भिंतीवरचा चिवट पिंपळ
भिंतीवरचा चिवट पिंपळ
-----------------------------------------------------------------------------------------------------------
भिंतीवरचा चिवट पिंपळ
-----------------------------------------------------------------------------------------------------------
पी रामराव.
जगप्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव. (एफ आर एस डी)
बाय अपॉइटमेंट ओन्ली.
ही दरवाज्यावरील पाटी वाचून टरकून जायची मुळीच गरज नाही.
महाविद्यालयाची अधिकृत सहल गेल्याच महिन्यात झाली. माथेरानला. बरोबर प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीसुद्धा. धमाल आली. या सहलीच्या गमती जमती वेगळ्या. चमचमीत तर्रीदार मिसळ नेहेमीच खातो, पण कधीतरी घरी आईने केलेल्या मटकीच्या उसळीत फ़रसाण, कांदा घालुन लिंबू पिळुन ती मिसळ घरच्यांबरोबर खाण्यात एक वेग्ळी मजा असते, तशी. असो. विषयांतर नको, त्या सहलीचा वृतांत पुन्हा कधीतरी.
'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.
सुरूवात कुठून करावी कळत नाहीये. परंतु हे सगळं जे माझ्या बाबतीत घडतयं याची नोंद हवी. त्यापेक्षाही महत्वाचं हे कुणाला तरी सांगायला हवं, पण ऐकल्यानंतर समोरच्याने समजून घेण्यापेक्षा वेड्यात काढण्याचीच शक्यता जास्त. म्हणून हे लिहुन ठेवायचं ठरवलं आहे. पण खरंच नक्की सांगायचं कुठुन; कारण याची सुरुवात कधी झाली ते माहीत नाही. की...? माझ्या बाबतीत असं घडतंय हे मला समजलं तेव्हापासून सांगु? खरंतर तुमचा विश्वास बसणार नाही, माझाच बसला नव्हता.पण शेवटी हे सगळं माझ्याच सोबत घडतंय, आणि पुन्हापुन्हा घडतंय.
*#आषाढी #भक्ती #वारी #आपलीच* *#माती #आपलीच #माणसं*
*#विठ्ठल #मायबाप #माऊली #पावसाळा #देव*
पावसाळा म्हणले की खूप काही असतं ...नुसता प्रेम आणि सौंदर्याचा मोसम नाही तर ह्याच पावसाळ्यात भक्ती रसाच अत्युच्च उदाहरण दाखवणारी पंढरपूर ला जाणारी वारी होय!...
यंदा महामारी मुळे वारी निर्बंध असल्याने हा योग हवा तितका पाहायला तसेच अनुभवायला मिळणार नाही...पण त्यात काहीच मन उदास करून घेण्यासारखे नाही ....
वारी म्हणजे फक्त पंढरपूरला चालत जाणे एवढेच असते का??
त्याचा जीवनातला अर्थ काय ???
याच साऱ्या प्रश्नांमधून एक लघु कथा...
"खरं आजोबा तू फार लक्की म्हणजे अगदी लक्की आहेस बघ!!! एन्जॉय कर !!बाय!!!" असं म्हणून तिने फोन ठेवला अन स्वत:शीच गुणगुणत अलगद हसताना मी तिला पाहिलं..
आणि आज विचारूनच बघुयात म्हणून म्हणालो," मला एक समजत नाही ,तुझे आजोबा तुला रोज एकदा कॉल करून तास तास भर काहीतरी ऐकवतात आणि तूही रोज अगदी उत्साहाने अरे वा!!!छान!!! मस्तच!!! अशा प्रतिक्रिया देत सगळं ऐकून घेतेस आणि फोन ठेवताना तू फार लक्की आहेस आजोबा असं म्हणतेस ! मला सांग त्यांच्या आयुष्यात रोज अगदी नियमित पणे एवढ्या आनंदाच्या कोणत्या गोष्टी घडतात ???"
पाऊस
हवेतला उकाडा भयंकर वाढला होता. धरती उन्हाच्या सततच्या मा-याने प्रमाणा बाहेर तापली होती. सारी सृष्टी पहिल्या पावसाची चातकासारखी वाट पहात होती.
अखेर त्याची येण्याची चाहुल लागली.
पाटीलने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. तिथे आधी पासूनच दोन कॉन्स्टेबल उभे होते. "काय रे, कश्याला हात तर नाही लावला ना?" घोरपडे ने गाडीत बसूनच विचारले. "नाय sir" कॉन्स्टेबल ने उत्तर दिले. पाटील आणि घोरपडे गाडीतून उतरले. "कुठेय?" घोरपडे ने रस्त्याच्या कडेला थुंकत विचारले. "त्या झाडाकडे..." कॉन्स्टेबल ने झाडाकडे खुणावत सांगितले. "पाटील, बघा जरा जाऊन" पाटील, रस्त्या शेजारील झुडपे ओलांडत झाडाकडे जाऊ लागला. "अजुन काय काय सापडलं?" घोरपडे विचारपूस करू लागला. "ही एक अॅक्टिवा आणि purse. हे लायसेन्स आणि आधार कार्ड मिळालं त्यातून" एका कॉन्स्टेबल ने लायसेन्स आणि आधार कार्ड घोरपडे ला दिलं.