पुणेरी कथालेखक - २
पुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने!
पुनश्च गजाननाच्या आशीर्वादाने व शनिवारवाड्याच्या साक्षीने!
मिसळपावच्या आशीर्वादाने व मिपाकरांच्या साक्षीने आम्ही "धाग्यांच्याबागेत भेटेन तुला मी" या कथामालेची सुरूवातीच्या आधीच सांगता करत आहोत!
प्रस्तुत लेख हा आजच प्रकाशित होणार आहे. तरीही हा लेख वाचून इथून पुढे आपला जिलेबीलेख/कविता/काथ्याकूट/पाकृ लिहायची काही पथ्ये!
प्रथम वंदून श्री सद्गुरु चरण आणी नमून सरस्वती गजानन करितो प्रारंभ सांगावया श्री सद्गुरु कथन.
सुरुवात श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ह्या सुंदर अभंगाने करावीशी वाटते
मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुलें वेचिता बहरु कळियांसी आला
मोगरा फुलला, मोगरा फुलला
जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात .किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग , भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात . तेव्हा कर्म हे काही टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच ( Cause will have an effect or every effect has a cause ) मग जन्म व मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा ? हा तिढा सुटणार तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा ?
आला आला जिलबीवाला आला आला
जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला
साधी जिलबी मावा जिलबी पण आहे
पंजाबी की राजस्थानी देऊ बोला
चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू
पण भेसळमालाची देऊ खाण्याला
आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी
नाहीतर करता तुम्ही झिंगालाला
जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी
स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला
- स्वामी संकेतानंद जलेबीवाले
प्रस्तावना :
*ढिस्क्लेमर*
१. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही.
२. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी).
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली
तेव्हां
काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर
गजला करत उभा होता
बाजी बोलला
जमवायचं कसं ?
त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला
सगळंच विझलंय
अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली
आता मायबोली सर्चमधून
तेच तेच जुने मतले काढून
राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो.
परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता....
जे दिसतं, खरं असतं
ते पटत नाही.
जे अस्तित्वात नसतं
नुसतं भासतं
त्याच्यासाठी तंडायचं.
इतिहासातल्या कथेपायी
एक मेकायला तोडायचं.
भाकर दुसरेच भाजतात
आपण पेटुन राख व्हायचं.
कोपर्यातल्या म्हतारीला कधी उठून तांब्याभर पानी
नाही द्यायचं
अण् झेंडे घेऊन रानोरानभटकायचं.
'तो' सर्वत्र आहे म्हणायचं
वरतुन दगडापुढं रात्रंदिस रांग धरायचं.
'त्याला' ही हे पटत नसल
पोट धरून 'तो' ही हसत असल.
उपासातापासाने 'तेव' पावला असता
तर रसत्यावरचा भिकारी रास्त्यात मावला नसता.
आपण रक्ता-घामाच्ं टाकून पेटी भरतो