मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

असं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ

बहुगुणी ·

प्रचेतस Sun, 12/28/2014 - 23:19
धन्यवाद बहुगुणी ह्या धाग्याबद्दल. आपण केलेल्या सूचनांनुसार आताच बिरुटे सर आणि माझी प्रायोगिक तत्वांवरील मॅच संपन्न झाली. खेळात जाम धमाल आली.

In reply to by प्रचेतस

बहुगुणी Sun, 12/28/2014 - 23:33
प्रेक्षक म्हणून मीही मॅच एंजॉय केली. (यापुढील प्रतिसाद बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते या धाग्यात आले तर हा 'असं खेळा बुद्धीबळ' धागा केवळ सूचनांसाठी वाचनमात्र ठेवता येईल.)

प्रचेतस Sun, 12/28/2014 - 23:19
धन्यवाद बहुगुणी ह्या धाग्याबद्दल. आपण केलेल्या सूचनांनुसार आताच बिरुटे सर आणि माझी प्रायोगिक तत्वांवरील मॅच संपन्न झाली. खेळात जाम धमाल आली.

In reply to by प्रचेतस

बहुगुणी Sun, 12/28/2014 - 23:33
प्रेक्षक म्हणून मीही मॅच एंजॉय केली. (यापुढील प्रतिसाद बुद्धीबळ प्रेक्षक, समालोचक, प्रतिसादकर्ते या धाग्यात आले तर हा 'असं खेळा बुद्धीबळ' धागा केवळ सूचनांसाठी वाचनमात्र ठेवता येईल.)
लेखनविषय:
लेखनप्रकार
असं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ३: मलावली ते गुंडलुपेट ९८ किमी

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ कर्नाटकातील रम्य सरोवरे आणि कावेरी नदी ✪ छोटी गावं आणि शांत रस्ते ✪ बेगूरच्या ऐवजी गुंडलुपेटमध्ये मुक्काम ✪ बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आणि मधुमलाई व्याघ्र राखीव क्षेत्रातून प्रवास ✪ दक्षिण भारतातील शिस्त आणि सहकार्याचा अनुभव ✪ गुडलूरमधील मराठी बोलणार्‍याची‌ भेट! ✪ दक्षिण भारतीय कुटुंबीयांची आपुलकी ✪ पोंगलची पूर्वसंध्या आणि उटीच्या उंबरठ्यावर नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १३ जानेवारीची‌ सकाळ. सायकल प्रवासाचा दुसरा दिवस. काल मलावलीमध्ये चांगला आराम झाला. आजचा टप्पा आधी बेगूरपर्यंत होता. पण ते छोटं गाव असल्यामुळे तिथे थांबण्याची सोय लगेच मिळत नव्हती.

टी-20 मध्ये आम्हीच राजे: भारताचा विश्वविजय

सुजित जाधव ·

अभ्या.. Sun, 03/15/2026 - 18:31
कोच झाल्यापासून सतत चर्चेत असलेला व अनेकदा क्रिकेट फॅन्स व समीक्षकांच्या टीकेला समोरा जावं लागलेल्या गौतम गंभीरला सुद्धा तितकेच श्रेय द्यावे लागेल. भक्कम संघबांधणी, धाडसी निर्णय, खेळाडूंना सततचे प्रोत्साहन, संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरून सुद्धा अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंना बॅक करणे यामुळे गंभीरची भूमिका सुद्धा महत्वाची ठरते. त्याच्याबद्दल एक stat चर्चेत येतोय ते म्हणजे त्याने खेळलेल्या, mentor किंवा कोच असलेल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या स्पर्धेत त्याचा संघ विजयी झालाय. बघा ना.. २००७, २०११ आणि २०२६ चे विश्वचषक, २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप, २०१२ आणि २०१४ मध्ये तो कर्णधार असताना कोलकताने जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफीज, तसेच २०२१ मध्ये कोलकताने जेव्हा तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली तेव्हा तो कोलकाताचा mentor होता. आहे की नाय इंटरेस्टिंग.!
ऑल क्रेडीट गोज टू जय शाह. जय शा साहेबांनी ऑफर केली तेंव्हा इच्छा नसतानाही नाही म्हणूच शकला नाही गंभीर (असे तोच स्वतः म्हणे) तेंव्हा क्रेडीट जय शाह यांचेच. हनुमानाला दिले क्रेडीट तरी हरकत नाही. हाय का नाय इंट्रेस्टिंग?

पाषाणभेद Mon, 03/16/2026 - 09:35
चेंडूफळीची हा खाजगी आणि धार्मीक संघ आहे. जेव्हा जेव्हा देशावरचे संकट असते तेव्हा तेव्हा शत्रू टीमशी निट बोलणे तर सोडाच पण हस्तांदोलन देखील करत नाहीत. जर एवढेच करायचे असते तर खेळणेदेखील सोडा ना? मग खेळतात तरी कशाला अन बक्षीसाचा धनादेश बरा चालतो यांना. पाहिजे तेव्हा पैसे घेवून हरणे आणि जिंकणे हे त्यांच्या स्वभावात आहे. मालक जे बोलेल तेच करावे लागते. मुख्य म्हणजे चेंडूफळी हा आळशी लोकांचा खेळ आहे. एका वेळी एकाच खेळाडूचा काही क्षणांसाठीच दमछाक होत असते. (केवळ यष्टीरक्षकच उड्या मारून मारून तुलनेने जास्त दमतो.)

Vichar Manus Mon, 03/16/2026 - 09:52
ज्यांना क्रिकेट आवडत नाही, ते क्रिकेट बघत नाहीत,बघूही नये. तसेच या धाग्यावर पण त्यांनी प्रतिक्रिया द्यायची गरज नाही, या सारख्या धाग्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावे

In reply to by पाषाणभेद

ते आहेच, पण हा बीसीसीआय चा संघ (भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही) जिंकला किंवा हरला तरी देशभक्तीच्या नावाखाली क्रिकेटचे अंधभक्त फार त्रास देतात, रात्री डीजे वाजवणे काय, रस्ता अडवून गुलाल उधळणे, रस्ते अडवून मोठमोठ्या स्क्रीन लावून लोकाना बळजबरीने क्रिकेट पहा म्हणून सक्ती करणे डोक्यात जाते, तुम्हाला क्रिकेट आवडते तर घरात कलमडा आणि पहा! मोठी स्क्रीन लावून रस्ता अडवण्याची काय गरज? व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणे तिथवर ठीक आहे, पण संबंध नसलेल्या समूहात “जिंकलो” म्हणून पिंक टाकायची काय गरज? जिंकलो तर घराबाहेर कपडे काढून नाच? इतराना त्रास कशाला द्यायचा? क्रिकेटर्स नी क्रिकेटला बाहेर देशात ( आपल्या आजूबाजूचे दरिद्री नि दळभद्री देश सोडले तर) कुणी कुत्र विचारत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कानडाऊ योगेशु Mon, 03/16/2026 - 21:48
भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही
प्रतिसादातील प्रत्येक भावनेशी सहमत. एकेकाळी क्रिकेट आणि चित्रपट ह्यामुळे त्यावेळचा बराच वेळ प्रचंड वाया घालवला आहे. पण आज अक्षरशः किळस व वैताग येतो. सचिन युगात असताना एखादा सामना हरलो तर सूतक लागल्यासारखे काही दिवस मनस्थिती व्हायची. आता तर फायनल आहे हे ही माहीती नसते आणि त्यात भारत जरी असला तरी निकालाने मनोवस्थेवर काहीच फरक पडत नाही.खेळाडुंची नावे ही फार काही माहिती नाही. काहींना बघुन तर डोक्यात सणक उठते.

In reply to by कानडाऊ योगेशु

पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी होती, दूरदर्शन हेच चॅनल होते नी क्रिकेट थेट दाखवले जायचे, लोक त्यात आनंद शोधायचे, रेडिओवर क्रिकेट ऐकायचे, नाही म्हणायला २००३ ला bcci संघ जिंकावा म्हणून यज्ञ केला गेलेला पाहिला होता पण त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा नव्हता. जसजशी मनोरंजनाची साधने वाढली तसतसे क्रिकेटभक्त विकृत होऊ लागले, प्रत्येकाने क्रिकेटरसात डुंबावेच अशी त्यांची विकृती असते ह्या करता ते प्रत्येक मार्ग अवलंबतात, रस्ते अडवून, डीजे, ढोल वाजवून लोकांना त्रास देणे, नको तिथे चर्चा सुरू करणे, व्हॉट्सअप समूहात फुसकुल्या सोडणे वगैरे वगैरे. अशा विकृतांना फटके देऊन सरळ करायला हवे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:04
पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी होती, दूरदर्शन हेच चॅनल होते नी क्रिकेट थेट दाखवले जायचे, लोक त्यात आनंद शोधायचे, रेडिओवर क्रिकेट ऐकायचे, नाही म्हणायला २००३ ला bcci संघ जिंकावा म्हणून यज्ञ केला गेलेला पाहिला होता पण त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा नव्हता. जसजशी मनोरंजनाची साधने वाढली तसतसे क्रिकेटभक्त विकृत होऊ लागले, प्रत्येकाने क्रिकेटरसात डुंबावेच अशी त्यांची विकृती असते ह्या करता ते प्रत्येक मार्ग अवलंबतात, रस्ते अडवून, डीजे, ढोल वाजवून लोकांना त्रास देणे, नको तिथे चर्चा सुरू करणे, व्हॉट्सअप समूहात फुसकुल्या सोडणे वगैरे वगैरे. अशा विकृतांना फटके देऊन सरळ करायला हवे.
बरोबर

In reply to by कानडाऊ योगेशु

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:04
भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही प्रतिसादातील प्रत्येक भावनेशी सहमत. एकेकाळी क्रिकेट आणि चित्रपट ह्यामुळे त्यावेळचा बराच वेळ प्रचंड वाया घालवला आहे. पण आज अक्षरशः किळस व वैताग येतो. सचिन युगात असताना एखादा सामना हरलो तर सूतक लागल्यासारखे काही दिवस मनस्थिती व्हायची. आता तर फायनल आहे हे ही माहीती नसते आणि त्यात भारत जरी असला तरी निकालाने मनोवस्थेवर काहीच फरक पडत नाही.खेळाडुंची नावे ही फार काही माहिती नाही. काहींना बघुन तर डोक्यात सणक उठते.
१००% सहमत. तो पांड्या की काय किती छपरी दिसत होत. ओकारी यायची बाकी होती.

In reply to by Vichar Manus

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 10:19
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 11:02
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.
हो ना. खरेच आहे. आणि जे जे क्रिकेट प्रेमी आहेत, वेळ घालवून क्रिकेट पाहतात, आठ आठ तास वाया घालवतात, घरच्यांना सिरीयला पाहू देत नाहीत, रिमोट देत नाहीत, सैपाकात मदत करत नाहीत, ते ते सट्टाबाजी असलेले क्रिकेट, पैसे देऊन मॅचा विकत घेतलेले क्रिकेट, आळशांचा खेळ असलेले क्रिकेट पाहत बसतात आणि अशा बघ्यांना बिसीसीआय पर मॅच एक पन्नास हजार लगेच युपीआय ने पाठवून देते. स्कोर लक्षात ठेवणारे, अरे काय कॅच घेतला, कशी विकेट घेतली, हा काय भारी दिसत होता, याच्या गर्लफ्रेंडने काय किस घेतला राव, विक्रम लक्षात ठेवणारे, क्रिकेटरला हिरो मानणारे, शेकहँन्ड न करता पाकिस्तानची कशी उतरवली असे म्हणणार्‍यांना बिसीसीआय आणखी २५ हजार जास्त देत असते. कालच अशा एका भक्त क्रिकेट बघ्याने तर १ लाख १०० हजार कमावले. डायरेक क्रेडीट झाली रक्कम. आता तो मोठा टीव्ही घेत आहे. सेम ते चाळीस पैसे मिळतात ना तसे आहे बघा.

In reply to by श्रीगुरुजी

तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. कारण आपल्याला क्रिकेट आवडते म्हणून, इतरानाही आवडावेच असा मंदहट्ट क्रिकेट पाहणाऱ्यांचा असतो, मग ते प्रत्येक ठिकाणी व्हॉट्सअप असो, की समोरासमोर चर्चा प्रत्येक ठिकाणी संबंध नसताना क्रिकेटचा विषय काढून पिडतात, मोबाईल मधे लाईव स्कोर दिसत असतो तरी स्कोर विचारुन त्रास देतात, बीसीसीआय चा संघ जिंकला की रस्ते अडवून दारू पिऊन धिंगणा घालतात! अश्याना चाप बसवा ह्यासाठीच कळफलक बडवावे लागते, त्या निमित्ताने क्रिकेटविकृतीबद्दल बोलणेही होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Tue, 03/17/2026 - 12:23
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.

In reply to by धनावडे

क्रिकेटाचा धागा आहे म्हणूनच पिंका टाकतोय! क्रिकेटविकृत लोकांच्या त्रासाच्या कथा क्रिकेटच्याच धाग्यावर टाकणार ना? इस्राईल इराण युद्धच्या धाग्यावर तर नक्कीच नाही! बरोबर ना?

In reply to by धनावडे

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 13:10
मी म्हटलं ना की क्रिकेट धागा लोकप्रिय करणारे क्रिकेट न आवडणारेच असतात. त्याचा लगेच प्रत्यंतर आला व पुढेही येणार.

In reply to by धनावडे

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 14:10
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.
धागा काही खाजगी मालमत्ता नाही की त्याला धागाकर्ता कुलूप लावेल. हे सोशल मिडीया आहे. धागा केला तर त्यावर प्रतिक्रीया येतीलच ना? अन काय वाचायचे ते वाचा अन नाही पटले तर सोडून द्या असे म्हणू नका. सोमिवर धागे, विडीओ उगम पावत असतात. आपली इच्छा असो नसो ते वाचत, बघावे लागत असतात.
क्रिकेट धागा लोकप्रिय करणारे क्रिकेट न आवडणारेच असतात. त्याचा लगेच प्रत्यंतर आला व पुढेही येणार.
क्रिकेट न आवडणारे असे कसे ठरवले? त्यातल्या तृटी, बेकायदेशीर पद्धती काढा की आधी. मग ठरवा काय ते. अन तसेही दिवसेंदिवस कंटाळवाणेपणे आळशासारखे खेळत राहणे आवडणार नाहीच. एक चेंडू फेकतो अन आराम. फलंदाज चेंडू टोलवतो अन आराम. क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो, फेकतो अन आराम. परत चेंडू फेकतो अन आराम. श्या... आण्णा महाराज.... टण्ण. नुसता शो बिजनेस आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Tue, 03/17/2026 - 15:06
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.

In reply to by श्रीगुरुजी

कानडाऊ योगेशु Tue, 03/17/2026 - 18:48
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.
तसे नसावे. एकेकाळी क्रिकेटमधले रेकॉर्ड फिंगर टिप्स वर असायचे व मॅच असलेल्या दिवशीची उत्सुकता प्रचंड असायची. पण क्रिकेटचे अजीर्ण झाले आणि बरे झाले हे व्यसन सुटले कारण त्या दिवसात मॅच बघताना आई चा बराच ओरडा खाल्लेला आहे.अगदी वडिलांनी सुध्दा. ईव्हन त्यापूर्वी जेव्हा कॉमेंट्री रेडिओवर ऐकली जायची त्या दिवसांची जादू ही अनुभवलेली आहे. पण इथे आता सामना सुरु आहे आणि अगदी निर्विकार चेहर्याने सामना बघणे सुरु होते. बुमराह वगळता एकाही खेळाडुशी कनेक्ट होऊ शकलो नाही.मुळात सध्या ज्यांना आयडॉल मानले जावे अश्या किती खेळाडुंची नावे सांगता येतील.?माझ्यामते ह्या परंपरेतले शेवटचे खेळाडु विराट व रोहित असावेत. हीच गोष्ट चित्रपटांची. माधुरीला डोळे भरुन पाहण्यासाठी राजकुमार ह्या पडेल चित्रपटाला अगदी दुसर्या शोला गेले होतो. आता माधुरीची कुठली सिरियल वगैरे येते तेव्हा पटापट स्किप करत उरकतो. आणि त्या मिसेस देशपांडे सिरियल नंतर ते ही करेन का पुढे ह्याबाबत साशंक आहे. ( हा प्रतिसाद मुद्दामुन इथे लिहिला.कारण माधुरीबाबत कुणी धागा काढला आणि तिथे असा प्रतिसाद लिहिला आणि त्यावर धाग्याचे शीर्षक अमुक अमुक मग इथे आलाच कशाला असा कोणी औचित्यभंग करायला नको. (ह. घ्या.).) बाकी क्रिकेट अजुनही आवडते. युट्युबर जुन्या क्रिकेट च्या फिड्स येत राहतात.त्या नेहेमी पाहतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 19:24
क्रिकेट खूप जास्त झालंय हे खरं आहे.‌पूर्वी वर्षात एखादी मालिका व्हायची. साधारणपणे ५ कसोटी सामने असायचे किंवा ३ कसोटी सामन्यांच्या २ मालिका असायच्या. एकदिवसीय सामने नियमित १९८३ नंतर सुरू झाले. तरीही एकूण सामन्यांची संख्या खूप कमी होती, कारण खेळणारे देशही कमी होते. आता जवळपास १० देश कसोटी सामने खेळतात, १४-१६ देश एकदिवसीय सामने खेळतात आणि वी-२० हा नवीन प्रकार २०+ देश खेळतात. त्यामुळे सामन्यांची संख्या अतोनात वाढलीये. त्यात भर म्हणून अनेक लीग सुरू झाल्या. मी प्रमुख संघांचे जवळपास सर्व कसोटी सामने व एकदिवसीय सामने पाहतो. बांगलादेश, अफगाणिस्तान अशांचे सामने पाहत नाही. वी-२० सामने केवळ विश्वचषक स्पर्धेतील व ते सुद्धा प्रमुख देशांचे पाहतो.

श्रीगुरुजी Mon, 03/16/2026 - 13:59
अंतिम सामना खूपच एकतर्फी झाला. मजा आली नाही. खूप जवळ सीमारेषा असल्याने षटकारांचा वर्षाव होत होता. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघातील एकानेही पळून ३ धावा काढल्या नाहीत कारण सीमारेषा खूप जवळ असल्याने चेंडू लगेच सीमारेषेबाहेर जात होता. अश्या सामन्यात मजा येत नाही. तसे मी वी२० प्रकारातील इतर कोणतेही सामने पाहत नाही, आयपीएल नामक तमाशाही पाहत नाही. परंतु विश्वचषक स्पर्धेतील मोजकेच सामने पाहतो.‌ मला सर्वाधिक आवडतात ते कसोटी सामने व त्याखालोखाल एकदिवसीय सामने. वी२० प्रकार संपूर्ण बंद करावा अशी इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Tue, 03/17/2026 - 16:41
प्रत्येक सामन्यात जाहिरात करण्यासाठी १० मिनिटे देतात. वैयक्तिक पातळीवर, क्रिकेटचे सामने चालू असताना माझी घरातील सर्व कामे सुरळीत पार पडतात. विशेषतः, पुस्तके आणि मासिके वाचली जातात. असो, कुणी कितीही निंदा केली तरी, क्रिकेटचे सामने होणारच आहेत. आपला वैयक्तिक स्वार्थ साधायचा आणि मोकळे व्हायचे. उगाच डोक्याला शॉट करून घ्यायचा नाही....

उपांत्य फेरीचा क्रिकेट सामना चांगला झाला मजा आली होती. अंतिम सामना एकतर्फी झाला. मजा आली नाही, तरीही कशीबशी नाव काठावर लागल्यानंतर अंतिम सामन्यात पोहचून विजय मिळवला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या संघाचं अभिनंदन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी कधी क्रिकेट पाहत नाही पण त्या दिवशी जेवता जेवता काही वेळासाठी समोर इतर बघत होते म्हणून पाहिले तर न्यूझीलॅंड चा संघ काहीही प्रयत्न करताना दिसत नव्हता, मॅच फिक्स आहे हे स्पष्ट दिसत होते! अर्ध्या तासासाठी पाहिले नि उठलो, क्रिकेटभक्ताना आनंद मिळावा किंवा सट्टेबाजीसाठी असेल पण मॅच फिक्स आहे हे दिसत होते.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 15:21
सकाळी एक प्रतिसाद लिहिल्याचा उद्देश सफळ झाला.
हे म्हणजे दुसरी बाजू वरचढ दिसायला लागली की आपण लगेच माझेच कसे बरोबर आहे ते सिद्ध करण्यासारखे झाले. उन्ह फार आहे. कोकम सरबत घेवूया.

अभ्या.. Sun, 03/15/2026 - 18:31
कोच झाल्यापासून सतत चर्चेत असलेला व अनेकदा क्रिकेट फॅन्स व समीक्षकांच्या टीकेला समोरा जावं लागलेल्या गौतम गंभीरला सुद्धा तितकेच श्रेय द्यावे लागेल. भक्कम संघबांधणी, धाडसी निर्णय, खेळाडूंना सततचे प्रोत्साहन, संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरून सुद्धा अभिषेक शर्मा सारख्या खेळाडूंना बॅक करणे यामुळे गंभीरची भूमिका सुद्धा महत्वाची ठरते. त्याच्याबद्दल एक stat चर्चेत येतोय ते म्हणजे त्याने खेळलेल्या, mentor किंवा कोच असलेल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या स्पर्धेत त्याचा संघ विजयी झालाय. बघा ना.. २००७, २०११ आणि २०२६ चे विश्वचषक, २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप, २०१२ आणि २०१४ मध्ये तो कर्णधार असताना कोलकताने जिंकलेल्या आयपीएल ट्रॉफीज, तसेच २०२१ मध्ये कोलकताने जेव्हा तिसऱ्यांदा आयपीएल जिंकली तेव्हा तो कोलकाताचा mentor होता. आहे की नाय इंटरेस्टिंग.!
ऑल क्रेडीट गोज टू जय शाह. जय शा साहेबांनी ऑफर केली तेंव्हा इच्छा नसतानाही नाही म्हणूच शकला नाही गंभीर (असे तोच स्वतः म्हणे) तेंव्हा क्रेडीट जय शाह यांचेच. हनुमानाला दिले क्रेडीट तरी हरकत नाही. हाय का नाय इंट्रेस्टिंग?

पाषाणभेद Mon, 03/16/2026 - 09:35
चेंडूफळीची हा खाजगी आणि धार्मीक संघ आहे. जेव्हा जेव्हा देशावरचे संकट असते तेव्हा तेव्हा शत्रू टीमशी निट बोलणे तर सोडाच पण हस्तांदोलन देखील करत नाहीत. जर एवढेच करायचे असते तर खेळणेदेखील सोडा ना? मग खेळतात तरी कशाला अन बक्षीसाचा धनादेश बरा चालतो यांना. पाहिजे तेव्हा पैसे घेवून हरणे आणि जिंकणे हे त्यांच्या स्वभावात आहे. मालक जे बोलेल तेच करावे लागते. मुख्य म्हणजे चेंडूफळी हा आळशी लोकांचा खेळ आहे. एका वेळी एकाच खेळाडूचा काही क्षणांसाठीच दमछाक होत असते. (केवळ यष्टीरक्षकच उड्या मारून मारून तुलनेने जास्त दमतो.)

Vichar Manus Mon, 03/16/2026 - 09:52
ज्यांना क्रिकेट आवडत नाही, ते क्रिकेट बघत नाहीत,बघूही नये. तसेच या धाग्यावर पण त्यांनी प्रतिक्रिया द्यायची गरज नाही, या सारख्या धाग्याकडे त्यांनी दुर्लक्ष करावे

In reply to by पाषाणभेद

ते आहेच, पण हा बीसीसीआय चा संघ (भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही) जिंकला किंवा हरला तरी देशभक्तीच्या नावाखाली क्रिकेटचे अंधभक्त फार त्रास देतात, रात्री डीजे वाजवणे काय, रस्ता अडवून गुलाल उधळणे, रस्ते अडवून मोठमोठ्या स्क्रीन लावून लोकाना बळजबरीने क्रिकेट पहा म्हणून सक्ती करणे डोक्यात जाते, तुम्हाला क्रिकेट आवडते तर घरात कलमडा आणि पहा! मोठी स्क्रीन लावून रस्ता अडवण्याची काय गरज? व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणे तिथवर ठीक आहे, पण संबंध नसलेल्या समूहात “जिंकलो” म्हणून पिंक टाकायची काय गरज? जिंकलो तर घराबाहेर कपडे काढून नाच? इतराना त्रास कशाला द्यायचा? क्रिकेटर्स नी क्रिकेटला बाहेर देशात ( आपल्या आजूबाजूचे दरिद्री नि दळभद्री देश सोडले तर) कुणी कुत्र विचारत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कानडाऊ योगेशु Mon, 03/16/2026 - 21:48
भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही
प्रतिसादातील प्रत्येक भावनेशी सहमत. एकेकाळी क्रिकेट आणि चित्रपट ह्यामुळे त्यावेळचा बराच वेळ प्रचंड वाया घालवला आहे. पण आज अक्षरशः किळस व वैताग येतो. सचिन युगात असताना एखादा सामना हरलो तर सूतक लागल्यासारखे काही दिवस मनस्थिती व्हायची. आता तर फायनल आहे हे ही माहीती नसते आणि त्यात भारत जरी असला तरी निकालाने मनोवस्थेवर काहीच फरक पडत नाही.खेळाडुंची नावे ही फार काही माहिती नाही. काहींना बघुन तर डोक्यात सणक उठते.

In reply to by कानडाऊ योगेशु

पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी होती, दूरदर्शन हेच चॅनल होते नी क्रिकेट थेट दाखवले जायचे, लोक त्यात आनंद शोधायचे, रेडिओवर क्रिकेट ऐकायचे, नाही म्हणायला २००३ ला bcci संघ जिंकावा म्हणून यज्ञ केला गेलेला पाहिला होता पण त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा नव्हता. जसजशी मनोरंजनाची साधने वाढली तसतसे क्रिकेटभक्त विकृत होऊ लागले, प्रत्येकाने क्रिकेटरसात डुंबावेच अशी त्यांची विकृती असते ह्या करता ते प्रत्येक मार्ग अवलंबतात, रस्ते अडवून, डीजे, ढोल वाजवून लोकांना त्रास देणे, नको तिथे चर्चा सुरू करणे, व्हॉट्सअप समूहात फुसकुल्या सोडणे वगैरे वगैरे. अशा विकृतांना फटके देऊन सरळ करायला हवे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:04
पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधने कमी होती, दूरदर्शन हेच चॅनल होते नी क्रिकेट थेट दाखवले जायचे, लोक त्यात आनंद शोधायचे, रेडिओवर क्रिकेट ऐकायचे, नाही म्हणायला २००३ ला bcci संघ जिंकावा म्हणून यज्ञ केला गेलेला पाहिला होता पण त्याचा उद्देश लोकांना त्रास देणे हा नव्हता. जसजशी मनोरंजनाची साधने वाढली तसतसे क्रिकेटभक्त विकृत होऊ लागले, प्रत्येकाने क्रिकेटरसात डुंबावेच अशी त्यांची विकृती असते ह्या करता ते प्रत्येक मार्ग अवलंबतात, रस्ते अडवून, डीजे, ढोल वाजवून लोकांना त्रास देणे, नको तिथे चर्चा सुरू करणे, व्हॉट्सअप समूहात फुसकुल्या सोडणे वगैरे वगैरे. अशा विकृतांना फटके देऊन सरळ करायला हवे.
बरोबर

In reply to by कानडाऊ योगेशु

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 10:04
भारत देशाचा अधिकृत क्रिकेट संघ नाही, bcci भारताच्या क्रीडा मंत्रालया अंतर्गत येत नाही प्रतिसादातील प्रत्येक भावनेशी सहमत. एकेकाळी क्रिकेट आणि चित्रपट ह्यामुळे त्यावेळचा बराच वेळ प्रचंड वाया घालवला आहे. पण आज अक्षरशः किळस व वैताग येतो. सचिन युगात असताना एखादा सामना हरलो तर सूतक लागल्यासारखे काही दिवस मनस्थिती व्हायची. आता तर फायनल आहे हे ही माहीती नसते आणि त्यात भारत जरी असला तरी निकालाने मनोवस्थेवर काहीच फरक पडत नाही.खेळाडुंची नावे ही फार काही माहिती नाही. काहींना बघुन तर डोक्यात सणक उठते.
१००% सहमत. तो पांड्या की काय किती छपरी दिसत होत. ओकारी यायची बाकी होती.

In reply to by Vichar Manus

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 10:19
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 11:02
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.
हो ना. खरेच आहे. आणि जे जे क्रिकेट प्रेमी आहेत, वेळ घालवून क्रिकेट पाहतात, आठ आठ तास वाया घालवतात, घरच्यांना सिरीयला पाहू देत नाहीत, रिमोट देत नाहीत, सैपाकात मदत करत नाहीत, ते ते सट्टाबाजी असलेले क्रिकेट, पैसे देऊन मॅचा विकत घेतलेले क्रिकेट, आळशांचा खेळ असलेले क्रिकेट पाहत बसतात आणि अशा बघ्यांना बिसीसीआय पर मॅच एक पन्नास हजार लगेच युपीआय ने पाठवून देते. स्कोर लक्षात ठेवणारे, अरे काय कॅच घेतला, कशी विकेट घेतली, हा काय भारी दिसत होता, याच्या गर्लफ्रेंडने काय किस घेतला राव, विक्रम लक्षात ठेवणारे, क्रिकेटरला हिरो मानणारे, शेकहँन्ड न करता पाकिस्तानची कशी उतरवली असे म्हणणार्‍यांना बिसीसीआय आणखी २५ हजार जास्त देत असते. कालच अशा एका भक्त क्रिकेट बघ्याने तर १ लाख १०० हजार कमावले. डायरेक क्रेडीट झाली रक्कम. आता तो मोठा टीव्ही घेत आहे. सेम ते चाळीस पैसे मिळतात ना तसे आहे बघा.

In reply to by श्रीगुरुजी

तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. कारण आपल्याला क्रिकेट आवडते म्हणून, इतरानाही आवडावेच असा मंदहट्ट क्रिकेट पाहणाऱ्यांचा असतो, मग ते प्रत्येक ठिकाणी व्हॉट्सअप असो, की समोरासमोर चर्चा प्रत्येक ठिकाणी संबंध नसताना क्रिकेटचा विषय काढून पिडतात, मोबाईल मधे लाईव स्कोर दिसत असतो तरी स्कोर विचारुन त्रास देतात, बीसीसीआय चा संघ जिंकला की रस्ते अडवून दारू पिऊन धिंगणा घालतात! अश्याना चाप बसवा ह्यासाठीच कळफलक बडवावे लागते, त्या निमित्ताने क्रिकेटविकृतीबद्दल बोलणेही होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Tue, 03/17/2026 - 12:23
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.

In reply to by धनावडे

क्रिकेटाचा धागा आहे म्हणूनच पिंका टाकतोय! क्रिकेटविकृत लोकांच्या त्रासाच्या कथा क्रिकेटच्याच धाग्यावर टाकणार ना? इस्राईल इराण युद्धच्या धाग्यावर तर नक्कीच नाही! बरोबर ना?

In reply to by धनावडे

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 13:10
मी म्हटलं ना की क्रिकेट धागा लोकप्रिय करणारे क्रिकेट न आवडणारेच असतात. त्याचा लगेच प्रत्यंतर आला व पुढेही येणार.

In reply to by धनावडे

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 14:10
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.
धागा काही खाजगी मालमत्ता नाही की त्याला धागाकर्ता कुलूप लावेल. हे सोशल मिडीया आहे. धागा केला तर त्यावर प्रतिक्रीया येतीलच ना? अन काय वाचायचे ते वाचा अन नाही पटले तर सोडून द्या असे म्हणू नका. सोमिवर धागे, विडीओ उगम पावत असतात. आपली इच्छा असो नसो ते वाचत, बघावे लागत असतात.
क्रिकेट धागा लोकप्रिय करणारे क्रिकेट न आवडणारेच असतात. त्याचा लगेच प्रत्यंतर आला व पुढेही येणार.
क्रिकेट न आवडणारे असे कसे ठरवले? त्यातल्या तृटी, बेकायदेशीर पद्धती काढा की आधी. मग ठरवा काय ते. अन तसेही दिवसेंदिवस कंटाळवाणेपणे आळशासारखे खेळत राहणे आवडणार नाहीच. एक चेंडू फेकतो अन आराम. फलंदाज चेंडू टोलवतो अन आराम. क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो, फेकतो अन आराम. परत चेंडू फेकतो अन आराम. श्या... आण्णा महाराज.... टण्ण. नुसता शो बिजनेस आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धनावडे Tue, 03/17/2026 - 15:06
मी काय म्हणतो धाग्याच्या नावातच क्रिकेट आहे आणि आपल्याला क्रिकेट आवडत नाही तर उगाच धागा उघडून का पिंका टाकायच्या.

In reply to by श्रीगुरुजी

कानडाऊ योगेशु Tue, 03/17/2026 - 18:48
कसं असतं की ज्यांना क्रिकेट अजिबात समजत नाही, अजिबात आवडत नाही, अजिबात पाहत नाही, क्रिकेटमध्ये अजिबात रूची नाही. . . तीच लोकं क्रिकेटसंबंधी कोणतेही लेखन दिसले की तात्काळ उठून कळफलक बडवायला प्रारंभ करतात. अश्यांमुळेच धागा पळतो. क्रिकेटची लोकप्रियता अश्या लोकांमुळेच वाढत आहे.
तसे नसावे. एकेकाळी क्रिकेटमधले रेकॉर्ड फिंगर टिप्स वर असायचे व मॅच असलेल्या दिवशीची उत्सुकता प्रचंड असायची. पण क्रिकेटचे अजीर्ण झाले आणि बरे झाले हे व्यसन सुटले कारण त्या दिवसात मॅच बघताना आई चा बराच ओरडा खाल्लेला आहे.अगदी वडिलांनी सुध्दा. ईव्हन त्यापूर्वी जेव्हा कॉमेंट्री रेडिओवर ऐकली जायची त्या दिवसांची जादू ही अनुभवलेली आहे. पण इथे आता सामना सुरु आहे आणि अगदी निर्विकार चेहर्याने सामना बघणे सुरु होते. बुमराह वगळता एकाही खेळाडुशी कनेक्ट होऊ शकलो नाही.मुळात सध्या ज्यांना आयडॉल मानले जावे अश्या किती खेळाडुंची नावे सांगता येतील.?माझ्यामते ह्या परंपरेतले शेवटचे खेळाडु विराट व रोहित असावेत. हीच गोष्ट चित्रपटांची. माधुरीला डोळे भरुन पाहण्यासाठी राजकुमार ह्या पडेल चित्रपटाला अगदी दुसर्या शोला गेले होतो. आता माधुरीची कुठली सिरियल वगैरे येते तेव्हा पटापट स्किप करत उरकतो. आणि त्या मिसेस देशपांडे सिरियल नंतर ते ही करेन का पुढे ह्याबाबत साशंक आहे. ( हा प्रतिसाद मुद्दामुन इथे लिहिला.कारण माधुरीबाबत कुणी धागा काढला आणि तिथे असा प्रतिसाद लिहिला आणि त्यावर धाग्याचे शीर्षक अमुक अमुक मग इथे आलाच कशाला असा कोणी औचित्यभंग करायला नको. (ह. घ्या.).) बाकी क्रिकेट अजुनही आवडते. युट्युबर जुन्या क्रिकेट च्या फिड्स येत राहतात.त्या नेहेमी पाहतो.

In reply to by कानडाऊ योगेशु

श्रीगुरुजी Tue, 03/17/2026 - 19:24
क्रिकेट खूप जास्त झालंय हे खरं आहे.‌पूर्वी वर्षात एखादी मालिका व्हायची. साधारणपणे ५ कसोटी सामने असायचे किंवा ३ कसोटी सामन्यांच्या २ मालिका असायच्या. एकदिवसीय सामने नियमित १९८३ नंतर सुरू झाले. तरीही एकूण सामन्यांची संख्या खूप कमी होती, कारण खेळणारे देशही कमी होते. आता जवळपास १० देश कसोटी सामने खेळतात, १४-१६ देश एकदिवसीय सामने खेळतात आणि वी-२० हा नवीन प्रकार २०+ देश खेळतात. त्यामुळे सामन्यांची संख्या अतोनात वाढलीये. त्यात भर म्हणून अनेक लीग सुरू झाल्या. मी प्रमुख संघांचे जवळपास सर्व कसोटी सामने व एकदिवसीय सामने पाहतो. बांगलादेश, अफगाणिस्तान अशांचे सामने पाहत नाही. वी-२० सामने केवळ विश्वचषक स्पर्धेतील व ते सुद्धा प्रमुख देशांचे पाहतो.

श्रीगुरुजी Mon, 03/16/2026 - 13:59
अंतिम सामना खूपच एकतर्फी झाला. मजा आली नाही. खूप जवळ सीमारेषा असल्याने षटकारांचा वर्षाव होत होता. संपूर्ण सामन्यात दोन्ही संघातील एकानेही पळून ३ धावा काढल्या नाहीत कारण सीमारेषा खूप जवळ असल्याने चेंडू लगेच सीमारेषेबाहेर जात होता. अश्या सामन्यात मजा येत नाही. तसे मी वी२० प्रकारातील इतर कोणतेही सामने पाहत नाही, आयपीएल नामक तमाशाही पाहत नाही. परंतु विश्वचषक स्पर्धेतील मोजकेच सामने पाहतो.‌ मला सर्वाधिक आवडतात ते कसोटी सामने व त्याखालोखाल एकदिवसीय सामने. वी२० प्रकार संपूर्ण बंद करावा अशी इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Tue, 03/17/2026 - 16:41
प्रत्येक सामन्यात जाहिरात करण्यासाठी १० मिनिटे देतात. वैयक्तिक पातळीवर, क्रिकेटचे सामने चालू असताना माझी घरातील सर्व कामे सुरळीत पार पडतात. विशेषतः, पुस्तके आणि मासिके वाचली जातात. असो, कुणी कितीही निंदा केली तरी, क्रिकेटचे सामने होणारच आहेत. आपला वैयक्तिक स्वार्थ साधायचा आणि मोकळे व्हायचे. उगाच डोक्याला शॉट करून घ्यायचा नाही....

उपांत्य फेरीचा क्रिकेट सामना चांगला झाला मजा आली होती. अंतिम सामना एकतर्फी झाला. मजा आली नाही, तरीही कशीबशी नाव काठावर लागल्यानंतर अंतिम सामन्यात पोहचून विजय मिळवला भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या संघाचं अभिनंदन. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी कधी क्रिकेट पाहत नाही पण त्या दिवशी जेवता जेवता काही वेळासाठी समोर इतर बघत होते म्हणून पाहिले तर न्यूझीलॅंड चा संघ काहीही प्रयत्न करताना दिसत नव्हता, मॅच फिक्स आहे हे स्पष्ट दिसत होते! अर्ध्या तासासाठी पाहिले नि उठलो, क्रिकेटभक्ताना आनंद मिळावा किंवा सट्टेबाजीसाठी असेल पण मॅच फिक्स आहे हे दिसत होते.

In reply to by श्रीगुरुजी

पाषाणभेद Tue, 03/17/2026 - 15:21
सकाळी एक प्रतिसाद लिहिल्याचा उद्देश सफळ झाला.
हे म्हणजे दुसरी बाजू वरचढ दिसायला लागली की आपण लगेच माझेच कसे बरोबर आहे ते सिद्ध करण्यासारखे झाले. उन्ह फार आहे. कोकम सरबत घेवूया.
लेखनविषय:
लेखनप्रकार
हुश्श.. जिंकलो एकदाचे.! सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले म्हणायचं. जे आजवर विश्व क्रिकेट मध्ये कोणत्याच संघाला जमलेलं नव्हतं. तश्या अनेक गोष्टी आहेत ज्या भारतीय क्रिकेट आणि वर्ल्ड क्रिकेट मधे पहिल्यांदाच घडत आहेत. पहिली म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे टी-20 वर्ल्डकप defend करणारा भारत पहिला संघ बनला. दुसरं, टी–20 WC होस्ट करणारी टीम पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकली. तीन, २०२३ ची ओडीआय WC फायनल तसेच साऊथ आफ्रिकेसोबत हरल्यामुळे पानौती ठरवल्या गेलेल्या अहमदाबादच्या मोटेरा म्हणजेच नरेंद्र मोदी मैदानावर आपण पहिल्यांदा महत्वाचा सामना जिंकलो.

मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मुलांच्या निसर्ग शिबिराचा आनंद सोहळा! ओढा, स्विमिंग पूल, बेडकं, खेकडोंगर ट्रेक‌ आणि मस्ती की पाठशाला ✪ पानी‌ में शिरा और मस्त पोहा! ✪ अंजवेलमधलं भूताचं झाड… ✪ जोडसाखळी, विष- अमृत, नौकायुद्ध आणि रस्सीखेच ✪ "विराट कोळी" आणि झाडावरच्या लढाऊ मुंग्या! ✪ तोडलेल्या फेविकॉलच्या जोड्या आणि पाठलाग ✪ खजिन्याचा शोध आणि तुंग- तिकोना ✪ हेलिकॉप्टर उडवणारे काका आणि वेगळ्याच गप्पा ✪ अंजनवेलची आपुलकी आणि घरपण ✪ सारखी तीच ती‌ संख्या कशी येतेय? ✪ चंद्र- सूर्य आणि ग्रह- तारे ✪ मुलांचा स्वत: खेळण्याचा उत्साह आणि आनंद ✪ शिबिरातले खास टॉम अँड जेरी! ✪ मस्ती, खेळ, लढाई, टीम वर्क आणि

फौजा सिंह- Turbaned Tornado!

मार्गी ·

कर्नलतपस्वी Sat, 07/19/2025 - 17:10
भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.

कर्नलतपस्वी Sat, 07/19/2025 - 17:10
भावपूर्ण श्रद्धांजली. पुण्यात एक पॅराप्लेजीक होम आहे. सैन्यातील दिव्यांग भूतपूर्व सैनिकांना रहाण्याची व औषधोपचार करता ठेवले जाते. सतत रडणार्‍या, नशिबाला दोष देणाऱ्या व्यक्तीं नी जरूर भेट द्यावी. ज्या प्रकारे हे भूतपूर्व सैनिक आणी त्यांच्या कुटुंब आयुष्य आनंदच म्हणावा लागेल, जगत आहेत हे शिकण्या सारखे आहे.
लेखनप्रकार
नमस्कार. फौजा सिंह! जेव्हा मला त्याचं नाव कळालं, तेव्हा वाटलं की, सोशल मीडीयावरची ही अफवा असावी. पण नाही! ते अविश्वसनीय असलं तरी खरं होतं. वयाच्या फक्त ८९ व्या वर्षी ते धावायला सुरूवात केली! आणि लवकरच ९० व्या वर्षी मॅरेथॉन पळायला सुरूवात केली- म्हणजे ४२ किलोमीटर! त्यांची पहिली मॅरेथॉन सव्वा सहा तासांमध्ये त्यांनी पूर्ण केली! नंतर त्यांनी मॅरेथॉनमध्ये व इतरही रनिंग स्पर्धांमध्ये त्यांच्या वयोगटामध्ये नवीन मापदंड स्थापन केला! अशा ह्या फौजा सिंहचा जन्म भारतात १९११ मध्ये झाला होता व १९९२ मध्ये ते ब्रिटनला राहायला गेले. कुटुंबातील सदस्यांच्या मृत्युनंतर ते रनिंगकडे वळाले. त्या वयात!

Ee Sala Cup Namde अखेर सत्यात उतरले..

सुजित जाधव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम्ही फक्त किडनी, लिव्हर आणि दिलच जिंकू शकता आयपीएल ट्रॉफी तुमच्या नशिबात नाही.. विराट कोहली आरसीबीसाठी पनौती आहे त्याच्यामुळे आरसीबी ट्रॉफी जिंकत नाहीये.. विराटने एकतर टीम बदलावी किंवा आयपीएल खेळणे सोडून द्यावे.. या आणि अशाच प्रकारे विराट, विराट फॅन्स आणि आरसीबीला ट्रोल केले गेले, मजाक उडवला गेला, सल्ले दिले गेले. १८ वर्षे, तब्बल १८ वर्षे आरसीबी एका आयपीएल ट्रॉफी साठी झगडत होती, चाहते तळमळत होते. यादरम्यान २- ४ वेळेस आरसीबी जेतेपदाच्या अगदी जवळ सुद्धा गेली पण कधी नशीब तर कधी समोरील संघाच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना ट्रॉफीने हुलकावणी दिली.

क्रिकेटचा इसाप हरपला

जे.पी.मॉर्गन ·

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/06/2025 - 17:14
क्रिकेट म्हणजे केवळ अकरा खेळाडूंचा एक संघ वि. तसाच संघ इतकाच क्रिकेटचा सामना नसतो. खेळाडु त्याची फलंदाजी, शैली, स्वभाव, मैदान, अद्भूत गोष्टी, कथा, आख्यायिका, पराभव विजय, हे आणि असं सगळं त्या क्रिकेट मधे असतं. क्रिकेटला, गाणी, इतिहास, कलाकार, शहर, निसर्ग, मनुष्य, प्राणी यांना जोडून क्रिकेट सामन्याचं वर्णन लेख वाचनाचा आनंद द्वारकानाथ संझगिरी यांनी लाखो क्रिडा रसिकांना दिला. दै. सामनामधून लेखन ओळख झाली. शेवटच्या पानावर सामना संपला त्याच्या दुसया दिवशी वृत्तांत वाचायला मजा यायची. पावसाळी ढग, पाऊस आणि मग खेळपट्टीचा दमटपणा. सामन्याने कुस बदलली. जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते असे लेखाचे शीर्षक, असे ललित लेख, कलाकारी असे काय काय. फेसबूकवर फॉलो करायचो. लेखन वाचायचो. काही महिन्यांपूर्वी त्यांना लेखन होत नव्हतं, वाचण्यात आलं होतं. आजारी होते हेही वाचण्यात आलं. आणि आज ही बातमी. कायम आठवण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

जुइ गुरुवार, 02/06/2025 - 20:55
किक्रेट बरोबरच त्यांचे भटकंतीवरचे असंख्य लेख ,पुस्तके तसेच देव आनंद, लता मंगेशकर आणि सिने सृष्टीतील अनेक इतर कलावंत यांच्यावरचे त्यांचे लेख अनेकदा वाचले आहेत. ९ वर्षांपूर्वी त्यांचा आम्ही राहत असलेल्या शहरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांबरोबर अनेक विषयांवर दिलखुल्लास गप्पा झाल्याच्या आठवत आहेत. त्यांनी गप्पां दरम्यान अळणी जेवण केल्याचे चांगले समरणात आहे.गप्पा रंगवण्यात त्यांचा हातखंड होता. त्यांची उणीव कायमच भासेल.

राघव Sun, 02/09/2025 - 23:00
अत्यंत आवडणारं, गहिरं लेखन होतं संझगिरींचं! हृदयस्पर्शी! भावपूर्ण श्रद्धांजली!!

सौंदाळा Mon, 02/10/2025 - 13:11
संझगिरी माझे आवडते लेखक, क्रीडा वार्ताहर. एकदा गोव्यातील एका देवळात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचादेखील योग आला होता. देवळातील पुजार्‍यांच्या कर्मठपणावर ते पुजार्‍यांसमोरच कठोर टीका करत होते. काही दिवस आधीच त्यांचा मधुबालाच्या चित्रपट्गीतांचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तो विषय काढताच ते खूष झाले. त्यांची पुस्तके, पाकीस्तानमधील आदरातिथ्याचा अनुभव वगैरे वाचले आहेत हे सांगितल्यावर लहान मुलासारखे हसू त्यांच्या चेहर्‍यावर आले होते. त्यांचे युट्युबवरील वासू परांजपे यांच्याबरोबरचे क्रिकेटचे व्हिडिओज, सीओईपी मधील भाषण अजूनही अधून मधून ऐकत असतो. त्याच्या गळ्यातील 'पप्पू' असे मराठीत लिहिलेले जगावेगळे सोन्याचे लॉकेट तर विसरणे शक्यच नाही. नेहमीप्रमाणेच समायोचित लेख. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली

MipaPremiYogesh Tue, 02/18/2025 - 05:27
द्वारकानाथ सर माझे एकदम आवडते लेखक होते.. समायोचित लेख.. साधारणतः  2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन  ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले. असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..

क्रिकेट सारख्या वाह्याद खेळाशी नित्यावरील लेखांशी कमी संबंध आला, पण तरीही द्वारकानाथ संझगिरी हे नाव ऐकून होतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:51
टंकला नसता तरी चालला' असता असा अनुचित प्रतिसाद. केवळ हाताशी कळफलक आहे म्हणजे तो बडवलाच पाहिजे अशा विचारसरणी असल्यावर काय करणार

In reply to by सुबोध खरे

का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट असूनही द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे नाव ऐकून होतो हे सांगायचे आहे. तसेच त्याना श्रद्धांजली वाहण्यात काय चूक?

कपिलमुनी Tue, 02/18/2025 - 13:03
षटकार संझगिरि यांची पहिली ओळख झाली , पुढे वर्तमन पत्रे , पुस्तके आणि नंतर सोशल मिडिया यावर त्यंचे लिखाण वाचण्यास मिळाले. फेसबुक वर ते मेसेज ना नेहमी रीप्लाय करायचे . काही दिवसांपूर्वी त्यांनी लीहायल जमत नसल्याने कोणी लेखनिक आहे का असे विचारले होते .. एवढ्या आजारातही लिहिण्याची उर्मी असणे किति विलक्ष्ण आहे. ओघवती लेखन शैली असलेला माणूस हरपला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/06/2025 - 17:14
क्रिकेट म्हणजे केवळ अकरा खेळाडूंचा एक संघ वि. तसाच संघ इतकाच क्रिकेटचा सामना नसतो. खेळाडु त्याची फलंदाजी, शैली, स्वभाव, मैदान, अद्भूत गोष्टी, कथा, आख्यायिका, पराभव विजय, हे आणि असं सगळं त्या क्रिकेट मधे असतं. क्रिकेटला, गाणी, इतिहास, कलाकार, शहर, निसर्ग, मनुष्य, प्राणी यांना जोडून क्रिकेट सामन्याचं वर्णन लेख वाचनाचा आनंद द्वारकानाथ संझगिरी यांनी लाखो क्रिडा रसिकांना दिला. दै. सामनामधून लेखन ओळख झाली. शेवटच्या पानावर सामना संपला त्याच्या दुसया दिवशी वृत्तांत वाचायला मजा यायची. पावसाळी ढग, पाऊस आणि मग खेळपट्टीचा दमटपणा. सामन्याने कुस बदलली. जेव्हा लज्जाही लज्जेने लाजते असे लेखाचे शीर्षक, असे ललित लेख, कलाकारी असे काय काय. फेसबूकवर फॉलो करायचो. लेखन वाचायचो. काही महिन्यांपूर्वी त्यांना लेखन होत नव्हतं, वाचण्यात आलं होतं. आजारी होते हेही वाचण्यात आलं. आणि आज ही बातमी. कायम आठवण राहील. भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे

जुइ गुरुवार, 02/06/2025 - 20:55
किक्रेट बरोबरच त्यांचे भटकंतीवरचे असंख्य लेख ,पुस्तके तसेच देव आनंद, लता मंगेशकर आणि सिने सृष्टीतील अनेक इतर कलावंत यांच्यावरचे त्यांचे लेख अनेकदा वाचले आहेत. ९ वर्षांपूर्वी त्यांचा आम्ही राहत असलेल्या शहरात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांबरोबर अनेक विषयांवर दिलखुल्लास गप्पा झाल्याच्या आठवत आहेत. त्यांनी गप्पां दरम्यान अळणी जेवण केल्याचे चांगले समरणात आहे.गप्पा रंगवण्यात त्यांचा हातखंड होता. त्यांची उणीव कायमच भासेल.

राघव Sun, 02/09/2025 - 23:00
अत्यंत आवडणारं, गहिरं लेखन होतं संझगिरींचं! हृदयस्पर्शी! भावपूर्ण श्रद्धांजली!!

सौंदाळा Mon, 02/10/2025 - 13:11
संझगिरी माझे आवडते लेखक, क्रीडा वार्ताहर. एकदा गोव्यातील एका देवळात त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचादेखील योग आला होता. देवळातील पुजार्‍यांच्या कर्मठपणावर ते पुजार्‍यांसमोरच कठोर टीका करत होते. काही दिवस आधीच त्यांचा मधुबालाच्या चित्रपट्गीतांचा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला होता, तो विषय काढताच ते खूष झाले. त्यांची पुस्तके, पाकीस्तानमधील आदरातिथ्याचा अनुभव वगैरे वाचले आहेत हे सांगितल्यावर लहान मुलासारखे हसू त्यांच्या चेहर्‍यावर आले होते. त्यांचे युट्युबवरील वासू परांजपे यांच्याबरोबरचे क्रिकेटचे व्हिडिओज, सीओईपी मधील भाषण अजूनही अधून मधून ऐकत असतो. त्याच्या गळ्यातील 'पप्पू' असे मराठीत लिहिलेले जगावेगळे सोन्याचे लॉकेट तर विसरणे शक्यच नाही. नेहमीप्रमाणेच समायोचित लेख. द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रध्दांजली

MipaPremiYogesh Tue, 02/18/2025 - 05:27
द्वारकानाथ सर माझे एकदम आवडते लेखक होते.. समायोचित लेख.. साधारणतः  2007-08 सालची गोष्ट आहे. द्वारकानाथ संझगिरी ह्यांनी एक गाण्याचा कार्यक्रम केला होता बालगंधर्व ला. मी त्यांच्या लिखाणाचा चाहता होतो त्यामुळे त्यांना भेटायचे होतेच. कार्यक्रम झाल्यावर त्यांना भेटलो , छान गप्पा मारल्या आणि खाली वाकून नमस्कार केला. ते म्हणाले अरे कशाला नमस्कार वगैरे..मी म्हणालो सर तुम्ही वयाने आणि अधिकाराने मोठे आहात म्हणून नमस्कार आणि दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जेंव्हा वारकरी वारी ला जाऊन येतो तेंव्हा जे वारी ला गेले नाहीये ते त्याला नमस्कार करतात का तर त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे..मी म्हणालो तसेच तुम्ही आमचा विठ्ठल सचिन  ह्याला लहान पणापासून पाहिले आहे त्यामुळे हा नमस्कार त्याला पण आहे..हे वाक्य ऐकल्यावर एकदम खुश झाले. असे आपले सिद्धहस्त आणि चतुरस्त्र लाडके लेखक आपल्यातून गेले ह्या बद्दल भावपूर्ण श्रद्धांजली..

क्रिकेट सारख्या वाह्याद खेळाशी नित्यावरील लेखांशी कमी संबंध आला, पण तरीही द्वारकानाथ संझगिरी हे नाव ऐकून होतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:51
टंकला नसता तरी चालला' असता असा अनुचित प्रतिसाद. केवळ हाताशी कळफलक आहे म्हणजे तो बडवलाच पाहिजे अशा विचारसरणी असल्यावर काय करणार

In reply to by सुबोध खरे

का? क्रिकेट मध्ये ० इंटरेस्ट असूनही द्वारकानाथ संझगिरी ह्यांचे नाव ऐकून होतो हे सांगायचे आहे. तसेच त्याना श्रद्धांजली वाहण्यात काय चूक?

कपिलमुनी Tue, 02/18/2025 - 13:03
षटकार संझगिरि यांची पहिली ओळख झाली , पुढे वर्तमन पत्रे , पुस्तके आणि नंतर सोशल मिडिया यावर त्यंचे लिखाण वाचण्यास मिळाले. फेसबुक वर ते मेसेज ना नेहमी रीप्लाय करायचे . काही दिवसांपूर्वी त्यांनी लीहायल जमत नसल्याने कोणी लेखनिक आहे का असे विचारले होते .. एवढ्या आजारातही लिहिण्याची उर्मी असणे किति विलक्ष्ण आहे. ओघवती लेखन शैली असलेला माणूस हरपला.
लेखनप्रकार
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!" आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ -- भालाफेक

श्रीगणेशा ·

Bhakti Sun, 08/11/2024 - 07:21
छान! नीरजच्या दुसऱ्या फाऊल नंतर टेंशन आलं ;) झोपून गेले.सकाळी सिल्व्हर कन्फर्म कळालं.खरतर आधीच नदीम ९२ घ्या पुढच्या रेकॉर्ड नंतर तो या स्पर्धेत मोडणं अशक्यच होतं.पण नीरजने लागोपाठ दोन ऑलिंपिक मेडल आणत एक नवीन माईलस्टोन बनवला आहे.

Bhakti Sun, 08/11/2024 - 07:21
छान! नीरजच्या दुसऱ्या फाऊल नंतर टेंशन आलं ;) झोपून गेले.सकाळी सिल्व्हर कन्फर्म कळालं.खरतर आधीच नदीम ९२ घ्या पुढच्या रेकॉर्ड नंतर तो या स्पर्धेत मोडणं अशक्यच होतं.पण नीरजने लागोपाठ दोन ऑलिंपिक मेडल आणत एक नवीन माईलस्टोन बनवला आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
देशासाठी पहिलंच सुवर्णपदक व मैदानी खेळातील पहिलं पदक, दक्षिण आशियातून मैदानी खेळातील आतापर्यंतचं केवळ दुसरं podium finish आणि ९२.९७ मीटरचं नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड करून, अर्शद नदीमने पाकिस्तानसाठी काल इतिहास रचला. काहीशी अपरंपरागत धाव असूनही, अर्शद नदीमने बाहूबळाच्या जोरावर, अगदी दुसऱ्याच प्रयत्नात, कोणालाच अपेक्षित नसेल अशी, ऐतिहासीक कामगिरी केली. एवढंच नव्हे, तर अगदी शेवटच्या, सहाव्या प्रयत्नातही, अशक्य भासणारा ९० मीटरचा टप्पा परत एकदा सहज पार करून, एकाच स्पर्धेत दोन प्रयत्नात अशी कामगिरी करणारा, आतापर्यंतचा तो एकमेव खेळाडू ठरला.

‘फ्रीजेस’बरोबर अनुभवू ऑलिम्पिक

पराग१२२६३ ·
लेखनविषय:
mascot पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत.

स्वप्नपूर्ती..!!

सुजित जाधव ·

nutanm Tue, 07/02/2024 - 07:10
छान वर्णन! छान माहिती !! पण एकही फोटो दिसत नाही माझया मोबाईल वरुन बघताना . आगदी छान वर्णनाचा छान रसभंग होतोय एकही फोटो दिसत नाहीय. वेगळा देश वेगळे वर्णन, गोष्टी. लिहित रहा.छान वाटतेय.नविन माहिती वाचताना.

In reply to by nutanm

सुजित जाधव Tue, 07/02/2024 - 09:18
माझ्या इकडे व्यवस्थित दिसत आहेत.. तुम्हालाच कसे काय दिसत नाहीयेत? इतर वाचकांना दिसतायेत का.? मिसळपाव वर फोटो चढवताना नेहमीच अडचणी येतात.. आणि चढला तरी तो दिसेल याची शास्वती नसते. दर सहा महिन्यांनी फोटो चढवायला नवीन वेबसाईटचा शोध घ्यावा लागतो किंवा प्रोसेस बदललेली असते.. आता हे दोन फोटो चढवण्यासाठी एक तास खर्च झाला. डायरेक्ट फोटो का चढवता येत नाही इथे?

फारएन्ड Wed, 07/03/2024 - 07:11
मस्त लेख! आवडला. यावेळेस द्रविडचे सेलिब्रेशनही आवडले. इतके त्याने त्याच्या खेळण्याच्या काळातही कधी उत्स्फुर्त केले नसेल.

nutanm Tue, 07/02/2024 - 07:10
छान वर्णन! छान माहिती !! पण एकही फोटो दिसत नाही माझया मोबाईल वरुन बघताना . आगदी छान वर्णनाचा छान रसभंग होतोय एकही फोटो दिसत नाहीय. वेगळा देश वेगळे वर्णन, गोष्टी. लिहित रहा.छान वाटतेय.नविन माहिती वाचताना.

In reply to by nutanm

सुजित जाधव Tue, 07/02/2024 - 09:18
माझ्या इकडे व्यवस्थित दिसत आहेत.. तुम्हालाच कसे काय दिसत नाहीयेत? इतर वाचकांना दिसतायेत का.? मिसळपाव वर फोटो चढवताना नेहमीच अडचणी येतात.. आणि चढला तरी तो दिसेल याची शास्वती नसते. दर सहा महिन्यांनी फोटो चढवायला नवीन वेबसाईटचा शोध घ्यावा लागतो किंवा प्रोसेस बदललेली असते.. आता हे दोन फोटो चढवण्यासाठी एक तास खर्च झाला. डायरेक्ट फोटो का चढवता येत नाही इथे?

फारएन्ड Wed, 07/03/2024 - 07:11
मस्त लेख! आवडला. यावेळेस द्रविडचे सेलिब्रेशनही आवडले. इतके त्याने त्याच्या खेळण्याच्या काळातही कधी उत्स्फुर्त केले नसेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला बराच वेळ वाट पहावी लागते, कित्येक वेळा तुम्ही ती मिळवण्याच्या अगदी समीप जाता पण ती प्राप्त करनं तुम्हाला शक्य होत नाही. अशी गोष्ट जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो, माऊंट एव्हरेस्ट सर केल्याच्या feeling पेक्षा तो कमी नसतो. सेम feeling व आनंद शनिवारी भारतीय खेळाडू, क्रिकेटरसिक व संपूर्ण भारतवर्षाने अनुभवला..!! ११ वर्षांनंतर भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकली..!