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जास्त महत्त्वपूर्ण.

In reply to by विवेकपटाईत

टर्मीनेटर Sat, 08/19/2023 - 22:46
"तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.“
धन्यवाद त्या समर्थ बाईंना ज्यांनी तुमचे डोळे उघडणारा प्रतिसाद देउन आमच्या सारख्या वाचकांवर पण कृपा केली 🙏 पटाईत काका मध्यंतरीच्या काळातले तुमचे लेखन (एखाद दुसरा अपवाद वगळता) खुपच निराशाजनक होते असे माझे व्यक्तीगत मत! तुम्हाला परत चांगले लिखाण करण्यासाठी सुर लाभो अशी शुभेच्छा!

विवेकपटाईत Sat, 08/19/2023 - 07:17
डॉक्टर मंगला कवठेकर समर्थ साहित्याच्या अभ्यासक आणि समर्थ भक्त आहेत. पूर्वी दूरदर्शनवर संस्कृत समाचार वाचिका आणि अनेक कार्यक्रमांच्या प्रस्तुत करता होत्या. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया.हा लेख आधी त्यांना व्हॉटसअप वर पाठविला होता.त्यांची प्रतिक्रिया काय पेस्ट करून टाकली.पण एरर् दाखवत होती.नंतर ४ प्रतिसाद प्रकाशित झाले त्यात फक्त नाव दिसले. प्रतिसाद मिटविता येणे शक्य नाही. कदाचित व्हॉटसअप वरून कॉपी पेस्ट करताना तांत्रिक चूक झाली असेल. आता मीच टाकून ती प्रतिक्रिया देत आहे. "तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.आशय असा की लौकिक दुराधा वाढलेली नाही. माझ्यासाठी त्यांची प्रतिक्रिया जास्त महत्त्वपूर्ण.

In reply to by विवेकपटाईत

टर्मीनेटर Sat, 08/19/2023 - 22:46
"तुमचा अभ्यास आता गाहांतेकडे झुकत चालला आहे. अभिनंदन. दुराशेची पोथी हा विषय खराखुरा समजावणे ही सध्या काळाची गरज आहे. हे लक्षात घ्यायला हवे की समर्थांनी दासबोधाच्या पहिल्याच समासात जी फलश्रुती सांगितली आहे 'त्यात अमुक केल्यास अमुक फळ' असे काहीच सांगितले नाही.“
धन्यवाद त्या समर्थ बाईंना ज्यांनी तुमचे डोळे उघडणारा प्रतिसाद देउन आमच्या सारख्या वाचकांवर पण कृपा केली 🙏 पटाईत काका मध्यंतरीच्या काळातले तुमचे लेखन (एखाद दुसरा अपवाद वगळता) खुपच निराशाजनक होते असे माझे व्यक्तीगत मत! तुम्हाला परत चांगले लिखाण करण्यासाठी सुर लाभो अशी शुभेच्छा!
लेखनप्रकार
श्रवणी लोभ उपजेल तेथे विवेक केंचा असेल तेथे. बैसली दुराशेची भुते तया अधोगती. समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः.