दमामिने माझी कविता पळवली
दमामिने माझी कविता पळवली
तेव्हा
आत्मा जिलबीच्या घाण्यावर
झाऱ्या काढून ऊभा होता
मी बॅट्याला म्हटलं
प्याऱ्या कुठाय?
त्यावर ढगात नजर लावून तो म्हणाला
सगळंच हुकलंय
अगदी 'पातेल्या'चीही राख झालीय
आता परा बिका मुविच्या भाऊगर्दीत टाऱ्याला शोधतोय.
घावलीच एखादी जिलबी तर त्यावर मीठ टाकुन खातोय.
मात्रं टेंपोत बसलेला राकु म्हणाला
फुसकीच्या, कधीपासून 'कळ' बडवतोय?
घे की आवरतं. एवढ्याचसाठी लाल करुन ठेवलेली कधीची, चकमक करुन गारगोट्या कपाळात घातल्यास की.
अभ्या कानात कुजबुजला
फुटायचं बघतोस का?