मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सणासुदीची सफाई

माहितगार ·
लेखनविषय:
"नास्तिकांनी खायला कोंडा, उशाला धोंडाचं गाणं!" कितीही म्हटलं, तरी आपल्या देशाची पक्की जमीन धर्माच्या खाटेचीच सोय! पंथाच्या गादीची उब, सांस्कृतिक उशीसंगे अल्हाददायक झोप — आपलेसेपणा देणारी ही सोय बहुतेकांना हवीच असते, नाही का? सणांच्या आधी, माळ्यावरची समृद्ध अडगळ खाली उतरते, तेव्हा माळ्याचीही सफाई होते. तसंच काहीसं — मऊ मुलायम गादीसुद्धा, खूप दिवसांनी कडक होते. मग ती कारखान्यात जाऊन सासुफ-करून, पुन्हा मुलायम होते, स्वच्छ होते, दिवाळी अंकांनी वैचारीक कल्हई दिल्या सारखी. बेडही मधूनमधून हलवावा लागतो — कचरा, जळमटे बाजूला काढून पुन्हा नीट लावावा लागतो आपलच घर चकाचक दिसण्यासाठी . सणासुदीच्या निम

जरासे दोन घोट घेऊन लिहावे .. ..

माहितगार ·

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 10:07
कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 15:44
द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि Tue, 06/17/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार Sun, 06/22/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 10:07
कधी कधी प्रज्ञेची तर्री कमी पडते,मग कवीतेची रेसिपी विचारावी लागते...... आपल्या कवितेची पेरणा सांगताना आवघड वाटत असेल तर नका सांगू... बादवे,आवडली.

कर्नलतपस्वी Sat, 06/14/2025 - 15:44
द्रव झाला महाग असा,मोजावे द्रव्य किती, किती फकस्त दोन घोट घेऊन कसे लिहावे, किती किती न परवडती प्याले,चकणाही महाग झाला दोस्तांसवे मयखाने शोधावे किती किती

गवि Tue, 06/17/2025 - 08:58
वाह छान. बादवे.. भूछत्री आली पण कोडाई कॅनाल आणि गरम पाण्याचे कुंड राहिले वाटते.

In reply to by गवि

माहितगार Sun, 06/22/2025 - 18:38
आम्ही आपले भूछत्री आणि जिलबी वाले. इतरांचे कोडाई कॅनाल पाट वहात आहेत आणि गरम पाण्याचे कुंड वाफा सोडत आहेतच त्याच्या दमटपणात आपली भूछत्री कधी कधी जन्मास घेते :)
लेखनविषय:
जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करावे. जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे पादावे पण मिसळपाव खाऊन नांदावे जरासे, दोन घोट घेऊन हवे ते लिहावे कवितांची प्रेर्ना नमुद करणे कविला अवघडावे असे लिहावे मिसळपावच्या तर्रीचे गुणगान करत लिहावे जरासे ............ दोन घोट घेऊन लिहावे.

अरेबिक समुद्र ते हिंदी महासागर: जागतिक भाषा प्रेम

माहितगार ·

माहितगार गुरुवार, 04/17/2025 - 19:04
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं

In reply to by माहितगार

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 22:56
साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 04/18/2025 - 11:46
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:48
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत Fri, 04/18/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.

माहितगार गुरुवार, 04/17/2025 - 19:04
जेमिनीमुनीकुमारा आपण एकदम सेक्कुलर कविता लिवून पण एक पण प्रतिसाद नाही. आपणच आपल्याला प्रतिसाद द्यायचा. शेवटी स्वन्त सुखायच सगळं

In reply to by माहितगार

मुक्त विहारि गुरुवार, 04/17/2025 - 22:56
साधा उपाय आहे... भाजपला शिव्या द्या, विशेषत: फडणवीस कसे अयोग्य आहेत ते लिहा. ह्याच्या उलट केलेत तरी चालेल.

In reply to by मुक्त विहारि

आजकाल, मिसळपाव वर तुमच्या लेखनावर प्रतिसाद न येणे, लेखनाच्या धाग्याचे काश्मीर न होणे हे लेखन उत्तम असल्याचा पुरावा आणि शाबासकी मानायची वेळ आलेली आहे , काय म्हणता ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

मुक्त विहारि Fri, 04/18/2025 - 11:46
पण सध्या मात्र व्यक्ती द्वेष आणि व्यक्ती पूजा जोरात आहे. पण त्यातही, "फडणवीस" मात्र दोघांचेही नावडते.... असो, आनंद आहे....

In reply to by मुक्त विहारि

एकदम खरं आहे .
फडणवीस
"महाराष्ट्र देशोधडीला लागला तरी टरबुज्या अणाजी पंत बामनी कावा करुन परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला नाय पायजेल" हे वाक्य मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे! फुल्ल मजा आहे ह्या इथे =)))) कर्वे गोखलें आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच लोकं प्रचंड टोकाचे "पुरोगामी" आहेत हे धडाधडीत सत्य आहे ! घैसास केळकर ही नावे ऐकुन पहिला प्रश्न भिसे "कोण" असाच पडतो तुळजापुरच्या मंदिरातील पुजारीच ड्रग्जच्या व्यापारात आहेत हे कळाल्यावर पुजारी म्हणजे नक्की "कोण" असा प्रश्न पडतोच ! "शेटजी आणि भटजीच्या हातात राज्य देणार का " असे म्हणणारे "पुर्वी राजे पेशवाई द्यायचे , आता पेशवे राजे कोण ठरवतात" असे म्हणणारे किंवा "माझं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही" असं म्हणणारे सगळ्यांना जातीय राजकारण, जातीय समीकरणं सर्व पुढार्‍यांना व्यवस्थित कळतात आणि वळताही आहेत , आणि त्यांना मते देणार्‍या मतदारांनाही ! जात नाही ती जात ! चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।।4.13।। हे कळल्याचा मला मनापासुन फार आनंद होतो :)

In reply to by प्रसाद गोडबोले

कर्नलतपस्वी Fri, 04/18/2025 - 16:48
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्।। यातला कर्तार कुठल्या धम्माचा? भाषेची मिसळ झाल्याने निर्माण झालेली शंका..... हलकेच घ्या.

विवेकपटाईत Fri, 04/18/2025 - 18:19
उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. अमीर खुसरो ने खडी बोलीत रचना केल्या. पण दरबारी कवि असल्याने अरेबिक लिपि वापरली. अश्या रीतीने उर्दूचा जन्म झाला. खडी बोली हिन्दीची मानस कन्या उर्दू आहे. कालांतरात अरबी फारसी शब्दांचा वापर वाढू लागला. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. एक पहेली उदा. फ़ारसी बोली आई ना। तुर्की ढूँढी पाई ना।। हिन्दी बोली आरसी आए। खुसरो कहें कोई न बताए।। उत्तर- आरसी (दर्पण, आइना)

In reply to by विवेकपटाईत

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:25
सारे जहांसे लिहिणारा कवि कोणी होता नंतर तो पाकिस्तान प्रेमी झाला. खुसरोने आधी काय लिहील त्याची जी काही बोली असेल ते पण ध्येय काय अरेबिक म्हणून अरेबिक लिपी . पुढे तुम्ही काय म्हणताय ".. दरबारी लोकांच्या सोयी करता अमीर खुसरो ने खालीकबारी ज्यात प्रत्येक हिन्दी शब्दांचे , फारसी, तुर्की, अरेबिक अनुवाद चारोळी काव्य प्रकारचा माध्यमाने केला. " १) त्यांचे राज्यकर्ते दरबार फारसी, तुर्की, अरेबिक ला वाहिलेले होते आणि ते भारतात जन्मले म्हणून भारतीय होते आणि कथित भाषा संकर भारतातच झाला म्हणून उर्दु भारतीय! हो की नाही माझी कविता पण त्या संकराचीच तर दुहाई देते आहे. २) आपण हिंग्लिश आणि मिंग्लीशलाही भारतीयच म्हणतो की नाही नंतर त्यात हिंदी आणि मराठी शब्द नावापुरतेच उरले लिपी रोमन झाली आणि बहुसंख्य भारतीयांना नीट समजुन वाचता नाही आली तरी हिंग्लीशी आणि मिंग्लिशी भारतीयच रहाणार हो की नाही हक्कचे तो त्यांचा ३) कवितेत अरेबिक आणि फारसी लिपीचे तोंड भरून कौतुक राहुन गेले ते पुढच्या एखाद्या कवितेतून नक्की करूया

In reply to by माहितगार

माहितगार Fri, 04/18/2025 - 20:38
असंख्य वर्षांच्या पारतंत्र्यात अरेबिक आणि रोमन लिपीचे महत्व होते त्याच्या दहा अब्जपट तरी स्वातंत्र्यानंतर परकीय लिपींचे महत्व वाढलेच पाहीजे. जिथून भाकर मिळते तिकडे दंडवत सलाम करण्याशिवाय पर्याय नसतो अशी उक्ती सार्थच असते.
लेखनविषय:
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे: **पर्शियन आणि अरेबिक प्रेम:** पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती, अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित. मोहक अदा, नजाकत खास, प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास. **उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:** उर्दू भाषा, नाजूक लाजरी, पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या. शब्दांची जादू, भावनांचा खेळ, सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ. **उर्दू आणि हिंदी प्रेम:** अशा सुंदर उर्दूचं, हिंदी तरुणावर मन भाळले. प्रेमाची कहाणी, जणू गोडते खेळ. शब्दांची गुंफण, रंगांची उधळण, दोन भाषांचं, हे अनोखं मिलन. **भाषा आरती** जय पर्शियन माता, सुंद

बडिशोप

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा Sat, 01/18/2025 - 12:58
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे

चौथा कोनाडा Sat, 01/18/2025 - 12:58
चान, चान ! गायछाप चुना नसली तरी नाही संपली होप गडे चला मिळुनि खाऊ आपण आत्मुसंगे बडीशोप गडे
बडीशोप काही गोड नाही, ती फार मोठी खोडंही नाही . तंबाखू सारखी वाट लावणारी, ती सर्वांगिण ओढंही नाही . हातावर चोळावी लागत नाही. चुन्यासह पोळावी लागत नाही ! तोंडामध्ये कडेला ठेवून, तासंतास घोळावी लागत नाही ! तशी ही सोपी आहे साध्या सहज स्वभावाची कुणाशी मैत्री / वैर / ना प्रेम जो हातावर घेइल , ती त्याची ! आता म्हणणारच तुम्ही ,तंबाखू आणि हिच्यात वेगळं काय ? अहो - हिचे नुसतेच दोन हात ! तिला आणखीन दोन पाय ! आय आय आय ! आला ना आवाज आतून ? हाय हाय हाय ! भाजला ना गाल त्यातून ? आम्ही वळिखले ,तुम्ही आमचे पूर्वाश्रमीचे तंबाखूप प्रेमी ! म्हणूनशानच आम्माला बी म्हैतेत तुमच्या सगळ्याच गेमि !

नवी ईमारतीतील अडगळ निवारण

माहितगार ·

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 03/19/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Wed, 03/20/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण Wed, 03/20/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

मुक्त विहारि Wed, 03/20/2024 - 07:09
एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो Wed, 03/20/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार Wed, 03/20/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख Wed, 03/20/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

चांदणे संदीप Wed, 03/20/2024 - 16:26
मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प

मुक्तछंदाच्या रचनेवर अजुन काम करणे आवश्यक आहे. उत्तरदायित्वास नकार लागू हे यायला पाहिजे होतं ना. बाकी प्रयत्न उत्तम आहे. येत राहा आणि लिहिते राहा. बरेच दिवस झाले बोलणे नाही. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार Tue, 03/19/2024 - 11:15
युट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. त्यासाठी उत्तरदायित्वास नकार लागू अद्ययावत करुन मग वापरेन. पण तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) याच विषय मालीकेत आणखी एखाद दुसरी कविता एखादा लेखही लिहिण्याचा मनोदय आहे. आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

In reply to by माहितगार

>>>> ट्यूब च्यानल चालू करण्याचा मनोदय आहे. अरे वाह ! शुभेच्छा. >>>> आपल्यासाठी आनंदाची गोष्ट एका नास्तिक साहित्यिक महोदयांच्या मुलाखतीने सुरवात करण्याचा मनोदय आहे. हा हा ! किती छान. देर आये दुरुस्त आये. ;) >>> तुमच्यासारखे मनमोकळे पणाने टिका स्विकारणारे भेटले की उत्तरदायित्वास नकार लागू लिहिण्याची गरज कमी होते :) आपल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. :) >>> आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल करण्याचेही मनात घोळत आहे. आपल्यासाठी कधीही उपलब्ध आहे. सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे,तितका अपवाद सोडला तर मी आहेच. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टर्मीनेटर Wed, 03/20/2024 - 10:39
सध्या निवडणुकीच्या कामात झोनल ऑफिसर म्हणून व्यग्र आहे
प्रा.डॅा. ह्या कामाच्या अनूभवांवर आधारीत एक माहितीपूर्ण लेख लवकरंच येऊ द्यात, त्यातून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतली निवडणूक प्रक्रीया समजायला मदत होईल. माझ्या भाउजींना ‘एक्स्पेंडीचर मॅनेजमेंट’ची ड्यूटी लागली आहे. आचार संहिता लागू झाल्या पासून सूरू झालेले हे काम निकाल लागल्यानंतरही सुमारे महिनाभर चालू रहाणार आहे. ह्या प्रक्रियेची जी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे ती खूप रोचक आहे. तुम्ही लेख लिहिलात तर त्यावर काही रंजक माहिती शेअर करता येईल…

In reply to by टर्मीनेटर

आम्ही आचारसंहिता लागण्याच्या एक दीड महीना अगोदर पासून निवडणुकीच्या कामात आहोत. पुढे ते निवडणूक निकाल कामापर्यन्त ते चाललेले असते. आता निवडणुकी आचारसंहितेमुळे काहीही लिहिता येणार नाही. पण निवडणुकीनंतर लिहीन. केंद्राध्यक्ष होतो तेव्हा निवडणुकीतील कामाबद्दल कुठे तरी प्रतिसादात लिहिले आहे, कुठे ते आठवत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by माहितगार

अहिरावण Wed, 03/20/2024 - 09:50
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघांना पांढरा टी शर्ट असावा. तो जितका धुवट आणि दंड दाखवणारा तितका चांगला.

In reply to by माहितगार

मुक्त विहारि Wed, 03/20/2024 - 07:09
एकदा एके सरकारी ठिकाणी खूप जंगली झाडी होती. पण, झाडे तोडायला परवानगी नसल्याने, झाडे तोडून, जागा मोकळी करता येत न्हवती. त्यामुळे, सरकारी नोकरांची पंचाईत झाली. ते नोकर एका बुजुर्क, राजकारणी व्यक्तीला भेटायला गेले.. त्यांचा सल्ला खालील देतो.. .... झाडे कापणे हे अयोग्य आहे. आमच्या गावात पण कुणीही झाडे कापत नाहीत किंवा मोरचूदाचे पाणी झाडाला देत नाहीत. कर्मचाऱ्यांनी योग्य तो बोध घेतला. काही महिन्यांतच, झाडे मरून गेली.. -----

भागो Wed, 03/20/2024 - 06:44
>>हि कविता वाचल्यावर कुणीतरी म्हणेलच आताशा माणूस चंद्रावर जातो चंद्रावर कुठे हिरवळीची अडगळ असेते का? हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे.

In reply to by भागो

माहितगार Wed, 03/20/2024 - 09:05
>>हा शास्त्रीय स्पर्श आवडला आहे. प्रतिसाद वाचून कवितेच्या काँटेक्स्ट मध्ये 'शास्त्रीयता' या शब्दाची गंमत वाटली. :) प्रतिसादासाठी अनेक आभार.

वामन देशमुख Wed, 03/20/2024 - 16:06
कवितेचा आशय, पात्रांची निवड, शब्दांची योजना, शेवट आवडले. अजून येऊ द्या.

चांदणे संदीप Wed, 03/20/2024 - 16:26
मुक्तछंदातल्या कविता शक्यतो आवडत नाहीत पण ही जराशी कविवर्य पाडगांवकरांच्या मोरू कवितासंग्रहात बसेल अशा धाटणीची वाटली म्हणूनच आवडली. लिहित रहा, आम्ही वाचत राहू . सं - दी - प
दोन प्राध्यापक बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात. पहिल्या प्राध्यापकाने दुसर्‍या प्राध्यापकास कानात कुजबुजत विचारले नव्या ईमारतीच्या अवारातील जुने वड, पिंपळ, पारीजात, .......

चांद्रयान तीन......स्वप्न पूर्ण जाहले

कर्नलतपस्वी ·

अनिता गुरुवार, 08/24/2023 - 18:08
चांद्रयान 3 चे लँडिंग बघताना माझ्या डोळे वारंवार आन॓दाश्रु॑नी भरुन येत होते.

Trump गुरुवार, 08/24/2023 - 19:14
छान कविता. खरे तर चंद्रयानाने केलेली गोष्ट खुप मोठी नाही. अमेरीकेची माणसे चंद्रावर जाऊन आली आहेत. पण भारतीयांनी ज्या अडचणींना तोंड देऊन अत्यंत तुट्पुंज्या साधनसामुग्रीवर आधारीत ते केले आहे त्याचे खरे कौतुक आहे. पाशात्य देशांनी अगदी प्रत्येक गोष्टीत अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. अतिशीत इंजिनेचे उदाहरण सगळ्यांना ज्ञातच असेल. (श्री बायडेन त्यात सगळ्यात पुढे होते.)

In reply to by Trump

चौकस२१२ Fri, 08/25/2023 - 08:20
जागतिक स्पर्धेत असे मोडते घातले जाताचच , प्रत्येक देश त्याच्या कुवती प्रमाणे करतो ... आणि कधी मदत हि ( अमेरिकेने ऑस्ट्रेल्या वर पूर्वी दबाव आणला होता कि भारताला अणू उर्जे साठी लागणारे युरेनियम तुम्ही भारताला द्या म्हणून ) https://www.smh.com.au/national/pressure-mounts-on-uranium-sales-to-india-20081002-4svb.html त्यामुळेच अत्यंत तुट्पुंज्या साधनसामुग्रीवर आधारीत ते केले आहे त्याचे खरे कौतुक आहे. .. पण काही वांझोटे लोक मात्र आंतरजालावर "हे कशाला त्यापेक्षा अधिक शिक्षक नेमा वैगरे बरळत बसतील ... " आणि हो भारताचे कौतुक म्हणजे सुरवातीला ज्या काँग्रेस सरकारने दूरदृष्टीतीने याला पाठिंबा दिला, त्यांचे हि आणि गेली ८ वर्षे त्याला जो उत्साह दिला त्या सध्याच्या सरकारचे हि . यात कोनता ही मनाचा कोते पणा दाखवू नये ( कि जे काही प्रसिद्ध राजकारणी दाखवत आहेत ) याना हे हि काळात नाही कि आज चीन जसा होतोय तसा भारत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतोय ... पण यानां का कडू तोंडाने बोलावेसे वाटते कोण जाणे ( स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये स्पर्धा वाढली ...भारत आता त्यातील एक महत्वाचाच खिलाडू झाला आहे ,, हेवा वाटतो भारताचा आमच्या देशाची जगातील ११ वि आर्थिक मोठी उलाढाल असलेली अर्थवयवस्था असली तरी येथे असे काही यान वैगरे उपक्रम होण्याची शक्यता नाही ..हायला गाड्या पण बनत नाहीत तर चांद्रयान कुठलं बनवतोय पण येथून अंतराळातील संदेश दळणवळ यासाठी दक्षिण गोलार्धात काही मोक्याच्या जागा आहेत ( वूमेरा / पाईन गॅप ) त्यासाठी आम्ही धडपड करणार ,, ,) त्यामुळेच भारताचे कौतुक .. पण काही वांझोटे लोक मात्र आंतरजालावर "हे कशाला त्यापेक्षा अधिक शिक्षक नेमा वैगरे बरळत बसतील ... " आणि हो भारताचे कौतुक म्हणजे सुरवातीला ज्या काँग्रेस सरकारने दूरदृष्टीतीने याला पाठिंबा दिला, त्यांचे हि आणि गेली ८ वर्षे त्याला जो उत्साह दिला त्या सध्याच्या सरकारचे हि . यात कोनता ही मनाचा कोते पणा दाखवू नये ( कि जे काही प्रसिद्ध राजकारणी दाखवत आहेत ) इसरो मध्ये भारतीय खाजगी उद्योग हि सामील असणारच जसे कि टाटा / गोदरेज टूल रूम - अतिप्रगत उत्पादन साठी ( पूर्वीचं गुपित माहिती वर आधारित !)

In reply to by चौकस२१२

Trump Fri, 08/25/2023 - 10:20
पण काही वांझोटे लोक मात्र आंतरजालावर "हे कशाला त्यापेक्षा अधिक शिक्षक नेमा वैगरे बरळत बसतील ... " आणि हो भारताचे कौतुक म्हणजे सुरवातीला ज्या काँग्रेस सरकारने दूरदृष्टीतीने याला पाठिंबा दिला, त्यांचे हि आणि गेली ८ वर्षे त्याला जो उत्साह दिला त्या सध्याच्या सरकारचे हि .
याहु बातम्या, आरटी, फेसबुक, टिव्टर इ. सारख्या समाज माध्यमावरील गोर्‍यांच्या प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत. बहुतेकजणांना भारताचे यान यशस्वीरीत्या पोचल्याचे आवडले नाही. त्यामुळे त्यांचा भारतीय आणि हिंदुद्वेष उफाळुन आला आहे.

In reply to by Trump

Trump Fri, 08/25/2023 - 10:23
येथेही एका मिपाकराने २४ तास पुर्ण व्ह्यायच्या आता इस्त्रोच्या लोकांनी फसवले असा आरोप खरडफळ्यावर केला.

चित्रगुप्त गुरुवार, 08/24/2023 - 21:16
समयोचित कविता आवडली पण आमचे 'सामान्य ज्ञान' अगदीच तोकडे असल्याने काही संदर्भ समजले नाहीत. उदा. "मामासवे बाळकाचे ('प्रग्यान') ते दुडूदुडू धावणे" यातला मामा कोण, 'प्रग्यान' कोण? "देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले" मधील 'पंडित' कोण, वगैरे.

In reply to by चित्रगुप्त

कर्नलतपस्वी Fri, 08/25/2023 - 05:53
चांद्रयान दोन अयशस्वी झाले .शास्त्रज्ञांचे चेहरे पडले. मा. प्रधानमंत्र्यांनी त्यांना धीर देत पुन्हा प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले. हे पहिल्या व दुसर्‍या कडव्यात सांगीतले आहे. तर पंडित म्हणजे शास्त्रज्ञ गेयता वाढविण्यासाठी वापरला आहे. प्रतिसादाबद्दल आभार.

इन्दुसुता Fri, 08/25/2023 - 03:57
चांद्रयान मोहीम फत्ते झाल्याबद्दल इस्त्रो, चांद्रयान टीम आणि तमाम भारतियांचे अभिनंदन ! अतिशय आनंद झाला. खूप अभिमानाची गोष्ट आहे. मिपावर इतर कुठे लिहिलीले दिसले नाही यावर म्हणुन इथेच लिहिले. @चित्रगुप्त मामासवे= आपला चांदोमामा हो बाळकाचे ('प्रग्यान': रोव्हर फक्त ते ते दुडूदुडू धावत नाहीये, १ सेमी मिनिटाला अशी गती आहे

In reply to by इन्दुसुता

कंजूस Sat, 08/26/2023 - 10:07
द. धृवावर सूर्यप्रकाश थोडे तास आडवा पडतो त्यासाठी सोलर पॅनेल उभे लावले आहे. त्यातून बॅटरीत वीज भरून वापरायची आहे. हेच कारण आहे चंद्रावर अधिक प्रकाशाच्या विषुववृत्तावर यान उतरवतात. पण पाणी असले तर ते धृवांवर गोळा होणार म्हणून तिकडे उतरवले. तर तिकडे रोवर उतरवून फिरवणे हे ८०% काम झाले आहे. कविता नेमकी झाली आहे.

अनिता गुरुवार, 08/24/2023 - 18:08
चांद्रयान 3 चे लँडिंग बघताना माझ्या डोळे वारंवार आन॓दाश्रु॑नी भरुन येत होते.

Trump गुरुवार, 08/24/2023 - 19:14
छान कविता. खरे तर चंद्रयानाने केलेली गोष्ट खुप मोठी नाही. अमेरीकेची माणसे चंद्रावर जाऊन आली आहेत. पण भारतीयांनी ज्या अडचणींना तोंड देऊन अत्यंत तुट्पुंज्या साधनसामुग्रीवर आधारीत ते केले आहे त्याचे खरे कौतुक आहे. पाशात्य देशांनी अगदी प्रत्येक गोष्टीत अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. अतिशीत इंजिनेचे उदाहरण सगळ्यांना ज्ञातच असेल. (श्री बायडेन त्यात सगळ्यात पुढे होते.)

In reply to by Trump

चौकस२१२ Fri, 08/25/2023 - 08:20
जागतिक स्पर्धेत असे मोडते घातले जाताचच , प्रत्येक देश त्याच्या कुवती प्रमाणे करतो ... आणि कधी मदत हि ( अमेरिकेने ऑस्ट्रेल्या वर पूर्वी दबाव आणला होता कि भारताला अणू उर्जे साठी लागणारे युरेनियम तुम्ही भारताला द्या म्हणून ) https://www.smh.com.au/national/pressure-mounts-on-uranium-sales-to-india-20081002-4svb.html त्यामुळेच अत्यंत तुट्पुंज्या साधनसामुग्रीवर आधारीत ते केले आहे त्याचे खरे कौतुक आहे. .. पण काही वांझोटे लोक मात्र आंतरजालावर "हे कशाला त्यापेक्षा अधिक शिक्षक नेमा वैगरे बरळत बसतील ... " आणि हो भारताचे कौतुक म्हणजे सुरवातीला ज्या काँग्रेस सरकारने दूरदृष्टीतीने याला पाठिंबा दिला, त्यांचे हि आणि गेली ८ वर्षे त्याला जो उत्साह दिला त्या सध्याच्या सरकारचे हि . यात कोनता ही मनाचा कोते पणा दाखवू नये ( कि जे काही प्रसिद्ध राजकारणी दाखवत आहेत ) याना हे हि काळात नाही कि आज चीन जसा होतोय तसा भारत स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतोय ... पण यानां का कडू तोंडाने बोलावेसे वाटते कोण जाणे ( स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये स्पर्धा वाढली ...भारत आता त्यातील एक महत्वाचाच खिलाडू झाला आहे ,, हेवा वाटतो भारताचा आमच्या देशाची जगातील ११ वि आर्थिक मोठी उलाढाल असलेली अर्थवयवस्था असली तरी येथे असे काही यान वैगरे उपक्रम होण्याची शक्यता नाही ..हायला गाड्या पण बनत नाहीत तर चांद्रयान कुठलं बनवतोय पण येथून अंतराळातील संदेश दळणवळ यासाठी दक्षिण गोलार्धात काही मोक्याच्या जागा आहेत ( वूमेरा / पाईन गॅप ) त्यासाठी आम्ही धडपड करणार ,, ,) त्यामुळेच भारताचे कौतुक .. पण काही वांझोटे लोक मात्र आंतरजालावर "हे कशाला त्यापेक्षा अधिक शिक्षक नेमा वैगरे बरळत बसतील ... " आणि हो भारताचे कौतुक म्हणजे सुरवातीला ज्या काँग्रेस सरकारने दूरदृष्टीतीने याला पाठिंबा दिला, त्यांचे हि आणि गेली ८ वर्षे त्याला जो उत्साह दिला त्या सध्याच्या सरकारचे हि . यात कोनता ही मनाचा कोते पणा दाखवू नये ( कि जे काही प्रसिद्ध राजकारणी दाखवत आहेत ) इसरो मध्ये भारतीय खाजगी उद्योग हि सामील असणारच जसे कि टाटा / गोदरेज टूल रूम - अतिप्रगत उत्पादन साठी ( पूर्वीचं गुपित माहिती वर आधारित !)

In reply to by चौकस२१२

Trump Fri, 08/25/2023 - 10:20
पण काही वांझोटे लोक मात्र आंतरजालावर "हे कशाला त्यापेक्षा अधिक शिक्षक नेमा वैगरे बरळत बसतील ... " आणि हो भारताचे कौतुक म्हणजे सुरवातीला ज्या काँग्रेस सरकारने दूरदृष्टीतीने याला पाठिंबा दिला, त्यांचे हि आणि गेली ८ वर्षे त्याला जो उत्साह दिला त्या सध्याच्या सरकारचे हि .
याहु बातम्या, आरटी, फेसबुक, टिव्टर इ. सारख्या समाज माध्यमावरील गोर्‍यांच्या प्रतिक्रिया वाचण्यासारख्या आहेत. बहुतेकजणांना भारताचे यान यशस्वीरीत्या पोचल्याचे आवडले नाही. त्यामुळे त्यांचा भारतीय आणि हिंदुद्वेष उफाळुन आला आहे.

In reply to by Trump

Trump Fri, 08/25/2023 - 10:23
येथेही एका मिपाकराने २४ तास पुर्ण व्ह्यायच्या आता इस्त्रोच्या लोकांनी फसवले असा आरोप खरडफळ्यावर केला.

चित्रगुप्त गुरुवार, 08/24/2023 - 21:16
समयोचित कविता आवडली पण आमचे 'सामान्य ज्ञान' अगदीच तोकडे असल्याने काही संदर्भ समजले नाहीत. उदा. "मामासवे बाळकाचे ('प्रग्यान') ते दुडूदुडू धावणे" यातला मामा कोण, 'प्रग्यान' कोण? "देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले" मधील 'पंडित' कोण, वगैरे.

In reply to by चित्रगुप्त

कर्नलतपस्वी Fri, 08/25/2023 - 05:53
चांद्रयान दोन अयशस्वी झाले .शास्त्रज्ञांचे चेहरे पडले. मा. प्रधानमंत्र्यांनी त्यांना धीर देत पुन्हा प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले. हे पहिल्या व दुसर्‍या कडव्यात सांगीतले आहे. तर पंडित म्हणजे शास्त्रज्ञ गेयता वाढविण्यासाठी वापरला आहे. प्रतिसादाबद्दल आभार.

इन्दुसुता Fri, 08/25/2023 - 03:57
चांद्रयान मोहीम फत्ते झाल्याबद्दल इस्त्रो, चांद्रयान टीम आणि तमाम भारतियांचे अभिनंदन ! अतिशय आनंद झाला. खूप अभिमानाची गोष्ट आहे. मिपावर इतर कुठे लिहिलीले दिसले नाही यावर म्हणुन इथेच लिहिले. @चित्रगुप्त मामासवे= आपला चांदोमामा हो बाळकाचे ('प्रग्यान': रोव्हर फक्त ते ते दुडूदुडू धावत नाहीये, १ सेमी मिनिटाला अशी गती आहे

In reply to by इन्दुसुता

कंजूस Sat, 08/26/2023 - 10:07
द. धृवावर सूर्यप्रकाश थोडे तास आडवा पडतो त्यासाठी सोलर पॅनेल उभे लावले आहे. त्यातून बॅटरीत वीज भरून वापरायची आहे. हेच कारण आहे चंद्रावर अधिक प्रकाशाच्या विषुववृत्तावर यान उतरवतात. पण पाणी असले तर ते धृवांवर गोळा होणार म्हणून तिकडे उतरवले. तर तिकडे रोवर उतरवून फिरवणे हे ८०% काम झाले आहे. कविता नेमकी झाली आहे.
लेखनविषय:
चांद्रयान देखणे ते चेहरे पंडितांचे, हिरमुसले स्वप्न चांद्रयान, जेव्हां विखुरले हसले फिदीफिदी, छद्मवेषी म्हणती नऊशे कोटी मातीत घातले. "आर्यभट्ट,मिहीर,विक्रम का इतिहास अपना, दधिचीसा दृढःसंकल्प,पवनपुत्रसा बल अपना दिल ना तोडो,छप्पन इंच सिना अपना एक सौ चालीस साथ है...'कर लो मुठ्ठीमें चांद को', फिरसे बनाओ चांद्रयान तीन को".... घेउन ओज,तेजःपुंज ज्ञानीयांचा,सज्ज तांडा जाहला मिशन चांद्रयान तीनचा,पुनश्च पांचजन्य वाजला गोठले शब्द ओठी,श्वास काही रोखले श्रमसाफल्य पाहता,मनोमनी सुखावले पाहून विक्रमास, तो चंद्र गाल

स्वतःचे खरे रूप .

अत्रुप्त आत्मा ·

चौथा कोनाडा गुरुवार, 07/20/2023 - 12:19
मस्त, भारी आवडली. आत्मूस गुर्जी +१
तुम्हीच माझे स्वर्ग , इहलोक हाची सर्ग तिकडे जायाचा मार्ग , टीका टीप्पणी तुमची !
मिपाकरांचा असा गौरव पाहून ड्वोले पानावले

राघव गुरुवार, 07/20/2023 - 13:50
आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने .
आमचंही काही फार वेगळं नाहीच! प्रयत्न करणं महत्त्वाचं. :-)

चित्रगुप्त गुरुवार, 07/20/2023 - 14:22
व्वा बुवा, तुमचा "आपणासि जाणावे आपण" वाला 'डाएट प्लॅन' जबरदस्तच आहे. मिपाने राजकारण-संन्यास घेतल्यापासून जुने जाणते मिपाकर पुन्हा नव्याने प्रकट होऊ लागले आहेत हे उत्तमच. यापुढील "पुन्हा आणखिन , सांगीन तुम्हा काही .... .येइन पुन्हा सांगावया" ची प्रतिक्षा आहे. सदा स्वरूपानुसंधान। हें मुख्य साधूचें लक्षण । जनीं असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥ स्वरूपीं दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता । पुढें लागली ममता । निरूपणाची ॥ १० ॥ स्वरूपीं स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला । अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥ (श्री दासबोधः दशक ८, समास ९ : सिद्धलक्षण)

चौथा कोनाडा गुरुवार, 07/20/2023 - 12:19
मस्त, भारी आवडली. आत्मूस गुर्जी +१
तुम्हीच माझे स्वर्ग , इहलोक हाची सर्ग तिकडे जायाचा मार्ग , टीका टीप्पणी तुमची !
मिपाकरांचा असा गौरव पाहून ड्वोले पानावले

राघव गुरुवार, 07/20/2023 - 13:50
आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने .
आमचंही काही फार वेगळं नाहीच! प्रयत्न करणं महत्त्वाचं. :-)

चित्रगुप्त गुरुवार, 07/20/2023 - 14:22
व्वा बुवा, तुमचा "आपणासि जाणावे आपण" वाला 'डाएट प्लॅन' जबरदस्तच आहे. मिपाने राजकारण-संन्यास घेतल्यापासून जुने जाणते मिपाकर पुन्हा नव्याने प्रकट होऊ लागले आहेत हे उत्तमच. यापुढील "पुन्हा आणखिन , सांगीन तुम्हा काही .... .येइन पुन्हा सांगावया" ची प्रतिक्षा आहे. सदा स्वरूपानुसंधान। हें मुख्य साधूचें लक्षण । जनीं असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥ स्वरूपीं दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता । पुढें लागली ममता । निरूपणाची ॥ १० ॥ स्वरूपीं स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला । अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥ (श्री दासबोधः दशक ८, समास ९ : सिद्धलक्षण)
स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा नाही मी भोळा , कळेल मज . जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे अन्य कुणीकडे , कळेल निजरूप??? पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला ! आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने . ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी याशिवाय पाठी , नाही काही ! आत्मा म्हणे आता , पाहूनी मूळ रुप होऊ नको तद्रूप , पुन्हा एकदा . मूळ रुप खरे , जन्मांतरीचे बरे .

आयुष्याचा डीएने:मॉलिक्य़ूलर बॉयोलॉजीच्या भाषेत:

Bhakti ·

आंद्रे वडापाव Wed, 02/22/2023 - 12:30
डीएनए वर बोलू काही ... नावाचा कार्यक्रम पण होऊ शकतो ... (हळू घ्या .. ) दमलेल्या पॉलीमरेझची कहाणी ... नावाची कविताही घेऊ शकता ...

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti Wed, 02/22/2023 - 15:07
सांगायची आहे दमलेल्या पॉलीमरेझची कहाणी तुला..ना ना ना...ना ना ना ;) कार्यक्रम जेव्हा कविता २००८ ला लिहिली तेव्हाच सुरू करायला पाहिजे होते, आता गाडी सुटली ,रुमाल हलले क्षणात डोळे टचकन ओले.. :)

आंद्रे वडापाव Wed, 02/22/2023 - 12:30
डीएनए वर बोलू काही ... नावाचा कार्यक्रम पण होऊ शकतो ... (हळू घ्या .. ) दमलेल्या पॉलीमरेझची कहाणी ... नावाची कविताही घेऊ शकता ...

In reply to by आंद्रे वडापाव

Bhakti Wed, 02/22/2023 - 15:07
सांगायची आहे दमलेल्या पॉलीमरेझची कहाणी तुला..ना ना ना...ना ना ना ;) कार्यक्रम जेव्हा कविता २००८ ला लिहिली तेव्हाच सुरू करायला पाहिजे होते, आता गाडी सुटली ,रुमाल हलले क्षणात डोळे टचकन ओले.. :)
भागो यांच्या साय फार कथा वाचून अभ्यासाचे जुने दिवस आठवले.बरोबरीने कवितेचा ही अभ्यास जोरात असायचा :).DNA replication शिकत होते तेव्हा लिहिली ही साय फाय कविता होती ;)....

वसंतात मृगजळ खास

माहितगार ·
काठावरचे गुपित झेलता अनु'मतीची महत्ता विशेष वसंताचे मृगजळ खास कटी बंधात उष्म निश्वास नभी नाभी ताम्र गोल चा'लते जातो तोल आर्त कुंजन आस पास पर्ण विरहीत पुष्प तटी दाट दिंगबर सुरेख मदन पाझरतो . . . . . . . स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?