रडू
शनिवार
शनिवार
त ते तुक
क के कुक
शिळी भाकर
.........
कांव कांव कांव
गायनाचार्य
बुर्ज्वा कोकिळा
.......
इवलासा मी
गिळतो आकाश
ढेन्चू ढेन्चू
.....
..... पीत पीत कविता लिहिली आहे, डोक्याला कमालीच्या मुंग्या आल्या. कोणी या कवितेचा अर्थ मला समजवून सांगेल का?
प्रिय समुद्रा,
कश्या रे तुझ्या लाटा आंधळ्या
पुढची कातळावर फुटलेली
दिसतच नाही..
मागून येऊन पुन्हा त्याच
कातळावर आदळतात
कां? कशासाठी??
फुटण्यासाठी ?!
------
प्रिय समुद्रा,
तुला चंद्राची खुपच ओढ म्हणे
का त्याला तुझी?
किती वर्षांची साथ रे तुमची?
कधी एकत्र बसून
गप्पा मारतांना पाहीले नाही तुम्हाला!
अशी कशी रे हि दोस्ती?
स्पर्शातित!
-----
प्रिय समुद्रा,
तुझ्या पोटात अनेक वादळे
असतात म्हणे..
पण मला कळत नाही
त्यात नवल ते काय?
इथे सगळेच आपापली
माझी सई तशी समजूतदार
किती थकलो आहे ते पाहून
किती गोड हसायचं
ते निट ठरवता येतं तिला
---
माझी सई तशी शहाणी
आई आजारी असेल तर
आईची आई होणं जमतं तिला
---
माझी सई तशी डँबिस
बाबा आईचे ऐकत नसेल तर
बाबाची सासू होणंही
जमतं तिला
---
माझी सई तशी लब्बाड
किती अन् कोणाला लोणी लावल
तर किती अन् काय मिळेल
हे पक्क ठावूक तिला
---
माझी सई तशी बदमाष
कोण रागावल्यावर किती
भोकांड पसरायचे हे
व्यवस्थित माहीतीये तिला
---
माझी सई तशी निरागस
खराब दिवस
उच्च न्यायालयाला योग्य वाटत असेल तर त्यांनी सलमानला जामिन जरूर द्यावा. नंतर त्याची निर्दोष सुटका सुद्धा करावी. फक्त जामिनाच्या किंवा सुटकेच्या निर्णयाला खालील पुरवणी जोडावी
१. विनापरवाना (without license) गाडी चालवणाऱ्या चालकावर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये.
कारण -- अपघात करण्याचा त्यांचा हेतू नसतो.
२. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये.
कारण -- प्रत्येक नियमाला अपवाद असलाच पाहिजे.
३. मद्य पिऊन गाडी चालवताना एखादा अपघात झालाच तर केवळ ताकीद देऊन सोडून द्यावे.
पोट गहीवरुन आले
वात गेला निसटून
दोष कुणाचा लपवण्यास
गवाक्ष खुले हे झाले
गुन्हा केला कोणी
आरोपी कुणा ठरवावे
बालंट ते नाकारण्यास
सगळेच भोळे झाले
चर्चा केली त्यांनी
संशयित शोधण्याचे ठरले
ढोंग सारे रचण्यात
मग लोकही कडवे झाले
चौकश्याचें सत्र होते
आरोपी सर्वत्र होते
कोठुनी गंध तो आला
रोख मात्र इतरत्र होते
हायसे झाले 'निरागसाला'
नाव कल्लोळी वाचले
संशयात हरले सगळे
पण त्याचेही सोहळे झाले
कधी काळी लिहिलेले माझे वन लायनर्स येथे देत आहे. आज काळ थोडा टाईम मिळत आहे मिपा वरती वाचन आणि लिखानासाठी त्यामुळे छान वाटत आहे.
कधी काळी एक कादंबरी लिहित होतो, परंतु ती कादंबरी अपुर्ण राहिली ती राहिली.. कादंबरी लिहिणे आपल्याला अशक्य असे वाटते आहे..तो आपला प्रांत नाही उगाच २-३ भाग लिहिले आणि मिपावर वर पण दिले होते .
असो एखादे वाक्य आवडले तर जरुर सांगा
वन लायनर्स :
१. "समर्थन हे चुकीच्या गोष्टींना लागते, जे बरोबर असते ते शास्वत असते त्याला आधाराची गरज नसते."
आटपाटनगरात एक कोळी रहायचा. रोज सकाळी उठुन मासे पागायला जायचा. जे काय मासे मिळायचे ते बायकोच्या ताब्यात देउन दुपारी आराम करायचा, पोराशी खेळायचा. बायको काही मासे घरासाठी ठेवुन उरलेले विकायची, घरी येतांना टोपल्यात बाजार भरुन आणायची.
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;)