दया तेथ धर्मु च्या थिम वर
शाळेत नववीत असतांना (१९८९ ) , आम्हाला मराठी पाठ्यपुस्तकात काही कविता / अभंग होते . त्यावेळी मी एक उत्साही नवकवी होतो.सर्व कवितांचे मी विडंबन केले होते . अर्थातच अल्पमतीनुसार. आता सहज आठवले म्हणून टाकतो आहे , हे मी संत ज्ञानेश्वरांच्या 'दया तेथ धर्मु 'वर केले होते.अभंगाची थीम होती जेथे धर्म तेथे विजय. मी तोच अर्थ कायम ठेऊन तत्कालीन काव्य (?) केले होते. यात सनी म्हणजे सनी देओल घ्यावा तर पूजा म्हणजे पूजा बेदी ....( त्याकाळी तीच होती हो तशी....)