फस्ट बाइट लव्ह
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले.
मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले.
चरस गांजा अता मिळाल्या देई चिलम तुला
आजपासुनी घ्यावे अधिक तू ताज्या गवताला*
करुन रोल कागदाला त्यात सोडी तू अफिमा
आग पेटवून आणि घे तू शांत उरात धुमा
लपून कश ते मारुन कर या निर्मल दाहि दिशा
रात्री ऐशा अमर करुनि घे तव दिन शयनाला
दारु जशी गुत्त्यात, नस जशी राहे बटव्यात
बीडि जशी ओठांत, गुटखा हा बघ या गालांत
पाल जशी कच्चीत, रसाळ किमाम माव्यात
हृदयी तू साठवी ही नशा डोइत कश भिनला
--(निर्व्यसनी) स्वामी संकेतानंद
*गवत*= ग्रास
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे... नमनाचे तेल संपले...!)
प्रेमात, युद्धात आणि विडंबनात सारे काही क्षम्य असते असे मानून खालील भेळ तिखट मानून घेणे -
('खरे' कवी यांची माफी मागून...)
झंप्या:- उरकलं की नाही रे?
गंप्या:- झालं, पण काहीतरी राह्यल्यासारखं वाटतंय!!
झंप्या:- अस्सं? मग उरक लवकर!!
गंप्या:- तेच!
झंप्या:- तेच काय? उरक म्हटलं ना तुला?
गंप्या:- थांब की जरा!
झंप्या:- अजून? जातोच मी आता?
गंप्या:- आलो म्हटलं ना तुला!!
झंप्या:- तंतरली ?
गंप्या:- ............
झंप्या:- बोल ना तंतरली?
गंप्या:- खिक्क!!
झंप्या:- दात काय काढतोस! कोणीतरी येईल आता. निघ की लवकर!!
गंप्या:- राजें, जरा मान उंचावून वर बघा!!
झंप्या:-अच्छा? तुला नाही दिसत? तूच बघ नि सांग!!
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच.
काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले.
फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...
आम्ही पाडलेल्या चकल्या चावायच्या आधी त्या चकल्यांमधले खरे पीठ कोणाचे आहे ते बघावे आणि मग आमच्या चकलीचा आस्वाद घ्यावा...
पावसात जळाया लागलो...
या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे.
एका प्रश्नाचे उत्तरः
एका वृत्तपत्रीय बातमीनुसार
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)