बाईकवरचे बिऱ्हाड--लेखक अजित हरीसिंघानी-भाग २
मागचा भाग
दुवा
मागचा भाग
दुवा
दरबार-ए-वतन में जब इक दिन सब जाने वाले जाएँगे
कुछ अपनी सज़ा को पहुँचेंगे, कुछ अपनी जज़ा ले जाएँगे
-फ़ैज अहमद फ़ैज
16 ऑक्टोबर 1951. कंपनी बाग, रावळपिंडी.
त्या दिवशी, लियाकात अली खान एक लाखाच्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मंचावर जात असताना आपल्या समोर संपूर्ण देश जमलेला पाहत होते. जे स्वप्न त्यांनी, मोहम्मद अली जिना, सुहरावर्दी, अल्लामा इक्बाल आणि इतर अनेकांनी एकत्र पाहिले होते. ब्रिटिश भारतातील मुस्लिमांसाठी एक पाकिस्तान.
पण पाकिस्तान हा शब्द कसा अस्तित्वात आला?
क्षणभर कल्पना करा, की आपण अशा 'क्रश झोन' प्रदेशात जन्माला आला आहात जो अनेक परस्परविरोधी राज्यांनी व्यापला आहे आणि शेजारच्या महासत्तांच्या परस्परविरोधी हितसंबंधांमध्ये अडकला आहे. एका सामान्य नागरिकासाठी, याचा अर्थ असा आहे की त्याच्या दोन्ही बाजूंनी विस्तारित शक्ती आहेत आणि त्याचा देश / प्रदेश लवकरच चिरडला जाईल. शेवटी, जेव्हा तो क्षण येतो, तेव्हा रक्तपात, आघात आणि एकापेक्षा अधिक विभाजनांच्या वेदनांनंतर तो प्रदेश परत त्रिभाजित होतो. तुमचे लोक अल्पसंख्याकांच्या तीन प्रदेशांपैकी वेगवेगळ्या दोन खंडात, आता शत्रुत्वात, विखुरलेले आहेत आणि तिसऱ्याला बहुमत राखण्यात यश आले आहे.
५ फेब्रुवारीच्या पहाटे ज्येष्ठा चंद्राआड लपणार व परत दिसणार
✪ पिधान ह्या खगोलीय अविष्काराला बघण्याची संधी
✪ नुसत्या डोळ्यांनी पहाटे हे दृश्य बघता येईल
✪ पहाटेच्या आकाशात शुक्र व मंगळ बघता येतील
✪ त्याबरोबर सप्तर्षी, वृश्चिक, स्वाती- चित्रा, अभिजीत, मित्र, अनुराधा आदि तारे, तारकासमूह बघण्याची संधी
✪ M 7 आणि ओमेगा सेंटारी तारकागुच्छ बघण्याची संधी
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.
अर्बन हाऊस
नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला. एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे. त्याचं नाव आहे बाईकवरचे बिऱ्हाड. पुस्तकाचे लेखक अजित हरिसिंघानी हे एक वाचाउपचार तज्ञ आहेत. आणि एन्फिल्ड बाईक चे निस्सिम चाहते किंवा भक्त म्हटलं तरी हरकत नाही. त्यांचे एक पेशंट, जेरेमी डिकोस्टा अर्धांगवायूच्या झटक्याने अर्धी बाजू निकामी झाल्यामुळे त्यांच्याकडे उपचाराला येत असत. जेरेमी एका कंपनीचे सीईओ. परंतु त्यांच्या अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक साधं वाक्य उच्चारणे किंवा काही अंतर चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यांना दोन मुलगे परंतु दोघेही परदेशात स्थायिक आणि. जेरेमीची सगळी जबाबदारी त्यांच्या ६० वर्षीय पत्नीवर पडली आहे.
सात आठशे वर्षांचा इतिहास असला तरी काहीसा दुर्लक्षित असा नव्या मुंबईतील बेलापूरचा हा किल्ला. नुकताच एका प्रतिसादात मी या किल्ल्याचा उल्लेख केला होता.
किल्ला सिद्धींनी १५६० ते १५७० या काळात बांधला. त्यानंतर पोर्तुगिजांनी याचा ताबा घेतला. १७३३/१७३७ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याचा ताबा मिळवला. त्यानंतर १९ व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रजांच्या ताब्यात गेला (माहिती आंतर्जालाहून साभार)
एक माहितीपर लेख येथे वाचावयास मिळेल.
सीएम हेमंत सोरन,
बातमी is on run !!
काय चक्क सीएम फरार?
पोलीस शोधती दारोदार
विनोदी आहे सापशिडी
भाजपा ने धाडली ED
करोडोंचा जमीन घोटाळा
आता पळा अन् अटक टाळा
काय हा अध्याय झारखंड
बघा नवे भ्रष्टाचार-कांड
भाजपाचे अब की बार
आपरेशन 'चारसो पार' !!
भासे भरजरी | चिंधी जिंदगीची
जेव्हा कवितेची । हाक येते ।।
हाक नि:शब्द ही। पंचप्राणांवर
घालते फुंकर । हलकीशी ।।
हलकेच काही । आक्रीत घडते
बेडी निखळते । त्रिमितीची।।
तिठा त्रिमितीचा । चिंधी ओलांडते
अकस्मात होते । भरजरी ।।