हे वाचा: चित्रलेखा
कटाक्ष:
भाषा- हिंदी
लेखक- भगवतीचरण वर्मा
प्रकाशन- राजकमल प्रकाशन (द्वारा प्रथम प्रकाशित १९९३)
प्रथमावृत्ती- १९३४
सध्याची आवृत्ती- २६ वी
पृष्ठसंख्या- २००
किंमत- ₹२५०
ISBN : 978-81-267-1585-5
कटाक्ष:
भाषा- हिंदी
लेखक- भगवतीचरण वर्मा
प्रकाशन- राजकमल प्रकाशन (द्वारा प्रथम प्रकाशित १९९३)
प्रथमावृत्ती- १९३४
सध्याची आवृत्ती- २६ वी
पृष्ठसंख्या- २००
किंमत- ₹२५०
ISBN : 978-81-267-1585-5
दिल का रिश्ता.
इसवी सन- २००३
जय मेहता- अर्जुन रामपाल
टीया- ऐश्वर्या रॉय
जयचा बाप- परेश रावळ
अनिता- ईशा कोप्पीकर
टीयाची आई- राखी
२ प्रेमी प्रेमाचे
इसवी सन २०१५
यश = स्वप्नील जोशी
प्रिया = गिरीजा ओक
यशचा बाप =अरुण बक्षी
*ब्ऊबा आणि कीकी किंवा बलूबा आणि टेकेट*
अनेक प्रतिभासंपन्न व हुशार माणसे त्यांच्या कलानिर्मितीमुळे समाजात लोकप्रिय असतात. ती विशिष्ट समूहांमध्ये वलयांकित म्हणून गणली जातात. परंतु ती व्यवहारात मात्र कित्येकदा तऱ्हेवाईक असतात. त्यातले काही तर विक्षिप्त म्हणूनही प्रसिद्ध होतात.
महाविद्यालयाची अधिकृत सहल गेल्याच महिन्यात झाली. माथेरानला. बरोबर प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीसुद्धा. धमाल आली. या सहलीच्या गमती जमती वेगळ्या. चमचमीत तर्रीदार मिसळ नेहेमीच खातो, पण कधीतरी घरी आईने केलेल्या मटकीच्या उसळीत फ़रसाण, कांदा घालुन लिंबू पिळुन ती मिसळ घरच्यांबरोबर खाण्यात एक वेग्ळी मजा असते, तशी. असो. विषयांतर नको, त्या सहलीचा वृतांत पुन्हा कधीतरी.
गतवर्षी वाचकांना मी लीळा पुस्तकांच्या या अभिनव पुस्तकाचा परिचय करून दिला होता. वर्षभरात त्या पुस्तकाची मी अनेक पुनर्वाचने केली. त्यातला मला सर्वाधिक आवडलेला भाग म्हणजे त्याची दीर्घ प्रस्तावना. त्यामध्ये लेखकाने अन्य एका पुस्तकाचा उल्लेख केलाय, ते म्हणजे अरुण टिकेकरांचे 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी'. या पुस्तकाचे नावच इतके भारदस्त वाटले की त्यावरून ते वाचायची तीव्र इच्छा झाली.
एक होता कार्व्हर
लेखिका :वीणा गवाणकर
साधी राहणी उच्च विचारसरणी या उक्तीनुसार जगणारे,वागणारे मानव जातीला वरदान असतात. डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकन शास्त्रज्ञ ,कृषी क्षेत्रात अमुल्य कार्य करणारे सतत कार्यमग्न असणारे.पण इथपर्यंत पोहचण्यासाठी वर्णद्वेष हा सर्वात मोठा अडथळा त्या काळात भोगुनही एक तारा शेती क्षेत्रात कायमचा उमटला.
धोखेबाज
राज कपूर च्या मनातील कलाकार सदा सर्वदा जागा असे , याची साक्ष देणारे बरेच किस्से आहेत , त्यातील आठवलेला आणि मी ऐकलेला किस्सा शेअर करतो .
ख्वाजा अहमद अब्बास पटकथे वर आधारित सिनेमाच्या गडबडीत राज कपूर होता . कथेचा नायक परिस्थिती वश होऊन म्हणा किंवा आपल्या अडचणी मुळे हताश होऊन थोडी लांडी लबाडी करतो , आणि नंतर त्याची सद्सद्विवेक बुद्धी जागी होते आणि तो परत नेहमीच्या चांगल्या मार्गावर येतो. असं कथानक होतं.
राज कपूर ने या सिनेमाचं नाव ठरवलं होतं , “ धोखेबाज “.
१. वसंतोत्सव
२.ग्रीष्मोत्सव
३.वर्षा
परतीचा पाऊस आपली पावले जोरदार आपटत निघाला असतो.बरेचदा समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याने वादळ धडकून नासधूस होत राहते. पावसाने पूर्ण रजा घेतल्यावर आल्हाददायी थंड हवा वाहू लागते.चिखल नाहीसा होऊन जमिनी पायी फिरण्यासाठी योग्य आहेत.नितळ शांतता रमू लागते.शेवंती,झेंडूच्या फुलांनी मोहक चादर सृष्टीला नेसविली असते.नवरात्रीच्या उत्सवात या फुलांनी आणि इतर फुलांनी एक उर्जेची उपासना अधोरेखित होत राहते.