मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनाचा पॉडकास्ट

स्मिताके ·

In reply to by कंजूस

स्मिताके 05/02/2021 - 21:58
"तसलं" मराठी बोलणाऱ्यांसाठी सुद्धा! मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त पॉडकास्ट. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत सर्वांना उपयोग व्हावा ही सदिच्छा. (धागा पुन्हा वर काढून अनेकांना या पॉडकास्टची माहिती मिळावी इतकाच या प्रतिसादाचा उद्देश. यात वैयक्तिक कोणताही फायदा नाही.)

मदनबाण 23/01/2022 - 12:13
प्रामाणिकपणा खरा असतो का ? Is Honesty real? आत्ता हा भाग ऐकतोय... मनाचा पॉडकास्ट इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kallolam... :- Padi Padi Leche Manasu

In reply to by कंजूस

स्मिताके 05/02/2021 - 21:58
"तसलं" मराठी बोलणाऱ्यांसाठी सुद्धा! मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त पॉडकास्ट. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत सर्वांना उपयोग व्हावा ही सदिच्छा. (धागा पुन्हा वर काढून अनेकांना या पॉडकास्टची माहिती मिळावी इतकाच या प्रतिसादाचा उद्देश. यात वैयक्तिक कोणताही फायदा नाही.)

मदनबाण 23/01/2022 - 12:13
प्रामाणिकपणा खरा असतो का ? Is Honesty real? आत्ता हा भाग ऐकतोय... मनाचा पॉडकास्ट इथे शेअर केल्या बद्धल धन्यवाद !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kallolam... :- Padi Padi Leche Manasu
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉ. आनंद नाडकर्णी आणि रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी सादर केलेला मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि REBT याविषयीचा पॉडकास्ट. अतिशय सोप्या शब्दांतली माहिती आणि उदाहरणे सर्वांना उपयुक्त ठरतील असं वाटलं म्हणून इथे लिंक देत आहे. पहिल्या भागापासून क्रमाने ऐकल्यास समजायला सोपं जाईल. https://www.eplog.media/manachapodcast/

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

टवाळ कार्टा ·

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)

पण ढिश्क्लेम्र का टाकले? त्याची काही गरज नव्हती. "आणि काय हवं?" ही समाधानाची ढेकर आहे का विचारणा हे कवीने सपशट करावे त्यामूळे वाचकांचा वैचारीक गोंधळ दूर होउन त्यांच्या विचारांना एक स्पष्ट दिशा मिळेल. पैजारबुवा,

In reply to by माम्लेदारचा पन्खा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:42
मिपावर खुलेआम ट्रोलिंग करणारे आयडी ब्लॉक केले जात नाहीत किंवा परत येतात...आतातर आणले जातात असे लिहिणे जास्त बरोबर होईल....असे असताना माझ्या आयडीला काय घंटा होत नाही :D

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा 17/10/2020 - 21:44
आणि वरच्या प्रतिसादामुळे जर माझा आयडी उडवला तर 5-50 डुआयडी बनवून ठेवलेले आहेतच....मी परत येईन...मी परत येईन....मीही परत परत येतंच राहीन =))

राघव 19/10/2020 - 21:30
च्यायला.. कुणाचं काय तर कुणाचं काय!! =)) बादवे, ते अच्रत बव्लत सोबत हल्कत असं सुद्धा म्हणायला हवंय काय? ;-)
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

Once in a lifetime....!

डॉ श्रीहास ·

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

अचुम् आणि समुद्र (भाग १)

डॅनी ओशन ·

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)

चित्रगुप्त ·

चित्रगुप्तसेठ, लेखन खुसखुशीत आहे, जागो जागी स्मायल्या येत होत्या. आपण ठणठणीत झालात हे वाचून छान वाटलं. तरीही काही प्रश्न मनात पडले आहेत. एक) संसर्ग कशामुळे झाला असावा, तो प्रवासात काही संपर्क झाले असावे असे वाटते. दोन) उपचारासाठी आपण काय काय घेतले तेही जरा सविस्तर सांगा,म्हणजे बघा. आणि लेखनात एक चित्र पाहिजे होतं. जरासं उघडं-नागडं, पण कलात्मक. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 14/08/2020 - 18:27
सरजी, तीन-चार चित्रे देतो आहे, ही दोन-तीन वर्षांपूर्वी रंगवलली होती. खरेतर अजून अपूर्ण आहेत, यंदा त्यात आणखी काम करावे म्हणतो. . . ... नातवंडांनाही बाळकडू मिळते आहे, बघूया पूढे काय करतात. . . बाकी घरातून बाहेर पडून टॅक्सीत बसल्यापासून पुढले तीस तासात केंव्हातरी संसर्ग झाला असावा. औषधोपचार म्हणावा तर काहीच केले नाही. काढा गुळण्या वगैरे लिहीलेच आहे. आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.

In reply to by हेमंतकुमार

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:10
@ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली,आणि खूप महिन्यांनी पुन्हा लिहावेसे वाटू लागले. शतशः आभार. मी जे औषधे न घेणे आणि नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्तीबद्दल लिहीले आहे, त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून काय मत आहे, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 14/08/2020 - 21:15
जंतुसंसर्ग आणि आजार : काही मूलभूत माहिती १. संसर्ग होतो परंतु तो जंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीला भेदू शकत नाही किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यावर तातडीने विजय मिळवते >> आजार होत नाही. २. घातक जंतूचा संसर्ग >> जवळपास सर्वांना आजार होतो. आता पुढे ..... a. एखाद्याची प्रतिकारशक्‍ती चांगली असल्यास जंतूचा निचरा लवकर होतो. b. तशी नसल्यास आजार लांबतो/ दीर्घकाळ होतो किंवा उलटतो. इथे b मध्ये औषधांची गरज आणि उपयुक्तता बरीच असते. ३. विषाणूंच्या बाबतीत त्यांची घातकता यावर अवलंबून असते: a. आपल्या शरीरात पसरण्याची क्षमता b. त्यांची प्रजनन क्षमता आणि c.मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्याची ताकद

चौकटराजा 14/08/2020 - 13:37
अथ ध्यानम ,चित्रगुप्त उवाच ते इति बापूसुतकृतम कोविड आख्यानं संपूर्णम येथवर वाचले ! मला तशी ही इष्टापत्ती वगैरे वाटलेली नाही पण ,देऊळ,हॉटेल,शिनियर शिटीजण टोळके यात रस नसल्याने मला करमत नाही असे झाले नाही !इटाली, चीन,मध्य युरोप येथे यु ट्यूब मुळे अखंड प्रवास चालू आहे ! नजीकच्या भविष्यात आणखी काही शारीरिक समस्यांवर} झाल्यास बाल्कनीत स्वत:च एक वाटरफॉल तयार करण्याचा मानस आहे !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:23
@ चौरा: 'सावध आशावादाची बखर' या अवघ्या तीन शब्दात आपण केलेला या लेखाचा सन्मान वाचून थक्क झालो. अनेक आभार. तुमच्या आभासी यात्रांबद्दल मिपावर अवश्य लिहा. लेखातील रविंद्रथांची रचना: "नील दिगोन्ते" अवश्य ऐका. यूट्यूबीवर ते अनेकांनी गायलेले आणि नृत्ये वगैरे आहेत, पण मला श्रीराधा बंदोपाध्याय यांचे भावविभोर करणारे गायन, त्यातील मृदुंग आणि सतार हे फार भावले. बंगाली गीताचा अर्थ समजला नाही तरी एक अनोखी जादू त्यात आहे.

विनिता००२ 14/08/2020 - 15:28
छान लिहीलेत :) ह्या लॉकडाऊन मधे मी माझी जेवढी हस्तलिखिते होते ती सॉफ्टकॉपीत रुपांतरीत केली. सर्व डाटा युनिकोडमधे असल्याने अर्धवट कथा पूर्ण करणे, एडीट करणे बरेच सोपे झालेय.

In reply to by विनिता००२

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:58
@ विनिता००२ अभिप्रायाबद्दल अनेक आभार. लॉकडाऊन मधे हस्तलिखिते सॉफ्टकॉपीत रुपांतरीत करणे हे फार मोठे चिकाटीचे काम केलेत हे भारीच. मला पण शेकडो रेखाचित्रे, रंगचित्रे फोटो काढून जालावर टाकायची आहेत. नेमकी कुठे टाकावीत, याबद्दल काही सल्ला ?

In reply to by संजय क्षीरसागर

आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.
आणि चित्रं तर बेफामच !

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:14
@संक्षि, तुमच्यासारख्या विचक्षण रसिकाकडून अशी पावती मिळाणे म्हणजे एकप्रकारे मिपावरील जीवन गौरव पुरस्कारच. शतशः आभार.

मस्त लिहिले आहे. आपल्याला झालेला रोगही इतक्या खुसखुशीतपणे वर्णन करणे याला मनाची सकारात्मकपणा लागतो. असे वर्णन कोरोनाच्या विषाणूने मि. पा. वर वाचले तर तो स्वतः होऊन निघून जाईल. :-)

In reply to by दुर्गविहारी

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:17
@ दुर्गविहारी, लेख खुसखुशीत वाटला, आणि यासाठी मन सकारात्मक हवे, हे वाचून एक आगळेच समाधान दाटले. अनेक आभार.

चौकस२१२ 14/08/2020 - 19:36
"तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. ..." - पण मग नंतर केलीत कि नाही? हे कळले नाही? आणि तुम्हाला मग नक्की काय झालं होत? - आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? " कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही" हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? इथे धोरण असे आहे कि जि पी तुम्हाला तपासून सरळ कोविद ची टेस्ट करायला सांगतो..बरं त्यात त्याचा काही आर्थिक फायदा नसतो.. सगळेच फुकट असते कारण सरकार चे धोरण अतिशय काटेकोर पणे तपासणे आणि प्रादुर्भाव थांबवणे हे आहे , साधारण समाज रचना अमेरिकेसारखी आहे म्हणून विचारले गैरसमज करून घेऊ नका

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 15/08/2020 - 20:50
@ चौकस २१२: तुमच्या प्रश्नांची उत्तरे: (१) पण मग नंतर (कोविड टेस्ट) केलीत कि नाही? हे कळले नाही? उत्तरः लेखाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे सुमारे आठवडाभरापूर्वी केली आणि निकाल नकारात्मक आला. त्यापूर्वी मात्र केलेली नाही (२) तुम्हाला मग नक्की काय झालं होत? उत्तरः टेस्ट न केल्यामुळे कोविडबद्दल मला तरी नक्की कधीच सांगता येणार नाही, पण लक्षणांवरून तरी तसे वाटते. बाकी या बाबतीत मिपावरील सुजाण लोक/डॉक्टर मंडळी जास्त सांगू शकतील. (३) आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? उत्तरः आम्हा उभयतांना हा त्रास झाला होता, आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेलो असायचो. मुले सकाळी ७ ते दुपारी ४-५ पर्यंत बाहेर असायची. ते दोघे फिजिओथेरॅपिस्ट असल्याने घरून काम करता येत नाही. संध्याकाळी जेवायला वगैरे एकत्र, पण दूर दूर बसायचो. खरेतर श्वासाचा त्रास आणि गुंगीत असल्यासारखे वाटत होते, तेंव्हाचे मला आता काहीही आठवत नाही. (त्याची नोंदच मनात झाली नाही की काय ?) (४) कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही"... हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? उत्तरः सध्याचे सरकारी धोरण साधारणपणे असेच आहे. अगदी जास्त त्रास असेल (ऑक्सिजनची पातळी खाली जाणे, ताप, खोकला , श्वसनाचा त्रास वगैरे) तरच दवाखान्यात घेतात. एरव्ही घरीच राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सरकार कडून नेहमी तुमची चवकशी केली जात रहाते. थोडे अवांतर: मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. यातल्या कोविड-बाधित होऊन बरे झालेल्यांपैकी ज्यांची घरे, कुटुंबीय वगैरे आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवले गेले. काही मरण पावले. जे बेघर, सरकारी भत्त्यावरच अवलंबून आहेत, त्यांना (उर्वरित आयुष्य ) तिथेच रहावे लागते. त्यांना अगदी गरज असली तरच फिजिओथेरॅपी द्यायची असे सध्याचे कंपनीचे धोरण आहे म्हणे. सुरुवातीला सर्व कर्मचार्याची कोविड टेस्ट दार आठवड्याला कंपनीतर्फे होत असे, मात्र निकाल येईपर्यंत सुट्टी घेऊन घरीच रहायचे. निकाल यायला कधीकधी दोन-तीन आठवडेही लागायचे. टेस्ट सुद्धा आज निगेटिव्ह, पुढील आठवड्यात पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह असा घोळ, खुद्द बरेचसे कर्मचारीच कोविड पॉझेटिव्ह होणे, कंपनीवर असलेली बेघर लोकांची जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेली कर्मचाऱयांची उपस्थिती, विशेषतः गोऱ्या कर्मचाऱयांची काम करण्याबद्दल भिती आणि अनिच्छा (घरबसल्या पगार मिळणार, मग काय) कोविड विषाणूचा एकदा प्रवेश झाला की तो बारा आठवडे शरीरात रहातो म्हणे, परंतु पहिल्या दहा ते चौदा दिवसांनंतर जर लक्षणे निवळली, तर तुमच्यापासून इतरांना धोका रहात नाही असे काहीतरी आहे. कदाचित त्यामुळेच आता कर्मचार्‍यांची साप्ताहिक टेस्ट बंद केली आहे. मात्र खोकला, ताप वगैरे लक्षणे दिसून आल्यास लगेच टेस्ट करवतात. आम्ही बरे होत आलो होतो त्या सुमारास आरोग्य खात्याकडून फोनवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले, लक्षणे दिसून आल्यास काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले गेले, शक्यतो घरीच रहावे, ऑक्सिजन कमी झाल्यास मात्र भर्ती व्हावे, वगैरे. इकडले गोरे अमेरिकन खुशाल बीचवर, स्विमिंग पुलात, हॉटेलात जातात, पार्ट्या वगैरे काय काय करतात, त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत. हल्ली न्यूयॉर्क व अन्य काही राज्यात बाहेरच्या राज्यांमधून येणारांना दोन आठवडे स्वखर्चाने क्वॅरंटाईन करावे लागते आहे. आम्ही आलो तेंव्हा असे काही नव्हते. टीप: वरील माहिती माझ्या मगदुराप्रमाणे मला जे समजले त्यावरुन देतो आहे. मी टीव्ही वगैरे कधीच बघत नसल्याने आणि कोविड विषयी बातम्या वगैरेंचा केंव्हाचाच वैताग आल्यामुळे माझी माहिती अपुरी वा चुकीचीही असू शकते.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 26/08/2020 - 06:16
मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. काळजी घ्या ... येथे VIKTORIA राज्यात सर्व सुरळीत असताना गेला महिनाभर जो परत प्रसार झाला तो नर्सिंग होम मध्ये जास्त ( येथतील अर्थव्यवस्था साधारण जरी भांडवलशाही आणि सोशालीसम याचे मिश्रण असली तरी नर्सिंग होम हे चालवले जातात खाजगी उद्योगांकडून आणि त्याला सरकारी अनुदान मिळते त्यामुळे "उद्योग आधी कि स्वास्थ्य आधी" हा प्रश्न येथेही आहेच अमेरिके इतका कदाचित टोकाचा नसेल ! )

शशिकांत ओक 14/08/2020 - 19:44
मस्त चाललेल्या कथनात गाढव प्रकरण आल्यावर आमची गाडी गाण्याच्या रुळावरून घसरली... ती इथे थांबली....
तत्पूर्वी आमचे कडून घडलेला एक गाढवपणा इथे सांगितला पाहिजे. तिकिटांची प्रिंटौटे काढायला आम्ही बाजारात गेलो, तिथे लटकवलेल्या हल्दीरामादिंच्या माळांमध्ये खट्टामीठा वगैरेंची दहा- दहा रुपयेवाली पौचे बघून तोंडाला पाणी सुटले. गेल्या दोन तीन महिन्यात असले अरबटचरबट काही खाल्लेले नसल्याने, ‘चला प्रवासात तोंड हलवायला काहीतरी हवे’ म्हणून चार-सहा पाऊचे घेतली. त्यावरील ‘म्यान्युफ्याकटुरिंग दाते’ वगैरे बघण्याचे भानही राहिले नव्हते, असो.
... ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:32
@शशिकांत ओकः ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...
... हा छोटा तीन वर्षे वयाचा मुलगा त्या दिवशी आमच्याकडे आलेल्या परिचितांचा आहे. माझा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. जिना चढून तो तिकडे जात असलेला बघून मी त्याच्या मागोमाग गेलो, (कारण स्टुडिओत टरपेन्टाईन, थिनर, करवत, कटर, कात्री, ब्लेडा वगैरे उघड्यावर असते.) मी दरवाज्यातून आत शिरलो, तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता. ते गंमतशीर दृष्य त्याक्षणी मला टिपता आले नसले, तरी माझ्या कलेला मिळालेली ही अनोखी पावती आहे, असे वाटून गेले. ... मेहमूदचे हे गाढव-गाणे प्रथमच बघितले.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/08/2020 - 22:57
तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता.
हे कौतुकास्पद दृश्य पाहून खुष होणारे मायबाप आजकाल दिसतात!

माझा दुपारचा प्रतिसादफाटेल एर्रोरने गिळला बहुतेक. चिगुकाका, फक्त चलो दिलदार चलो ला लिंकवायचं राहिलं. बाकी लेख, लिंका उत्कृष्ट. तुम्ही सुखरूप आणि खुशाल आहात हे वाचून आनंद वाटला. आता चित्रमय धागा येऊद्या भारी. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:54
चांदणे संदीप, लेख, लिंका आवड्ल्याचे वाचून छान वाटले. 'चलो दिलदार चलो' ची लिंक देता देता लक्षात आले, की ते गाणे आधी वरती दिलेले "हम है तैयार चलो" हेच आहे, त्यामुळे पुनरोक्ती नको म्हणून लिंक काढून टाकली. बाकी श्रीगणेश लेखमालेत चित्रमय धागा येऊ घातला आहे.

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:58
@ चौथा कोनाडा, "कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह" हे खूपच आवडले. कुणाला त्यातून ऊर्जा मिळाली तर सोन्याहून पिवळे. अनेक आभार.

बबन ताम्बे 16/08/2020 - 10:18
आपल्याला झालेल्या आजाराचे एव्हढे खुसखुशीत आणि सकारात्मक वर्णन खूप आवडले तसेच आनंदाने आणि धर्याने एका जगभर थैमान घातलेल्या आजाराशी कसे लढायचे याचा वस्तुपाठ मिळाला.

लई भारी 16/08/2020 - 14:22
छान लिहिलंय तुम्ही! आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि लेखनशैली आवडली. अमेरिकेतपण साधारण असाच गोंधळ आहे हे बघून आमच्या खुज्या मनाला बर वाटलं! :-) संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.

आरोग्यावरच्या गंभीर संकटावर धीरोद्दातपणे मात केल्याबद्दल मनःपूर्वक तुम्हा उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन. या अनुभवकथनासाठी वापरलेली लेखनशैली एकदम झकास वाटली. हे अनुभवकथन वाचून या संकटाला गांभिर्याने न घेणारे यापुढे गंभीर होतील अशी आशा वाटते. आपण आता अमेरिकेत वास्तव्याला असल्याने यापुढेही काटेकोरपणे कोविड-१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत राहावे ही प्रेमळ सुचवणी.

शाम भागवत 17/08/2020 - 12:53
झकास लेखन.
त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत.
आपण सर्व भारतीय समंजस आहोतच मुळी. :)

सुमो 26/08/2020 - 09:11
सचित्र संगीतमय आणि प्रेरणादायी लेखन. आवडलं !

पाषाणभेद 27/08/2020 - 22:51
वा छान लिहीले आहे. तुम्हाला जे गुंगीत वाटत होते ते तुमच्या मनाला समजत होते की अजाणतेपणी घडत होते? मला असे विचारायचे आहे की समजा मी कोमात गेलो, तर मला (म्हणजे जो कोमात असेल त्याला) सगळे समजते की काय? फक्त शरीर दाखवत नाही? बाकी आपण बरे झालात ते चांगलेच आहे. आता प्रकृती अगदी ठणठणीत हवी.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/08/2020 - 02:45
@पाभे: कोमाबद्दल ठाऊक नाही. मला येत असलेली गुंगी म्हणजे 'कोमा' होती किंवा कसे हे ठाऊक नाही (बहुतेक नसावी) मात्र आत्ता आठवले, की लेखात अनुभवलेले जे दोन जुने अनुभव आहेत ( टायफॉईड आणि चिकनगुनिया) त्यावेळीही अगदी वेगळे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव आले होते, ते असे: १. टायफॉईडच्या वेळी माझे वय सतरा होते. त्यावेळी किंबहुना आजतागायत मला ऊर्दु भाषा, शेरोशायरी वगैरे विषयी ओ की ठो कळत नाही. मात्र जोराचा ताप चढला की कितितरी वेळ (कदाचित तासन तास - वेळेचे अवधान तेंव्हा हरपलेले असायचे) माझ्या मनात अगदी अस्खलित शेरोशायरी न थांबता सतत चालू असायची..... इकडे आश्चर्यही वाटत असायचे की आपल्याला यातले काहीही माहित नसून हे कसे काय होते आहे.... २. चिकनगुनियाच्या वेळी जोराचा ताप चढला, की सर्वांगातून उत्कट आनंदाच्या उबळींवर उबळी उसळू लागायच्या. अनिवार, निखळ आनंदाच्या सरिवर सरी... तेंव्हासुद्धा वाटायचे की आपण एवढे आजारी असून हे काय घडते आहे. हे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत, त्यांचे कारण/ विष्लेषण काय आहे, हे मला कधीच समजले नाही. कदाचित मानसशास्त्रांवरील पुस्तकांमधे याविषयी असेल सुद्धा. माझ्यामते शरिराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचीच ही बचाव योजना असावी, पण शेरोशायरी हे मात्र एक कोडेच आहे.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 21/09/2020 - 20:35
आश्चर्य आहे. शरीर अन मन एक कोडेच आहे हे नक्की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

In reply to by चित्रगुप्त

ह्याचे एक कारण मला वाटते ते हे असावे कि ज्यांना ज्यांना चित्रकलेचे अंग असलेले पाहिले आहे त्या व्यक्तींमध्ये बाकीचेही कलागुण असतात. उदा. गुरु ठाकुर हा उत्कृष्ठ चित्रकार आहे पण त्याचप्रमाणे उत्कृष्ठ गीतकार व पटकथाकार आहे. रत्नाकर मतकरी उत्कृष्ठ लेखक + चित्रकार. सूर्यकांत मांढरे चित्रकार + उत्कृष्ठ अभिनेते. संदीप खरेही चित्रकार आहे असे वाचले आहे. तुमच्यामध्येही इतर दुसरा कलागुण असावा जो आजारपणात सुप्तावस्थेत प्रकर्षाने जाणवत असावा.

शशिकांत ओक 15/09/2020 - 20:57
करोना झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पुष्प गुच्छ न्यायला लागत नाही. घरातून बाहेर पडला की फक्त बातमी येते ते /त्या गेले /गेल्या! अंत्यदर्शनासाठी जायची सोय नाही! एकटे मरा...

चित्रगुप्तसेठ, लेखन खुसखुशीत आहे, जागो जागी स्मायल्या येत होत्या. आपण ठणठणीत झालात हे वाचून छान वाटलं. तरीही काही प्रश्न मनात पडले आहेत. एक) संसर्ग कशामुळे झाला असावा, तो प्रवासात काही संपर्क झाले असावे असे वाटते. दोन) उपचारासाठी आपण काय काय घेतले तेही जरा सविस्तर सांगा,म्हणजे बघा. आणि लेखनात एक चित्र पाहिजे होतं. जरासं उघडं-नागडं, पण कलात्मक. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 14/08/2020 - 18:27
सरजी, तीन-चार चित्रे देतो आहे, ही दोन-तीन वर्षांपूर्वी रंगवलली होती. खरेतर अजून अपूर्ण आहेत, यंदा त्यात आणखी काम करावे म्हणतो. . . ... नातवंडांनाही बाळकडू मिळते आहे, बघूया पूढे काय करतात. . . बाकी घरातून बाहेर पडून टॅक्सीत बसल्यापासून पुढले तीस तासात केंव्हातरी संसर्ग झाला असावा. औषधोपचार म्हणावा तर काहीच केले नाही. काढा गुळण्या वगैरे लिहीलेच आहे. आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.

In reply to by हेमंतकुमार

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:10
@ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली,आणि खूप महिन्यांनी पुन्हा लिहावेसे वाटू लागले. शतशः आभार. मी जे औषधे न घेणे आणि नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्तीबद्दल लिहीले आहे, त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून काय मत आहे, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 14/08/2020 - 21:15
जंतुसंसर्ग आणि आजार : काही मूलभूत माहिती १. संसर्ग होतो परंतु तो जंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीला भेदू शकत नाही किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यावर तातडीने विजय मिळवते >> आजार होत नाही. २. घातक जंतूचा संसर्ग >> जवळपास सर्वांना आजार होतो. आता पुढे ..... a. एखाद्याची प्रतिकारशक्‍ती चांगली असल्यास जंतूचा निचरा लवकर होतो. b. तशी नसल्यास आजार लांबतो/ दीर्घकाळ होतो किंवा उलटतो. इथे b मध्ये औषधांची गरज आणि उपयुक्तता बरीच असते. ३. विषाणूंच्या बाबतीत त्यांची घातकता यावर अवलंबून असते: a. आपल्या शरीरात पसरण्याची क्षमता b. त्यांची प्रजनन क्षमता आणि c.मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्याची ताकद

चौकटराजा 14/08/2020 - 13:37
अथ ध्यानम ,चित्रगुप्त उवाच ते इति बापूसुतकृतम कोविड आख्यानं संपूर्णम येथवर वाचले ! मला तशी ही इष्टापत्ती वगैरे वाटलेली नाही पण ,देऊळ,हॉटेल,शिनियर शिटीजण टोळके यात रस नसल्याने मला करमत नाही असे झाले नाही !इटाली, चीन,मध्य युरोप येथे यु ट्यूब मुळे अखंड प्रवास चालू आहे ! नजीकच्या भविष्यात आणखी काही शारीरिक समस्यांवर} झाल्यास बाल्कनीत स्वत:च एक वाटरफॉल तयार करण्याचा मानस आहे !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:23
@ चौरा: 'सावध आशावादाची बखर' या अवघ्या तीन शब्दात आपण केलेला या लेखाचा सन्मान वाचून थक्क झालो. अनेक आभार. तुमच्या आभासी यात्रांबद्दल मिपावर अवश्य लिहा. लेखातील रविंद्रथांची रचना: "नील दिगोन्ते" अवश्य ऐका. यूट्यूबीवर ते अनेकांनी गायलेले आणि नृत्ये वगैरे आहेत, पण मला श्रीराधा बंदोपाध्याय यांचे भावविभोर करणारे गायन, त्यातील मृदुंग आणि सतार हे फार भावले. बंगाली गीताचा अर्थ समजला नाही तरी एक अनोखी जादू त्यात आहे.

विनिता००२ 14/08/2020 - 15:28
छान लिहीलेत :) ह्या लॉकडाऊन मधे मी माझी जेवढी हस्तलिखिते होते ती सॉफ्टकॉपीत रुपांतरीत केली. सर्व डाटा युनिकोडमधे असल्याने अर्धवट कथा पूर्ण करणे, एडीट करणे बरेच सोपे झालेय.

In reply to by विनिता००२

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:58
@ विनिता००२ अभिप्रायाबद्दल अनेक आभार. लॉकडाऊन मधे हस्तलिखिते सॉफ्टकॉपीत रुपांतरीत करणे हे फार मोठे चिकाटीचे काम केलेत हे भारीच. मला पण शेकडो रेखाचित्रे, रंगचित्रे फोटो काढून जालावर टाकायची आहेत. नेमकी कुठे टाकावीत, याबद्दल काही सल्ला ?

In reply to by संजय क्षीरसागर

आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.
आणि चित्रं तर बेफामच !

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:14
@संक्षि, तुमच्यासारख्या विचक्षण रसिकाकडून अशी पावती मिळाणे म्हणजे एकप्रकारे मिपावरील जीवन गौरव पुरस्कारच. शतशः आभार.

मस्त लिहिले आहे. आपल्याला झालेला रोगही इतक्या खुसखुशीतपणे वर्णन करणे याला मनाची सकारात्मकपणा लागतो. असे वर्णन कोरोनाच्या विषाणूने मि. पा. वर वाचले तर तो स्वतः होऊन निघून जाईल. :-)

In reply to by दुर्गविहारी

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:17
@ दुर्गविहारी, लेख खुसखुशीत वाटला, आणि यासाठी मन सकारात्मक हवे, हे वाचून एक आगळेच समाधान दाटले. अनेक आभार.

चौकस२१२ 14/08/2020 - 19:36
"तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. ..." - पण मग नंतर केलीत कि नाही? हे कळले नाही? आणि तुम्हाला मग नक्की काय झालं होत? - आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? " कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही" हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? इथे धोरण असे आहे कि जि पी तुम्हाला तपासून सरळ कोविद ची टेस्ट करायला सांगतो..बरं त्यात त्याचा काही आर्थिक फायदा नसतो.. सगळेच फुकट असते कारण सरकार चे धोरण अतिशय काटेकोर पणे तपासणे आणि प्रादुर्भाव थांबवणे हे आहे , साधारण समाज रचना अमेरिकेसारखी आहे म्हणून विचारले गैरसमज करून घेऊ नका

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 15/08/2020 - 20:50
@ चौकस २१२: तुमच्या प्रश्नांची उत्तरे: (१) पण मग नंतर (कोविड टेस्ट) केलीत कि नाही? हे कळले नाही? उत्तरः लेखाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे सुमारे आठवडाभरापूर्वी केली आणि निकाल नकारात्मक आला. त्यापूर्वी मात्र केलेली नाही (२) तुम्हाला मग नक्की काय झालं होत? उत्तरः टेस्ट न केल्यामुळे कोविडबद्दल मला तरी नक्की कधीच सांगता येणार नाही, पण लक्षणांवरून तरी तसे वाटते. बाकी या बाबतीत मिपावरील सुजाण लोक/डॉक्टर मंडळी जास्त सांगू शकतील. (३) आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? उत्तरः आम्हा उभयतांना हा त्रास झाला होता, आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेलो असायचो. मुले सकाळी ७ ते दुपारी ४-५ पर्यंत बाहेर असायची. ते दोघे फिजिओथेरॅपिस्ट असल्याने घरून काम करता येत नाही. संध्याकाळी जेवायला वगैरे एकत्र, पण दूर दूर बसायचो. खरेतर श्वासाचा त्रास आणि गुंगीत असल्यासारखे वाटत होते, तेंव्हाचे मला आता काहीही आठवत नाही. (त्याची नोंदच मनात झाली नाही की काय ?) (४) कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही"... हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? उत्तरः सध्याचे सरकारी धोरण साधारणपणे असेच आहे. अगदी जास्त त्रास असेल (ऑक्सिजनची पातळी खाली जाणे, ताप, खोकला , श्वसनाचा त्रास वगैरे) तरच दवाखान्यात घेतात. एरव्ही घरीच राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सरकार कडून नेहमी तुमची चवकशी केली जात रहाते. थोडे अवांतर: मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. यातल्या कोविड-बाधित होऊन बरे झालेल्यांपैकी ज्यांची घरे, कुटुंबीय वगैरे आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवले गेले. काही मरण पावले. जे बेघर, सरकारी भत्त्यावरच अवलंबून आहेत, त्यांना (उर्वरित आयुष्य ) तिथेच रहावे लागते. त्यांना अगदी गरज असली तरच फिजिओथेरॅपी द्यायची असे सध्याचे कंपनीचे धोरण आहे म्हणे. सुरुवातीला सर्व कर्मचार्याची कोविड टेस्ट दार आठवड्याला कंपनीतर्फे होत असे, मात्र निकाल येईपर्यंत सुट्टी घेऊन घरीच रहायचे. निकाल यायला कधीकधी दोन-तीन आठवडेही लागायचे. टेस्ट सुद्धा आज निगेटिव्ह, पुढील आठवड्यात पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह असा घोळ, खुद्द बरेचसे कर्मचारीच कोविड पॉझेटिव्ह होणे, कंपनीवर असलेली बेघर लोकांची जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेली कर्मचाऱयांची उपस्थिती, विशेषतः गोऱ्या कर्मचाऱयांची काम करण्याबद्दल भिती आणि अनिच्छा (घरबसल्या पगार मिळणार, मग काय) कोविड विषाणूचा एकदा प्रवेश झाला की तो बारा आठवडे शरीरात रहातो म्हणे, परंतु पहिल्या दहा ते चौदा दिवसांनंतर जर लक्षणे निवळली, तर तुमच्यापासून इतरांना धोका रहात नाही असे काहीतरी आहे. कदाचित त्यामुळेच आता कर्मचार्‍यांची साप्ताहिक टेस्ट बंद केली आहे. मात्र खोकला, ताप वगैरे लक्षणे दिसून आल्यास लगेच टेस्ट करवतात. आम्ही बरे होत आलो होतो त्या सुमारास आरोग्य खात्याकडून फोनवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले, लक्षणे दिसून आल्यास काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले गेले, शक्यतो घरीच रहावे, ऑक्सिजन कमी झाल्यास मात्र भर्ती व्हावे, वगैरे. इकडले गोरे अमेरिकन खुशाल बीचवर, स्विमिंग पुलात, हॉटेलात जातात, पार्ट्या वगैरे काय काय करतात, त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत. हल्ली न्यूयॉर्क व अन्य काही राज्यात बाहेरच्या राज्यांमधून येणारांना दोन आठवडे स्वखर्चाने क्वॅरंटाईन करावे लागते आहे. आम्ही आलो तेंव्हा असे काही नव्हते. टीप: वरील माहिती माझ्या मगदुराप्रमाणे मला जे समजले त्यावरुन देतो आहे. मी टीव्ही वगैरे कधीच बघत नसल्याने आणि कोविड विषयी बातम्या वगैरेंचा केंव्हाचाच वैताग आल्यामुळे माझी माहिती अपुरी वा चुकीचीही असू शकते.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 26/08/2020 - 06:16
मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. काळजी घ्या ... येथे VIKTORIA राज्यात सर्व सुरळीत असताना गेला महिनाभर जो परत प्रसार झाला तो नर्सिंग होम मध्ये जास्त ( येथतील अर्थव्यवस्था साधारण जरी भांडवलशाही आणि सोशालीसम याचे मिश्रण असली तरी नर्सिंग होम हे चालवले जातात खाजगी उद्योगांकडून आणि त्याला सरकारी अनुदान मिळते त्यामुळे "उद्योग आधी कि स्वास्थ्य आधी" हा प्रश्न येथेही आहेच अमेरिके इतका कदाचित टोकाचा नसेल ! )

शशिकांत ओक 14/08/2020 - 19:44
मस्त चाललेल्या कथनात गाढव प्रकरण आल्यावर आमची गाडी गाण्याच्या रुळावरून घसरली... ती इथे थांबली....
तत्पूर्वी आमचे कडून घडलेला एक गाढवपणा इथे सांगितला पाहिजे. तिकिटांची प्रिंटौटे काढायला आम्ही बाजारात गेलो, तिथे लटकवलेल्या हल्दीरामादिंच्या माळांमध्ये खट्टामीठा वगैरेंची दहा- दहा रुपयेवाली पौचे बघून तोंडाला पाणी सुटले. गेल्या दोन तीन महिन्यात असले अरबटचरबट काही खाल्लेले नसल्याने, ‘चला प्रवासात तोंड हलवायला काहीतरी हवे’ म्हणून चार-सहा पाऊचे घेतली. त्यावरील ‘म्यान्युफ्याकटुरिंग दाते’ वगैरे बघण्याचे भानही राहिले नव्हते, असो.
... ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:32
@शशिकांत ओकः ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...
... हा छोटा तीन वर्षे वयाचा मुलगा त्या दिवशी आमच्याकडे आलेल्या परिचितांचा आहे. माझा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. जिना चढून तो तिकडे जात असलेला बघून मी त्याच्या मागोमाग गेलो, (कारण स्टुडिओत टरपेन्टाईन, थिनर, करवत, कटर, कात्री, ब्लेडा वगैरे उघड्यावर असते.) मी दरवाज्यातून आत शिरलो, तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता. ते गंमतशीर दृष्य त्याक्षणी मला टिपता आले नसले, तरी माझ्या कलेला मिळालेली ही अनोखी पावती आहे, असे वाटून गेले. ... मेहमूदचे हे गाढव-गाणे प्रथमच बघितले.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/08/2020 - 22:57
तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता.
हे कौतुकास्पद दृश्य पाहून खुष होणारे मायबाप आजकाल दिसतात!

माझा दुपारचा प्रतिसादफाटेल एर्रोरने गिळला बहुतेक. चिगुकाका, फक्त चलो दिलदार चलो ला लिंकवायचं राहिलं. बाकी लेख, लिंका उत्कृष्ट. तुम्ही सुखरूप आणि खुशाल आहात हे वाचून आनंद वाटला. आता चित्रमय धागा येऊद्या भारी. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:54
चांदणे संदीप, लेख, लिंका आवड्ल्याचे वाचून छान वाटले. 'चलो दिलदार चलो' ची लिंक देता देता लक्षात आले, की ते गाणे आधी वरती दिलेले "हम है तैयार चलो" हेच आहे, त्यामुळे पुनरोक्ती नको म्हणून लिंक काढून टाकली. बाकी श्रीगणेश लेखमालेत चित्रमय धागा येऊ घातला आहे.

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:58
@ चौथा कोनाडा, "कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह" हे खूपच आवडले. कुणाला त्यातून ऊर्जा मिळाली तर सोन्याहून पिवळे. अनेक आभार.

बबन ताम्बे 16/08/2020 - 10:18
आपल्याला झालेल्या आजाराचे एव्हढे खुसखुशीत आणि सकारात्मक वर्णन खूप आवडले तसेच आनंदाने आणि धर्याने एका जगभर थैमान घातलेल्या आजाराशी कसे लढायचे याचा वस्तुपाठ मिळाला.

लई भारी 16/08/2020 - 14:22
छान लिहिलंय तुम्ही! आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि लेखनशैली आवडली. अमेरिकेतपण साधारण असाच गोंधळ आहे हे बघून आमच्या खुज्या मनाला बर वाटलं! :-) संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.

आरोग्यावरच्या गंभीर संकटावर धीरोद्दातपणे मात केल्याबद्दल मनःपूर्वक तुम्हा उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन. या अनुभवकथनासाठी वापरलेली लेखनशैली एकदम झकास वाटली. हे अनुभवकथन वाचून या संकटाला गांभिर्याने न घेणारे यापुढे गंभीर होतील अशी आशा वाटते. आपण आता अमेरिकेत वास्तव्याला असल्याने यापुढेही काटेकोरपणे कोविड-१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत राहावे ही प्रेमळ सुचवणी.

शाम भागवत 17/08/2020 - 12:53
झकास लेखन.
त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत.
आपण सर्व भारतीय समंजस आहोतच मुळी. :)

सुमो 26/08/2020 - 09:11
सचित्र संगीतमय आणि प्रेरणादायी लेखन. आवडलं !

पाषाणभेद 27/08/2020 - 22:51
वा छान लिहीले आहे. तुम्हाला जे गुंगीत वाटत होते ते तुमच्या मनाला समजत होते की अजाणतेपणी घडत होते? मला असे विचारायचे आहे की समजा मी कोमात गेलो, तर मला (म्हणजे जो कोमात असेल त्याला) सगळे समजते की काय? फक्त शरीर दाखवत नाही? बाकी आपण बरे झालात ते चांगलेच आहे. आता प्रकृती अगदी ठणठणीत हवी.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/08/2020 - 02:45
@पाभे: कोमाबद्दल ठाऊक नाही. मला येत असलेली गुंगी म्हणजे 'कोमा' होती किंवा कसे हे ठाऊक नाही (बहुतेक नसावी) मात्र आत्ता आठवले, की लेखात अनुभवलेले जे दोन जुने अनुभव आहेत ( टायफॉईड आणि चिकनगुनिया) त्यावेळीही अगदी वेगळे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव आले होते, ते असे: १. टायफॉईडच्या वेळी माझे वय सतरा होते. त्यावेळी किंबहुना आजतागायत मला ऊर्दु भाषा, शेरोशायरी वगैरे विषयी ओ की ठो कळत नाही. मात्र जोराचा ताप चढला की कितितरी वेळ (कदाचित तासन तास - वेळेचे अवधान तेंव्हा हरपलेले असायचे) माझ्या मनात अगदी अस्खलित शेरोशायरी न थांबता सतत चालू असायची..... इकडे आश्चर्यही वाटत असायचे की आपल्याला यातले काहीही माहित नसून हे कसे काय होते आहे.... २. चिकनगुनियाच्या वेळी जोराचा ताप चढला, की सर्वांगातून उत्कट आनंदाच्या उबळींवर उबळी उसळू लागायच्या. अनिवार, निखळ आनंदाच्या सरिवर सरी... तेंव्हासुद्धा वाटायचे की आपण एवढे आजारी असून हे काय घडते आहे. हे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत, त्यांचे कारण/ विष्लेषण काय आहे, हे मला कधीच समजले नाही. कदाचित मानसशास्त्रांवरील पुस्तकांमधे याविषयी असेल सुद्धा. माझ्यामते शरिराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचीच ही बचाव योजना असावी, पण शेरोशायरी हे मात्र एक कोडेच आहे.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 21/09/2020 - 20:35
आश्चर्य आहे. शरीर अन मन एक कोडेच आहे हे नक्की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

In reply to by चित्रगुप्त

ह्याचे एक कारण मला वाटते ते हे असावे कि ज्यांना ज्यांना चित्रकलेचे अंग असलेले पाहिले आहे त्या व्यक्तींमध्ये बाकीचेही कलागुण असतात. उदा. गुरु ठाकुर हा उत्कृष्ठ चित्रकार आहे पण त्याचप्रमाणे उत्कृष्ठ गीतकार व पटकथाकार आहे. रत्नाकर मतकरी उत्कृष्ठ लेखक + चित्रकार. सूर्यकांत मांढरे चित्रकार + उत्कृष्ठ अभिनेते. संदीप खरेही चित्रकार आहे असे वाचले आहे. तुमच्यामध्येही इतर दुसरा कलागुण असावा जो आजारपणात सुप्तावस्थेत प्रकर्षाने जाणवत असावा.

शशिकांत ओक 15/09/2020 - 20:57
करोना झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पुष्प गुच्छ न्यायला लागत नाही. घरातून बाहेर पडला की फक्त बातमी येते ते /त्या गेले /गेल्या! अंत्यदर्शनासाठी जायची सोय नाही! एकटे मरा...
मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा). प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे : मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो.

'एवढ्यात संवेदनाच बोथट झाल्याचे दिसते'

माहितगार ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 22/07/2020 - 20:41
येत्या दिड महीन्यात किती जवळच्या परिचीतांपर्यंत पोहोचतो त्या कडे लक्ष ठेवावे, सप्टेंबर १५ ला धाग्याला भेट देऊन सांगावे

Rajesh188 21/07/2020 - 23:15
साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवायचे असेल आणि भविष्यात येणाऱ्या संकटाला यशस्वी तोंड द्यायचे असेल तर लोकसंख्या विकेंद्रीकरण करणे अावशक्या आहे. सर्व शहरांची लोकसंख्या अर्धी तरी कमी झाली पाहिजे. दर वर्ग किलोमीटर ल अर्धा किलोमीटर जागा मोकळी हवी. सोशल distance ठेवा असे ऐकून कंटाळा आलाय 20 ते 25 हजार वर्ग किलोमीटर लोकसंख्या असलेल्या भारतातील शहरात सोशल distance ठेवणे शक्य आहे का. 2003 पासून 2020 पर्यंत एचआयव्ही,sarse 1,sarse 2 ,स्वाईन फ्ल्यू,बर्ड फ्ल्यू आणि बाकी किती साथीच्या रोगांनी त्यांचे अस्तित्व दाखवला तरी. साथीच्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी लोकसंख्या विरळ असावी हे समजून पण त्या वर काहीच विचार कोणी करत नाही. माणसांनी विचार नाही केला तर निसर्ग विचार करणार आणि ते तो साध्य करणार हे कटू असले तरी सत्य आहे.

Rajesh188 21/07/2020 - 23:48
जुलै संपत आला तरी मान्सून सक्रिय नाही. Covid 19 मध्येच सर्व अडकलेत. Covid19 पेक्षा भयंकर संकट उभे राहू शकत. मान्सून सक्रिय झाला नाही तर पाणी टंचाई,वीज कपात,अन्न धान्य टंचाई अटळ नोकऱ्या नाहीत,कारखाने बंद,सरकार भिकारी आणि त्या मध्ये दुष्काळ पडला तर. आता covid चे लाड पुरे झाले. बाकी संकट दारावर यायचा अगोदर सावध व्हा.

माहितगार 22/07/2020 - 06:11
इतरांपासून अधिकतम सुरक्षीत अंतरासाठी अलर्टनेस (सतर्कपणा) हवा तेही शक्यच नसेल त्या क्षणांच्या वेळी घरीदारी मास्क हवा. माणसाला एका वेळी ज्या अनेक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात त्यात आरोग्य आणि अर्थशास्त्र दोन्हीचा समावेश होतो किंवा कसे? आरोग्य आणि अर्थशास्त्र दोन्ही एकमेकांना पर्यायी नाहीत किंवा कसे? कुटूंबाचे आरोग्य कोसळले तर कुटुंबाचे अर्थशास्त्र कोसळते या बद्दल नव्याने बोलण्याची गरज पडणे कॉमनसेन्स मध्ये मोडते किंवा कसे?

Rajesh188 22/07/2020 - 11:08
आज काही ही झाले तरी सोशल distance पाळायचे च हे ठरवून खाली उतरलो. असंख्य लोक मास्क लावून रस्त्यावर होती,मध्येच एकादे वाहन पण येत जात होते. पुढून तीन लोक समांतर रेषेत आलीत माझ्या पुढे दोघे चालत होती. आता ती समोर ची तीन लोक आणि आम्ही तीन एकमेकांना पास होण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा कसे distance ठेवावे ह्याचा विचार डोक्यात आला म्हणून मी माझे स्पीड कमी केले. आता समोरची तीन हे दोन पास झाले पण तरी सुद्धा सोशल distance mi rahu shakhlo nahi Fakt ardha foot अंतरावरून आम्ही एकमेकांना cross kele. त्याच वेळी कोणाला शिंक आली असती तर बेजबाबदार कोणाला ठरवले असते. इच्छा असून सुद्धा नियम मोडला गेला. आता सांगा . कसे पाळणार सोशल distance.

In reply to by Rajesh188

माहितगार 22/07/2020 - 13:21
खालच्या प्रतिसादात घसरगुंडीची तर्कदुष्टता दाखवून दिली आहेच. एखादी गोष्ट मनावर घेऊन प्रामाणिक पणे प्रत्येकाने केली तर सबंध शहर, गाव आणि देशाचे आरोग्य पुढे जाते. इतर लोक पाय काढता घेतात म्हणून मी काढता घेतो, अडचणी येणार म्हणून मार्ग न काढता उद्दीष्टापासून मागे फिरतोच इतरांनाही परावृत्त करतो हे समाजात प्रयत्नांची नव्हे तर पराभूत मनोवृत्ती पेरणे झाले. आज मांजर आडवे आले तर आपण मागे फिरत नाहीत (मांजर अंधश्रद्धापाळूही नये) पण अंधश्रद्धेच्या काळात काय करत? आज बायका विटाळ पाळत नाहीत (विटाळाची अंधश्र्द्धा पाळूही नये) पण अंधश्रद्धापाळली जात असताना कोणती एक्सक्युजेस दिली जात ? कोणतीच नाही. मग आज एखाद्या तर्क-विज्ञान सिद्ध गोष्टीचे पालनासाठी मार्ग न काढता एक्सक्युजेस का देतो. तज्ञांचे म्हणणे लक्षात घेऊन, भारताच्या पंतप्रधानांनी दो गज दूरी आणि मास्कचे पालन चुकले तर पंतप्रधानालाही शिक्षा करा म्हटले. कालच्या बातमीतले CSIR च्या संशोधकांचे म्हणणेही आम्ही लक्षात घेत नाही आणि देशाच्या नेतृत्वालाही आम्ही मनावर घेत नाही ? रस्ता चालताना दूरवरूनच कुठे घोळका कुठे गर्दी आहे हे लक्षात येते, रस्त्याच्या एका बाजूला गर्दी असेल तर रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने चाला. तीन माणसे समोरून आली - तीन माणसे मागून आली ? प्रत्येकाने आपापली रस्त्याची डावी बाजू सांभाळून सहा फुटांचे अंतर राखून चालले तर प्रश्नच येत नाही. तुम्हाला नको असलेली मिरवणूक वाटेत आडवी येत असल्याचे दूरून दिसले तर काय करता ? रस्त्यावरील त्यातल्या त्यात सेफ जागी जाऊन मिरवणूकीची गर्दी निघून जाऊ देता आणि मग चालता कि अजून वेगळे काही करतात ? तसे हवा खेळती असेल आणि लोक कमी असतील तर रस्त्यावर जोखीम तेवढी नाही, जिथे गर्दी होते अशा किराणा, भाजी, दूध, दारू, बस स्टॉप, ऑफीस, वाहने अशा सर्व ठिकाणी प्रत्येकाने काळजी घ्यावयास हवी आणि कुणि घेत नसेल तर भारताचे पंतप्रधान म्हणतात तसे कलून सवरून निष्काळजीपणा करणार्‍यांना कितीही वरीष्ठ पदावरील असेल तरी दंड द्यावयास हवा.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 22/07/2020 - 12:53
.....जी काटेकोरता सांगीतली जातिय , ती १००% पाळणे अशक्य आहे....
वरील वाक्य स्लिपरी स्लोप फॉलसी म्हणजे घसरगुंडीची तर्कदुष्टता आहे. घसरगुंडीवरून माणूस घसरतो म्हणजे म्हणून घसरगुंडीच्या वरच्या बाजूला रहाण्याची गरज असूनही घसरून जाण्याचे समर्थन आहे. तानाजी मालुसर्‍यांच्या मावळ्यांनी सगळे मावळे गडावर चढवणे अशक्य आहे म्हणून सगळे जण गडाखालीच राहू , सिंहगड लढवू नका म्हटले असते तर सिंहगडाचा इतिहास वेगळा राहीला असता. काल पर्यंत सुरक्षीत अंतर आणि मास्कला वेड्यात काढणार्‍या ट्रम्पने कालच कोलांट उडी मारत सगळ्यांना सुरक्षीत अंतर आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले. भारताच्या पंतप्रधानाने तज्ञांचे ऐकुन किमान स्पष्टता ठेवत दो गज दूरी आणि मास्कच्या बाबत पंतप्रधान सुद्धा चुकला तरी शिक्षा करा म्हटले या पेक्षा देशाच्या नेत्याने अधिक काय स्पष्ट बोलावयास हवे की जनता गांभीर्‍याने घेत नाही आणि अधिकतम पालन न करता एक्सक्युजेस सांगत फिरते. चार म्हातारे मेल्याचे दुख्ख नाही, देशाच्या सकल उत्पन्नात भर घालण्याची क्षमता असलेल्या तरुणवर्गालाही कमी का असेना काही प्रमाणात गिळत रहाणारा आजार सोकावतो हे लक्षात घेतले पाहीजे.

In reply to by माहितगार

मराठी_माणूस 22/07/2020 - 16:17
थेरोटेकलि बरोबर आहे, पण प्रत्यक्षात विचार करा. आणि सर्व प्रकारचे काम करणारे लोक लक्षात घ्या. ट्रेन्स बंद आहेत , ओफिसेस मधे जाण्याची सक्ती आहेत , मर्यादीत बसेस आहेत, तासनतास रांगेत उभे रहायचे आहे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 22/07/2020 - 20:37
माझ्या मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या मुद्द्यावर धागा लेखात मी माझी मते सविस्तर लिहिली आहेत त्यातले न पटणारे कोणते ते सांगा.

In reply to by माहितगार

मराठी_माणूस 23/07/2020 - 12:17
ह्यांना सांगता येइल का स्लिपरी स्लोप फॉलसी https://www.loksatta.com/thane-news/passengers-protest-at-nalasopara-railway-station-due-to-inconvenience-in-transportation-zws-70-2224765/

In reply to by मराठी_माणूस

अभ्या.. 23/07/2020 - 12:37
नको, त्यांना सांगायला सांगू नका. किती टक्के लोकांना पंच तिकिटे घेतल्याने कोरोणा व्हायचे किती चानस आहेत आणि किती लोकांना किती किमी प्रवास केल्याने किती लोकांना भेटल्यावर किती विषाणू स्वयंपाक घरातील सिंकवर येतील ह्याचे आकडे देतील ते. लोक म्हणतील कोरोना परवडला माहिती विषाणूने गार होऊ आम्ही.

Rajesh188 22/07/2020 - 13:06
जीव कोणाला नकोसा आहे.मास्क तर 99 % लोक वापरात आहेत. आता मास्क 50 % च सुरक्षा देत असेल तर? हात धुण्याची सवय लागलीच आहे पण प्रतेक वस्तू ला स्पर्श केला की हात धुणे शक्य आहे का. सोशल distance palne keval अशक्य आहे. 5 ते 10% लोक जरी बाहेर रस्त्यावर आली तर रस्ते एवढे मोठे नाहीत की 7 फूट अंतर राखल जाईल.

In reply to by Rajesh188

माहितगार 22/07/2020 - 13:25
वरील प्रतिसादास उत्तर दिले आहे. पुर्वीच्या काळापेक्षा आधुनिक काळातील रस्ते मोठेच आहेत, जिथे मोठे नाहीत तेथे मास्क वापरावयास हवे . दिवसातून ५ पेक्षा जास्त लोकांना भेटणार असाल तर सर्जिकल मास्क वापरावा फेसशिल्ड आणि चष्म्याचा पर्याय आहे. किमान अंतर पाळण्यासाठी केरळातील एका गावतील प्रत्येक माणूस सगळीकडे स्वतःची पारंपारीक मोठी छत्री वापरू लागला आहे. इच्छा ठेवा मार्ग मिळतात.

In reply to by Rajesh188

Prajakta२१ 22/07/2020 - 23:01
हात धुण्याची सवय लागलीच आहे पण प्रतेक वस्तू ला स्पर्श केला की हात धुणे शक्य आहे का. हात नुसत्या पाण्याने धुणे शक्य आहे पण प्रत्येक वेळी साबण लावून १ मिन धुणे शक्य नाही sanitizer वापराने त्वचेच्या नवीनच समस्या ... सोशल distance palne keval अशक्य आहे.>>>>>>>>>>>सहमत मी किराणा आणायला जाते तेव्हा कधीही आजपर्यंत ६ फुटाचे अंतर कुठेच आणि कोणीही पाळले नाहीये फारतर २ पायऱ्या किंवा २ फूट (ह्यात बऱ्यापैकी सर्व स्तरातील भागांचा समावेश आहे) एवढेच कशाला सकाळी कचरा टाकून येताना बाजूचा सफाई कर्मचारी बाजूला थुंकताना पण पहिले आहे किंवा कधी सामान्य नागरिक पण आपण लाख दक्षता घेऊ पण इथे कोणीच पळत नसतील तर काय करणार ?इथे सगळे पाळायला लागतील तेव्हा थोडे आटोक्यात येईल

In reply to by अत्रुप्त आत्मा

माहितगार 22/07/2020 - 13:30
मी मी म्हणणार्‍यांना करोनाने गाठले आहे, आता पर्यंत २५ टक्केच्या आसपास शहरी जनतेला करोनाने गाठले आहे, १५ दिवसात दुप्पटचा वेगाने महिन्याभरात हा करोना सगळ्यांना जिलेबीचा प्रसाद देऊन जाईल, आपल्यावाट्याला गोड जिलेबी येणार की कडू हे कुणि सांगू शकत नाही.

Rajesh188 22/07/2020 - 23:10
तुम्ही म्हणता ते योग्य च आहे. पण सर्व प्रकारची काळजी काहीच चूक न होता घेणे practically Shakya nahi. Train,bus,madhye social distance अशक्य आहे. मास्क ला मर्यादा आहेत . जास्त वेळ वापरला तर श्वसनासाठी अडथळा निर्माण होतो भले covid19 पासून काही टक्के स्वसंरक्षण मिळेल पण श्वसन स अडथळा निर्माण झाल्या मुळे विपरीत परिणाम होवू शकतो माणूस जास्त दिवस घरात राहू शकत नाही मानसिक स्वास्थ बिघडू शकते. अन्न,पैसा,औषध,बाकीचे आजार,घरगुती अडचणी,जवळच्या व्यक्ती चे आजारपण,लग्न हे प्रसंग टाळता येणार नाही. बाहेर पडावे लागेल च.

माहितगार 20/08/2020 - 11:20
ईंडीयन एक्सप्रेस वार्ताहर Anuradha Mascarenhas | पुणे | प्रकाशन : August 20, 2020 5:53:28 am A new modelling study बाय Tata Consultancy Services Research (TRDCC), Pune, in collaboration with Prayas (health group) has predicted that with the current level of relaxation, the peak load on critical healthcare (people requiring oxygen support, ICU, ventilators etc) will be sustained until October-end in Pune. Pune Municipal Corporation (PMC) areas. As the city enters a crucial stage of the pandemic, additional preparation will be needed as the critical case load coming in from outside PMC areas rises during these months. a fine grained model and their analysis indicates that a significant number of people from Pune are still susceptible to the infection. Researchers said that by mid-August, in some wards with crowded dense localities, around 35-40 per cent people were likely to have had the infection already. In some wards (eg Kothrud, Warje, Aundh), this proportion is likely to be as low as 15 per cent. Majority of the infections are seen to occur through household contacts. Along with that, longer interactions in enclosed and crowded places is likely to increase transmission risk (places such as banks, offices, factories, eateries among others). Among the public health measures, universal use of masks and testing and isolation effectively slow down the epidemic. If 80 per cent people used masks, there was reduction in hospital load by upto 25 per cent during peak months. This proportion was 10 per cent if current testing rates were doubled, according to the study. if appropriate preventive care is not taken, there is a risk of rapid rise in infections .... which will further add burden on health care. Gradual opening up and continued efforts to ensure compliance with preventive behaviours will be crucial. Public health measures such as universal use of masks and testing are key interventions.......Advising quarantine of all suspected cases would be a prudent strategy in this situation, and this would require high levels of awareness and trust among communities, researchers said.

माहितगार 20/08/2020 - 17:22
असंही होत तर Germany's highest daily toll since April, when the pandemic was considered to be at its peak. Like across much of Europe, Germany's number of infections has jumped significantly over the summer holidays. Returning holidaymakers as well as parties and family gatherings have been driving new cases. संदर्भ

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 22/07/2020 - 20:41
येत्या दिड महीन्यात किती जवळच्या परिचीतांपर्यंत पोहोचतो त्या कडे लक्ष ठेवावे, सप्टेंबर १५ ला धाग्याला भेट देऊन सांगावे

Rajesh188 21/07/2020 - 23:15
साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवायचे असेल आणि भविष्यात येणाऱ्या संकटाला यशस्वी तोंड द्यायचे असेल तर लोकसंख्या विकेंद्रीकरण करणे अावशक्या आहे. सर्व शहरांची लोकसंख्या अर्धी तरी कमी झाली पाहिजे. दर वर्ग किलोमीटर ल अर्धा किलोमीटर जागा मोकळी हवी. सोशल distance ठेवा असे ऐकून कंटाळा आलाय 20 ते 25 हजार वर्ग किलोमीटर लोकसंख्या असलेल्या भारतातील शहरात सोशल distance ठेवणे शक्य आहे का. 2003 पासून 2020 पर्यंत एचआयव्ही,sarse 1,sarse 2 ,स्वाईन फ्ल्यू,बर्ड फ्ल्यू आणि बाकी किती साथीच्या रोगांनी त्यांचे अस्तित्व दाखवला तरी. साथीच्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी लोकसंख्या विरळ असावी हे समजून पण त्या वर काहीच विचार कोणी करत नाही. माणसांनी विचार नाही केला तर निसर्ग विचार करणार आणि ते तो साध्य करणार हे कटू असले तरी सत्य आहे.

Rajesh188 21/07/2020 - 23:48
जुलै संपत आला तरी मान्सून सक्रिय नाही. Covid 19 मध्येच सर्व अडकलेत. Covid19 पेक्षा भयंकर संकट उभे राहू शकत. मान्सून सक्रिय झाला नाही तर पाणी टंचाई,वीज कपात,अन्न धान्य टंचाई अटळ नोकऱ्या नाहीत,कारखाने बंद,सरकार भिकारी आणि त्या मध्ये दुष्काळ पडला तर. आता covid चे लाड पुरे झाले. बाकी संकट दारावर यायचा अगोदर सावध व्हा.

माहितगार 22/07/2020 - 06:11
इतरांपासून अधिकतम सुरक्षीत अंतरासाठी अलर्टनेस (सतर्कपणा) हवा तेही शक्यच नसेल त्या क्षणांच्या वेळी घरीदारी मास्क हवा. माणसाला एका वेळी ज्या अनेक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात त्यात आरोग्य आणि अर्थशास्त्र दोन्हीचा समावेश होतो किंवा कसे? आरोग्य आणि अर्थशास्त्र दोन्ही एकमेकांना पर्यायी नाहीत किंवा कसे? कुटूंबाचे आरोग्य कोसळले तर कुटुंबाचे अर्थशास्त्र कोसळते या बद्दल नव्याने बोलण्याची गरज पडणे कॉमनसेन्स मध्ये मोडते किंवा कसे?

Rajesh188 22/07/2020 - 11:08
आज काही ही झाले तरी सोशल distance पाळायचे च हे ठरवून खाली उतरलो. असंख्य लोक मास्क लावून रस्त्यावर होती,मध्येच एकादे वाहन पण येत जात होते. पुढून तीन लोक समांतर रेषेत आलीत माझ्या पुढे दोघे चालत होती. आता ती समोर ची तीन लोक आणि आम्ही तीन एकमेकांना पास होण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा कसे distance ठेवावे ह्याचा विचार डोक्यात आला म्हणून मी माझे स्पीड कमी केले. आता समोरची तीन हे दोन पास झाले पण तरी सुद्धा सोशल distance mi rahu shakhlo nahi Fakt ardha foot अंतरावरून आम्ही एकमेकांना cross kele. त्याच वेळी कोणाला शिंक आली असती तर बेजबाबदार कोणाला ठरवले असते. इच्छा असून सुद्धा नियम मोडला गेला. आता सांगा . कसे पाळणार सोशल distance.

In reply to by Rajesh188

माहितगार 22/07/2020 - 13:21
खालच्या प्रतिसादात घसरगुंडीची तर्कदुष्टता दाखवून दिली आहेच. एखादी गोष्ट मनावर घेऊन प्रामाणिक पणे प्रत्येकाने केली तर सबंध शहर, गाव आणि देशाचे आरोग्य पुढे जाते. इतर लोक पाय काढता घेतात म्हणून मी काढता घेतो, अडचणी येणार म्हणून मार्ग न काढता उद्दीष्टापासून मागे फिरतोच इतरांनाही परावृत्त करतो हे समाजात प्रयत्नांची नव्हे तर पराभूत मनोवृत्ती पेरणे झाले. आज मांजर आडवे आले तर आपण मागे फिरत नाहीत (मांजर अंधश्रद्धापाळूही नये) पण अंधश्रद्धेच्या काळात काय करत? आज बायका विटाळ पाळत नाहीत (विटाळाची अंधश्र्द्धा पाळूही नये) पण अंधश्रद्धापाळली जात असताना कोणती एक्सक्युजेस दिली जात ? कोणतीच नाही. मग आज एखाद्या तर्क-विज्ञान सिद्ध गोष्टीचे पालनासाठी मार्ग न काढता एक्सक्युजेस का देतो. तज्ञांचे म्हणणे लक्षात घेऊन, भारताच्या पंतप्रधानांनी दो गज दूरी आणि मास्कचे पालन चुकले तर पंतप्रधानालाही शिक्षा करा म्हटले. कालच्या बातमीतले CSIR च्या संशोधकांचे म्हणणेही आम्ही लक्षात घेत नाही आणि देशाच्या नेतृत्वालाही आम्ही मनावर घेत नाही ? रस्ता चालताना दूरवरूनच कुठे घोळका कुठे गर्दी आहे हे लक्षात येते, रस्त्याच्या एका बाजूला गर्दी असेल तर रस्त्याच्या दुसर्‍या बाजूने चाला. तीन माणसे समोरून आली - तीन माणसे मागून आली ? प्रत्येकाने आपापली रस्त्याची डावी बाजू सांभाळून सहा फुटांचे अंतर राखून चालले तर प्रश्नच येत नाही. तुम्हाला नको असलेली मिरवणूक वाटेत आडवी येत असल्याचे दूरून दिसले तर काय करता ? रस्त्यावरील त्यातल्या त्यात सेफ जागी जाऊन मिरवणूकीची गर्दी निघून जाऊ देता आणि मग चालता कि अजून वेगळे काही करतात ? तसे हवा खेळती असेल आणि लोक कमी असतील तर रस्त्यावर जोखीम तेवढी नाही, जिथे गर्दी होते अशा किराणा, भाजी, दूध, दारू, बस स्टॉप, ऑफीस, वाहने अशा सर्व ठिकाणी प्रत्येकाने काळजी घ्यावयास हवी आणि कुणि घेत नसेल तर भारताचे पंतप्रधान म्हणतात तसे कलून सवरून निष्काळजीपणा करणार्‍यांना कितीही वरीष्ठ पदावरील असेल तरी दंड द्यावयास हवा.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 22/07/2020 - 12:53
.....जी काटेकोरता सांगीतली जातिय , ती १००% पाळणे अशक्य आहे....
वरील वाक्य स्लिपरी स्लोप फॉलसी म्हणजे घसरगुंडीची तर्कदुष्टता आहे. घसरगुंडीवरून माणूस घसरतो म्हणजे म्हणून घसरगुंडीच्या वरच्या बाजूला रहाण्याची गरज असूनही घसरून जाण्याचे समर्थन आहे. तानाजी मालुसर्‍यांच्या मावळ्यांनी सगळे मावळे गडावर चढवणे अशक्य आहे म्हणून सगळे जण गडाखालीच राहू , सिंहगड लढवू नका म्हटले असते तर सिंहगडाचा इतिहास वेगळा राहीला असता. काल पर्यंत सुरक्षीत अंतर आणि मास्कला वेड्यात काढणार्‍या ट्रम्पने कालच कोलांट उडी मारत सगळ्यांना सुरक्षीत अंतर आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले. भारताच्या पंतप्रधानाने तज्ञांचे ऐकुन किमान स्पष्टता ठेवत दो गज दूरी आणि मास्कच्या बाबत पंतप्रधान सुद्धा चुकला तरी शिक्षा करा म्हटले या पेक्षा देशाच्या नेत्याने अधिक काय स्पष्ट बोलावयास हवे की जनता गांभीर्‍याने घेत नाही आणि अधिकतम पालन न करता एक्सक्युजेस सांगत फिरते. चार म्हातारे मेल्याचे दुख्ख नाही, देशाच्या सकल उत्पन्नात भर घालण्याची क्षमता असलेल्या तरुणवर्गालाही कमी का असेना काही प्रमाणात गिळत रहाणारा आजार सोकावतो हे लक्षात घेतले पाहीजे.

In reply to by माहितगार

मराठी_माणूस 22/07/2020 - 16:17
थेरोटेकलि बरोबर आहे, पण प्रत्यक्षात विचार करा. आणि सर्व प्रकारचे काम करणारे लोक लक्षात घ्या. ट्रेन्स बंद आहेत , ओफिसेस मधे जाण्याची सक्ती आहेत , मर्यादीत बसेस आहेत, तासनतास रांगेत उभे रहायचे आहे.

In reply to by मराठी_माणूस

माहितगार 22/07/2020 - 20:37
माझ्या मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या मुद्द्यावर धागा लेखात मी माझी मते सविस्तर लिहिली आहेत त्यातले न पटणारे कोणते ते सांगा.

In reply to by माहितगार

मराठी_माणूस 23/07/2020 - 12:17
ह्यांना सांगता येइल का स्लिपरी स्लोप फॉलसी https://www.loksatta.com/thane-news/passengers-protest-at-nalasopara-railway-station-due-to-inconvenience-in-transportation-zws-70-2224765/

In reply to by मराठी_माणूस

अभ्या.. 23/07/2020 - 12:37
नको, त्यांना सांगायला सांगू नका. किती टक्के लोकांना पंच तिकिटे घेतल्याने कोरोणा व्हायचे किती चानस आहेत आणि किती लोकांना किती किमी प्रवास केल्याने किती लोकांना भेटल्यावर किती विषाणू स्वयंपाक घरातील सिंकवर येतील ह्याचे आकडे देतील ते. लोक म्हणतील कोरोना परवडला माहिती विषाणूने गार होऊ आम्ही.

Rajesh188 22/07/2020 - 13:06
जीव कोणाला नकोसा आहे.मास्क तर 99 % लोक वापरात आहेत. आता मास्क 50 % च सुरक्षा देत असेल तर? हात धुण्याची सवय लागलीच आहे पण प्रतेक वस्तू ला स्पर्श केला की हात धुणे शक्य आहे का. सोशल distance palne keval अशक्य आहे. 5 ते 10% लोक जरी बाहेर रस्त्यावर आली तर रस्ते एवढे मोठे नाहीत की 7 फूट अंतर राखल जाईल.

In reply to by Rajesh188

माहितगार 22/07/2020 - 13:25
वरील प्रतिसादास उत्तर दिले आहे. पुर्वीच्या काळापेक्षा आधुनिक काळातील रस्ते मोठेच आहेत, जिथे मोठे नाहीत तेथे मास्क वापरावयास हवे . दिवसातून ५ पेक्षा जास्त लोकांना भेटणार असाल तर सर्जिकल मास्क वापरावा फेसशिल्ड आणि चष्म्याचा पर्याय आहे. किमान अंतर पाळण्यासाठी केरळातील एका गावतील प्रत्येक माणूस सगळीकडे स्वतःची पारंपारीक मोठी छत्री वापरू लागला आहे. इच्छा ठेवा मार्ग मिळतात.

In reply to by Rajesh188

Prajakta२१ 22/07/2020 - 23:01
हात धुण्याची सवय लागलीच आहे पण प्रतेक वस्तू ला स्पर्श केला की हात धुणे शक्य आहे का. हात नुसत्या पाण्याने धुणे शक्य आहे पण प्रत्येक वेळी साबण लावून १ मिन धुणे शक्य नाही sanitizer वापराने त्वचेच्या नवीनच समस्या ... सोशल distance palne keval अशक्य आहे.>>>>>>>>>>>सहमत मी किराणा आणायला जाते तेव्हा कधीही आजपर्यंत ६ फुटाचे अंतर कुठेच आणि कोणीही पाळले नाहीये फारतर २ पायऱ्या किंवा २ फूट (ह्यात बऱ्यापैकी सर्व स्तरातील भागांचा समावेश आहे) एवढेच कशाला सकाळी कचरा टाकून येताना बाजूचा सफाई कर्मचारी बाजूला थुंकताना पण पहिले आहे किंवा कधी सामान्य नागरिक पण आपण लाख दक्षता घेऊ पण इथे कोणीच पळत नसतील तर काय करणार ?इथे सगळे पाळायला लागतील तेव्हा थोडे आटोक्यात येईल

In reply to by अत्रुप्त आत्मा

माहितगार 22/07/2020 - 13:30
मी मी म्हणणार्‍यांना करोनाने गाठले आहे, आता पर्यंत २५ टक्केच्या आसपास शहरी जनतेला करोनाने गाठले आहे, १५ दिवसात दुप्पटचा वेगाने महिन्याभरात हा करोना सगळ्यांना जिलेबीचा प्रसाद देऊन जाईल, आपल्यावाट्याला गोड जिलेबी येणार की कडू हे कुणि सांगू शकत नाही.

Rajesh188 22/07/2020 - 23:10
तुम्ही म्हणता ते योग्य च आहे. पण सर्व प्रकारची काळजी काहीच चूक न होता घेणे practically Shakya nahi. Train,bus,madhye social distance अशक्य आहे. मास्क ला मर्यादा आहेत . जास्त वेळ वापरला तर श्वसनासाठी अडथळा निर्माण होतो भले covid19 पासून काही टक्के स्वसंरक्षण मिळेल पण श्वसन स अडथळा निर्माण झाल्या मुळे विपरीत परिणाम होवू शकतो माणूस जास्त दिवस घरात राहू शकत नाही मानसिक स्वास्थ बिघडू शकते. अन्न,पैसा,औषध,बाकीचे आजार,घरगुती अडचणी,जवळच्या व्यक्ती चे आजारपण,लग्न हे प्रसंग टाळता येणार नाही. बाहेर पडावे लागेल च.

माहितगार 20/08/2020 - 11:20
ईंडीयन एक्सप्रेस वार्ताहर Anuradha Mascarenhas | पुणे | प्रकाशन : August 20, 2020 5:53:28 am A new modelling study बाय Tata Consultancy Services Research (TRDCC), Pune, in collaboration with Prayas (health group) has predicted that with the current level of relaxation, the peak load on critical healthcare (people requiring oxygen support, ICU, ventilators etc) will be sustained until October-end in Pune. Pune Municipal Corporation (PMC) areas. As the city enters a crucial stage of the pandemic, additional preparation will be needed as the critical case load coming in from outside PMC areas rises during these months. a fine grained model and their analysis indicates that a significant number of people from Pune are still susceptible to the infection. Researchers said that by mid-August, in some wards with crowded dense localities, around 35-40 per cent people were likely to have had the infection already. In some wards (eg Kothrud, Warje, Aundh), this proportion is likely to be as low as 15 per cent. Majority of the infections are seen to occur through household contacts. Along with that, longer interactions in enclosed and crowded places is likely to increase transmission risk (places such as banks, offices, factories, eateries among others). Among the public health measures, universal use of masks and testing and isolation effectively slow down the epidemic. If 80 per cent people used masks, there was reduction in hospital load by upto 25 per cent during peak months. This proportion was 10 per cent if current testing rates were doubled, according to the study. if appropriate preventive care is not taken, there is a risk of rapid rise in infections .... which will further add burden on health care. Gradual opening up and continued efforts to ensure compliance with preventive behaviours will be crucial. Public health measures such as universal use of masks and testing are key interventions.......Advising quarantine of all suspected cases would be a prudent strategy in this situation, and this would require high levels of awareness and trust among communities, researchers said.

माहितगार 20/08/2020 - 17:22
असंही होत तर Germany's highest daily toll since April, when the pandemic was considered to be at its peak. Like across much of Europe, Germany's number of infections has jumped significantly over the summer holidays. Returning holidaymakers as well as parties and family gatherings have been driving new cases. संदर्भ
लेखनविषय:
लेखनप्रकार
या धागा लेखाचे आधीची शीर्षके 'पुणेकरांनो, आतातरी भानावर या' दैनिक सकाळच्या हेडलाईन वरून घेतले. प्रतिसादातून वीषाणूशूर बेफिकीर प्रतिसाद बघीतल्या नंतर शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला.

बट्ट्याबोळ-१

कपिलमुनी ·

जानु 12/07/2020 - 21:33
आपल्या मताशी काही प्रमाणात सहमत आहे. मुळात अर्ध शासकीय कर्मचारी म्हणुन काम करतांना या काळात काय करणे आवश्यक होते आणि काय नको करायला हे लक्षात आले. पण कोणाला सांगायचे? सुरुवाती पासुन विचार केला तर पहिले दोन लॉकडाउन व्यवस्थित पार पडले. पण त्या नंतर सगळा सावळा गोंधळ सुरु झाला. या सगळ्यात कामची मांडणी करणे, लोकांना कोणत्या अडचणी येत आहेत, आवश्यकता काय आहेत? कोणता भाग धोकादायक ठरु शकतो? तेथे आवश्यक कोणत्या सुविधा किती प्रमाणात लागतील त्याची उपलब्धता कशी आणि कोठुन होणार? त्यासाठी आवश्यक आर्थिक पुर्तता कशी येणार याचा कोणताही विचार आणि नियोजन केले गेले नाही. हे नियोजन स्थानिक पातळीवर होणे आवश्यक होते. किमान जिल्हा आणि तालुका पातळीवर. वरील कार्य न होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय नोकरशाही, ही मागील काही दशकात कार्य पातळीवरुन कधीच च्युत झालेली आहे. ती आता एक संघटीत लुटारु टोळी म्हणुन काम करु लागली आहे. कोणत्याही प्रसंगात आपल्याला काय मिळणार आहे त्याचा प्रथम विचार केला जातो. अगदी निर्जंतुकीकरण औषधे असो किंवा पी पी ई कीट. सगळ्यात जास्त अमानवीपणा लोकांच्या स्थलांतर करण्यात झाला. यात केंद्राने नियोजनाच्या व्यवस्थित सुस्पष्ट मार्गदर्शक सुचना देणे आवश्यक होत्या. ते राज्यांना दिल्या किंवा कसे ने माहित नाही. राज्याने आपल्या अधिनस्थ स्वराज्य संस्थांना नियोजन देणे आवश्यक होते. याबाबत प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्थ कर्मचार्‍यांना वेळोवेळी अनेक आदेश आणि सुचना काढुन गोंधळ वाढविला. नोकरशाही कडुन आवशयक कार्य करुन घेणे हे शासन आणि राजकीय पक्ष यांचे काम होते. त्यांनी नको तितके राजकारण करुन घेतले. खर म्हणजे आता असे वाटते की जशी जनता तसे शासन. सगळ्यात मोठा दोष आपलाच आहे. मी यात मुद्दाम कोणत्याच राजकीय पक्षाबाबत मत व्यक्त करीत नाही. जरी माझी काही मते असतील तरी.

पण आशयाशी बऱ्यापैकी सहमत. बऱ्यापैकी यासाठी, की लॉक डाऊन करणे ही मार्च मध्ये काळाची गरज होती. त्यानंतर अनलॉक करणे ही जून नंतर काळाची गरज आहे. प्रॉब्लेम झाला तो इम्पलिमेंट करण्यात. ' भाईयो औ र बहनो, आज रात्री अमुक वाजल्यापासून तमुक बंद ' यापेक्षा ' आपल्याला करोनाला हरवायचे आहे, नव्हे आपण त्याला हरवणारच ' हे जास्त आश्वासक वाटलं होतं. कधीही उठून काहीही घोषणा करणाऱ्या पंतप्रधानांची आधी धास्ती अन नंतर काहीच वाटेनासे झाले. हे आलेत म्हणजे काहीतरी बट्ट्याबोळ करणार, इतकी खात्री वाटायला लागली. महाराष्ट्रात परिस्थिती (सुरुवातीला तरी) जास्त चांगली वाटली. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री रोज अपडेट द्यायचे, दिलासा द्यायचे. बरं वाटायचं. नंतर राजेश टोपे गायबच झाले. उद्धव ठाकरे यांची व्हिजिबिलीटी सुद्धा मागच्या एक महिन्यात कमी झाल्यासारखी वाटतेय. त्यामुळे एकूण परिणाम म्हणजे सर्वांनी सर्व काही रामभरोसे सोडून दिलंय की काय अशी शंका यायला लागली आहे. एकशे तीस कोटींच्या देशात अजूनही रुग्नसंख्या दशलक्ष च्या आत आहे, रस्तो रस्ती कोरोना मृत दिसत नाहीत, हा चमत्कार म्हणायला हवा, त्यामध्ये लॉक डाऊन चा मोठा हात आहेच. मात्र लॉक डाऊन चे साईड इफेक्ट - अर्थ व्यवस्थेवर अतिवाईट परिणाम, स्थलंतरीत लोकांची दुःख, स्थानिक हातावर पोट असणाऱ्या लोकांचे प्रश्न - यांचं नियोजन चुकलंच. आधी अंदाज आला नाही, हे गृहीत धरलं ( कारण परिस्थितीच अभूतपूर्व होती. अंदाज येणं शक्यच नव्हतं.) तरी अंदाज आल्यावर त्यावर काहीच केलं गेलं नाही. इकडून तिकडे जाण्यासाठी ई पास बनवण्या मागचं लॉजिक मला अजुन कळले नाही. मागेल त्याला ई पास मिळाला असेल तर, तो दिला तरी कशाला? गावाकडून आलेल्या लोकांनी सांगितलं की सरकारी दवाखान्यात जायचं, तिथं एका बॉक्स मध्ये दहा रुपये टाकायचे, वैद्यकीय अधिकारी ताप नसल्याचा दाखला देणार, मग लोक प्रवास करू शकणार. याला काय अर्थ आहे? एप्रिल मध्ये लोक गावी गेले. तिथे चौदा दिवस विलगीकरण. त्यानंतर कुटुंबासोबत राहायचं. मग मे मध्ये पुण्यात परतीचा प्रवास. इथे येऊन परत चौदा दिवस विलगीकरण. एक महिना विलगीकरणात वाया गेला लोकांचा. काय चालू आणि काय बंद ठेवायचं याला काही लॉजिक असल्याचं वाटत नाही. सगळ्या निर्णय प्रक्रियेत सर्वात वरती, निर्णय घेणारे, राजकारणी आणि जमिनीवर तो अमलात आणणारे प्रशासकीय अधिकारी, यात आरोग्य तज्ज्ञ कुठे होते असं वाटलं च नाही. ज्याला जसं योग्य वाटेल तो तस वागतोय, निर्णय घेतोय आणि कारवाई करतोय. तीन आठवड्यापूर्वी आमच्या हडपसरच्या घराजवळ contentment झोन केला गेला. तीन रस्ते पूर्ण पॅक केले गेले. त्यातला एक रस्ता एका स्थानिक, श्रीमंत आणि वजनदार राजकीय कुटुंबाच्या घरासमोर जात होता. दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावर असलेलं बॅरिकेड् त्या घराच्या अलीकडे आलं. कारण त्या घरातल्यांना कुठे जायला अडचण नको. असं एकूण घडलेलं आहे. भारतासारख्या देशात हा आजार आटोक्यात ठेवायला लॉक डाऊन ची मदत झाली, यात संशय नाही. मात्र सामाजिक अन आर्थिक आघाडीवर बट्ट्याबोळ झालाय हे नक्की! ता. क. हायला, माझं लिहिणं जास्त विस्कळीत झालं !! प्रतिसादाच्या शीर्षकासाठी सॉरी बरका..

In reply to by mrcoolguynice

विटेकर 14/07/2020 - 13:09
"संघाने मेहनत केल्याने मुस्लिम धारावीत करोना नियंत्रीत झाला याचं क्रेडिट लाटायला येताना दिसतायेत..." संघाने असा दावा केलाय का ? तसा दावा सन्घाच्या अधिकृत प्रवक्तयाने , अधिकार्याने केला आहे का ? कशाला उगाच चिखलफेक करताय ? तुमचा मोदी द्वेष चालू द्या , संघाला मध्ये घेऊ नका .. संघ सेवाकार्य करताना हिन्दू - मुस्लिम पहात नाही हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. माझा मुलगा संघातर्फे स्कनिन्ग साठी पुण्यातील तादीवाला रोड वर गेला होता , मे महिन्यामध्ये .. त्यानी अनेक मुस्लिम नागरिकान्चे स्कनिन्ग केले हे मला पक्के माहीत आहे ! उगाच ओढून ताणून बदरायणी संबंध लावायचा का ? माध्यान्ही सुर्यावर थुन्किती | त्याची थुन्की आपणांवरी ! संघाचे धारावी सेवाकार्याबद्द्ल काय म्हणणे आहे ते पहा .. धारावी : श्रेयवादाची लढाई. रवींद्र मुळे. संपर्क प्रमुख ,प.महाराष्ट्र. ( रा.स्व.संघ ) धारावी येथे कोविद १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. तो आटोक्यात आणण्यासाठी सरकार असमर्थ ठरत होते. त्यात काही सामाजिक संस्था पुढे आल्या विशेष करून संघ विचाराच्या संस्थांनी पुढाकार घेतला. स्वयंसेवकांनी ppe kit घालून स्क्रिनिंग साठी पुढाकार घेतला. समुपदेशन झाले. काढा ,औषध, स्वच्छता ,sanitisation याचा प्रसार झाला .परिणाम स्वरूप सरकारी प्रयत्नांना ही जोड मिळाल्यावर तेथील प्रादुर्भाव झपाट्याने कमी झाला. WHO ने पण दखल घेतली. आणि येथेच गम्मत सुरू झाली.सरकारला त्याचे श्रेय मिळणे स्वाभाविक होते. विरोधी पक्षातील मंडळी हे श्रेय सरकारचे नाही संघाचे आहे हे उच्च रवात चंद्रकांत पाटील ते नारायण राणे सांगू लागले. तिकडे सत्ताधारी मंडळीनी उदार पणे हे केवळ आमचे यश नाही तर सर्वांचे आहे असे न म्हणता स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली. पण ज्या स्वयंसेवकांनी किंवा संघांनी हे स्वाभाविक कर्तव्य म्हणून केले ते याकडे कसे पाहतात किंवा कसे बघितले पाहिजे यासाठी संघ समजून घेण्याची गरज आहे. पूजनीय डॉक्टरांना एकदा नागपूरकर मंडळीनी भेट घेवून सध्या नागपूरमध्ये मुस्लिम समाजाचे खूप आक्रमक रूप दिसते आहे उद्या दंगल सदृश्य परिस्थिती झाली तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार असे विचारले.डॉक्टरांनी शांत पणे सांगितले मी त्यांना अंथरूण पांघरूण घेवून कार्यालयात झोपायला बोलवेल. ते आश्चर्याने डॉक्टर यांच्या कडे बघायला लागले. डॉक्टर पुढे म्हणाले समाजात कुठलेही कॉन्ट्रॅक्ट घेणारी संघटना असे संघाचे स्वरूप मला करायचे नाही. संघावर सगळे सोपवून समाज निष्क्रिय राहणे हे जर घडले तर ते संघाचे अपयश आहे . संघ आणि समाज वेगळे नाही. त्या मुळे सर्व समाजाला बरोबर घेवून समाजा‌ कडून ते करून घेणे यासाठी समाज उभा राहिला पाहिजे अशी संघाची भूमिका आहे. धारावीत पण तेथील समाजाने ठरवले कोरोना‌ वर मात करायची म्हणून ते घडले संघ निमित्त मात्र ठरला.संघ स्वयंसेवक रोज म्हणतात त्या प्रार्थनेत निश्रेयस असा उल्लेख आहे. त्यामुळे संघाने अमक्या वेळेस काय केले ? तमक्या वेळेस संघ कुठे होता याची उत्तरे खरे तर संघाला द्यावी वाटत नाहीत. ( स्वयंसेवक जी प्रार्थना संघ स्थानावर म्हणतात ती पण संघाची नाही तर सगळ्या समाजाची आहे अशी संघाची धारणा आहे त्यात कुठेही संघाचे नाव नाही.) फाळणीच्या वेळेस हिंदू समाजाला सुरक्षित भारतात आणणे किंवा त्यांचे पुनर्वसनाचे कार्य करणे किंवा श्रीनगर विमानतळ पाकिस्तानने हल्ला केल्यावर बर्फ दूर करून भारतीय सैन्याला विमाने उतरवण्यासाठी उपलब्ध करून देणे, युद्धाच्या वेळी सीमेवर सैनिकांची सेवा करणे पुर, दुष्काळ ,भूकंप , वादळ ,विमान किंवा रेल्वे अपघात यात मदतीला धावून जाणे याचे कधीच श्रेय घेण्याच्या भानगडीत संघ पडला नाही. याचे श्रेय घेणे म्हणजे आज माझ्या आईचे पाय दाबून दिले. तिला औषध दिले तीची सेवा केली असे स्वतःच म्हणणे हे जितके हास्यास्पद तितके संघाने हे केले , स्वयंसेवक असे करतात असे म्हणून पाठ थोपटून घेणे हास्यास्पद आहे. म्हणूनच अनेक वर्ष रामजन्मभूमी आंदोलन करत कोठारी बंधूंचे बलिदान समोर असून प्रत्यक्ष बाबरी ढाचा उध्वस्त झाल्यावर संतप्त हिंदू समाजाचे हे कार्य आहे असे सांगून सरसंघचालक समाजाला श्रेय देवून मोकळे झाले. आणीबाणी चा प्रदीर्घ लढा देवून ही" विसरा आणि क्षमा करा" असे म्हणताना सरसंघचालकांनी स्वयंसेवक ना चालून आलेली सत्ता पदे नाकारली.गोवा , दादरा नगर हवेली चा स्वातंत्र्य संग्रामात स्वयंसेवक अग्रेसर होते पण संघाने त्याचे श्रेय घेतलेले नाही . एखाद्याला देशभक्त म्हणणे हा त्याचा सन्मान असू शकतो पण बाकीच्यांच्या अपमान आहे असे संघाला वाटते. देशभक्त असणे किंवा मातृभक्त असणे हा गुण नाही तर ती सहज सुलभ मानवी भावना असली पाहिजे अशी संघाची धारणा प्रथमपासून आहे. हा फार वेगळा विचार आहे. तो मुळात च समजून घेण्याचा आहे. श्रेय देणारे ,श्रेय नाकारणारे आणि श्रेय घेणारे या सगळ्यांनीच संघ मुळात समजून घेण्याची गरज आहे. सामाजिक माध्यमे हे अत्यंत स्वस्त सोपे संवंग माध्यम व्यक्त होण्यासाठी आज सर्वांना उपलब्ध आहे. अनेक जण ज्यांना संघ स्वयंसेवकांनी केलेल्या सेवेचा उपयोग झाला ते संघाची अफाट स्तुती करतात मग ती सगळ्या समाज माध्यमातून प्रसिद्ध पावते. ज्या राजकारणी मंडळींना याचा आपल्याला फायदा आहे असे वाटते ते पण याला प्रसिध्दी देतात. या उलट जे दीर्घ द्वेष करणारी मंडळी आहेत किंवा ज्यांना असे वाटते यामुळे आपले राजकीय नुकसान आहे ,( कारण नसताना असे वाटत असते) ते संघावर मग खालच्या पातळीवर टीका करतात संघाचे व्यंगात्मक प्रदर्शन वगैरे करतात.वस्तुस्थिती कडे डोळेझाक करतात. वास्तविक स्वयंसेवकांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून काम केले ही वस्तू स्थिती आहे. ज्या तरुणांनी काम केले त्यांच्या घरातले वयस्कर मंडळी आज कोरोना positive झाले आहेत. पुणे ,नाशिक,ठाणे, डोंबिवली कल्याण मुंबई आणि धारावी सगळीकडे कार्यकर्ते काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि या कामाचा सरकार कुणाचे आहे आणि देशाचे नेतृत्व कोण करत आहे याच्याशी काही संबंध नाही हे पण लक्षात ठेवावे लागेल. खरा स्वयंसेवक स्तुतीने हुरळून जात नाही आणि निंदा झाली म्हणून खचून पण जात नाही. कर्तव्य भावनेने या कोविडच्या काळात अन्न धान्य वाटप ते अंत्य संस्कार करण्या पर्यंत सर्व काम कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न बाळगता चालू आहे ते टीका झाली म्हणून थांबणार नाही आणि कौतुक झाले म्हणून हुरळून पण केले जाणार नाही. जेंव्हा अशी संकटे येतात तेंव्हा केवळ एखादी व्यक्ती किंवा सरकार किंवा संघटन पुरेसे नसते तर या सर्वांनी मिळून त्या संकटाला तोंड द्यायचे असते पण प्रत्येक बाबतीत राजकीय लाभ आणि मलिदा शोधणारी संस्कृती उदयाला आली की तेथे प्रश्न सोडवण्यापेक्षा श्रेय घेण्या कडे कल जास्त येतो. संघाने आपल्या सेवा प्रकल्प, सेवा कार्य याची कधीच फारसी प्रसिध्दी केलेली नाही आणि टीका करणाऱ्या लोकांना फार महत्त्व दिलेले नाही संघाचे कार्य अविरत चालू राहणार आहे पण ते सर्व समाजाला बरोबर घेवून .संघ संस्थापक तर संघाचे लवकरात लवकर समाजात विसर्जन व्हावे या मताचे होते. आज ही संघाची हीच भूमिका आहे. या कोविद च्या काळात केवळ संघ नाही तर अनेक संस्था ,धार्मिक मठ मंदिरे , अनेक ज्ञाती संस्थांचे कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहेत.पुण्यात उद्योजक एकत्र आले आणि त्यांनी एक व्यासपीठ उभे करून खूप मोठे काम उभे केले. कुणी कोविद साठी रुग्णालय उभे केले. संघ आणि समाज त्यांचा मना पासून ऋणी आहे. भाजप विरोधकांनी आपल्या राजकीय लढाईत संघाला ओढण्याची गरज नाही. पण राजकीय पक्ष म्हणून या काळात कुठल्या पक्ष कार्यकर्त्याने काय भूमिका बजावली याचे तटस्थ समीक्षण अवश्य पत्रकार मंडळीनी करावे अशी स्थिती आहे. संघ स्वयंसेवक म्हणून स्वयंसेवकांची ती जबाबदारी नाही त्यांचे ते काम पण नाही. गीतेतील वर्णन केलेला स्थित प्रज्ञ ,कर्मयोगी असा स्वयंसेवक डॉक्टर साहेबांना अपेक्षित होता. सुरुवातीच्या काळात संघ प्रसिध्दी परांमुख आहे असे प्रसिद्ध वाक्य होते. काळ बदलला संघाची इच्छा असो नसो काही नाही तर टीआरपी साठी किंवा राजकीय फायदा तोट्यासाठी लोकांचे कॅमेरे हे संघाकडे आहेत आणि संघाची हीच खरी परीक्षा आहे. पण शाखेतील संस्कारांच्या बळावर स्वयंसेवक ही परीक्षा पास होतील. तेंव्हा तूर्तास श्रेय देणाऱ्या मंडळीनी जरा सबुरीने घ्यावे , श्रेय नाकारणाऱ्या नी प्रामाणिक व्हावे आणि संघ स्वयंसेवकांनी हुरळून न जाता अलिप्त पणे बघावे एव्हढेच वाटते. १३/७/२०

शा वि कु 13/07/2020 - 10:09
लॉकडाऊन फार गरजेचे होते, पण व्यवस्थित पणे पूर्वसूचना देऊन आणि काही दिवसांनी मुदत देऊन करणे योग्य झाले असते, अथवा गरजेची ती व्यवस्था करून निर्णय व्हायला हवा होता. (निर्णय घेऊन व्यवस्था करण्यापेक्षा.) अर्थात हे इतके सोपे नाही असेही वाटते. नोटीस पिरियड देऊन लॉकडाऊन करणे कौंटरप्रोडक्टिव्ह होण्याची शक्यता पण होतीच.

In reply to by शा वि कु

आनन्दा 13/07/2020 - 10:50
खरे सांगू का? लॉकडॉउन होणार हे साधारणपणे सामान्य जनतेला १५ मार्च च्या आसपास कळलेले होते, कारण करोना आटोक्यात राहत नाहीये याचा अंदाज यायला लागला होता. परंतु २ दिवसांचा अवधी दिला असता तर स्थलांतरितांनी घरी जाण्यासाठी अभूतपूर्व गर्दी केली असती आणि शासनव्यवस्था तिथेच कोलमडली असती. (अमेरिकेत वगैरे काय झाले हे साक्षीला आहे) असो, प्रत्यक्षात हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice 13/07/2020 - 11:12
हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.
सहमत.. असा समंजसपणा जर भारतीय जनतेत, आंतरजालीय समाजात आधीपासूनच असता तर क्या ब्यात होती !

In reply to by शा वि कु

आनन्दा 13/07/2020 - 12:50
सर्वसामान्यपणे परिस्थिती अशीच परस्परविरोधी असते.. त्यामुळे काहीच बरोबर किंवा चूक नसते. प्रत्येक गोष्टीला ट्रेड ऑफ असतो आणि फायदे पण असतात. वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice 13/07/2020 - 13:45
वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.
ह्या आज दिसणाऱ्या सुद्न्यपणाची सुरुवात साधारण २०१४-१५ साली झाली कि काय... ? अवान्तरः History will be kinder to me than the media, says Manmohan JANUARY 04, 2014 01:44 IST

In reply to by mrcoolguynice

आनन्दा 13/07/2020 - 16:05
हा हा.. आम्ही कायमच सोशिक होतो. २००५ साली महापूर आला, २००६ का ७ ला बाँब्स्फोट झाले, २००८ साली कसाब चा हल्ला झाला तरी देखील आम्ही सहनच केले. जर नसतो तर २००४ आणि २००९ मध्ये मनमोहन आणि सोनियांना सरकार बनवायची संधीच मिळालीच नसती. २०१४ साली थोडे भावनिक झालो होतो, पण आत सूज्ञ झालो आहोत. विषेषतः ज्या नवीन नवीन भानगडी बाहेर येत आहेत त पाहिल्यावर तर नक्कीच. मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?

In reply to by आनन्दा

mrcoolguynice 13/07/2020 - 16:21
मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?
विचारा फेकूला ... एटीम लाईनमध्ये उभे राहून किती मेले, ब्यांकेत ऑन ड्युटी किती मेले, हजारो किलोमीटर पायी चालता किती मेले , रेल्वे रुळावर झोपलेले किती मेले. ऑक्सिजनवाचून किती बालके मेली.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice 13/07/2020 - 17:05
व्हाट अबाउटरी करायची असेल तर जरूर करा, परंतु या व्हाट अबाउटरीचे कुळ मूळ कुठून उगम पावलंय या देशात , याचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. देशातील व्हाट अबाउटरीच्या संस्कृतीची चाल चेहेरा चारित्र्य प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे. काही लोकं पिढ्यान पिढ्या व्हाट अबाउटरी करत आहे या देशात.

In reply to by mrcoolguynice

सर टोबी 13/07/2020 - 17:08
जरूर करू. अगदी टणत्कार होईल याची खात्री देतो. परंतु आत्ता नको. एकूणच भारतीय जनतेची स्मरणशक्ती फार कमजोर आहे. तेंव्हा २०२४ च्या सुरुवातीला जरूर एक धागा काढा. जगलो वाचलो तर त्यावर जरूर जोरकस प्रतिवाद करेन. तोपर्यंत फक्त अतिश्रीमंत, डॉक्टर्स, राजकारणी, कोरोनाच्या साथीत गब्बर झालेले पोलीस आणि सरकारी अधिकारी आणि अति कंगाल एवढेच लोकं १०० कोटीच्या आसपास शिल्लक असतील असे वाटते. तोपर्यंत बरं वाटावं म्हणून खालील सूक्ताचा जप करावा:
  • पुरे विश्व में भारत की गरिमाको चार चाँद लग गए है
  • हमारे आत्मनिर्भर होने के दृढ निश्चय से बड़ी बड़ी अर्थव्यवस्थाएं कांप उठी है
  • भारत में पहले कई ज्यादा उद्योग को रियायते मिल रही है

सुबोध खरे 13/07/2020 - 19:29
जालावर अनेक लोक आपले अमूल्य विचार सूर्याच्या तेजाने तळपवताना पाहून खरंच गम्मत वाटते आहे. कोणत्याही सरकारला शिव्या घालणे सोपे असते. ( पक्ष विरहित वाक्य आहे). सचिन तेंडुलकरला काय अक्कल आहे का? असा शॉट मारतात का कधी? असे मोहिते गल्लीत चेंडू फळी खेळणाऱ्याने म्हणावे तसे लोक आपले शरसंधान चालवीत आहेत. सरकारने काय करायला हवे होते हे कोणी मला सुसंगत रित्या योजना आखून दाखवेल का? मग चर्चा करू अन्यथा चालू द्या

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 13/07/2020 - 19:59
पण ऐकणार कोण? बाकी सचिनला मी शिकवत नाही पण माझ्या मताने सरकार बनवले असल्याने माझ्या मताला किंमत नक्कीच आहे. सामान्यांच्या अमूल्य विचारांचे मतप्रवाह एकत्र येतात तेव्हा सरकार बनतात आणि पडतात.

सुबोध खरे 13/07/2020 - 20:11
टीका करणे सोपे आहे. नक्की काय करायला हवे होते हे सांगता येईल का? केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 14/07/2020 - 12:37
हो नक्कीच ! 23 January 2020 ला चायना मध्ये लॉक डाऊन जाहीर झाले तेव्हा पासून पूर्व तयारी करायला हवी होति. आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍या लो़कांसाठी विलगीकरण प्रक्रिया , टेस्टिंग किट्स ची उपलब्धता या गोष्टी हव्या होत्या , अगदी लॉ़कडाऊन नंतर सुद्धा केवळ टेंपरेचर गन आणि सेल्फ डीक्लेरेशन फॉर्म एवढ्यावर मुक्त प्रवेश होता. भारतातील पहिले काहि रुग्ण हे चायना ( वूहान )मधून आले होते , त्यानंतरहि आंतर राष्ट्रीय प्रवासाचे योग्य स्क्रीनिंग झाले नाही किंवा तो थांबवला गेला नाही. खुद्द पप्पूने १२ फेब ला सांगितले होते यावर हा रीप्लाय होता यानंतरही डोनाल्ड ट्रंप चा दौरा आयोजित केला गेला, तबिलगी सारख्या कार्यक्रमांना परवानगी दिली गेली ( त्यांच्या नावने कितिही शंख केला, तरि सगळे व्हिसा घेउन आले अनि परवानगि घेउन कार्यक्रम केला होता) मध्य प्रदेश मध्ये सरकर पडण्याची वाट बघितलि गेलि आणि नंतर केवळ ४ तासाचा अवधी देउन लॉ़कडाउन केले गेले. असे कार्‍यक्रम टाळत आले असते, जे टाळले नाहीत लॉक डाउन चा कालावधी प्लानिंग नसणे आपण लॉक डाऊन जाहीर करणरे पहिले देश नक्किच नव्हतो . त्यमुळे २१ दिवस लॉक डऊन जाहीर केल्यानंतरही मार्गदर्शक सूचना नव्हत्या, यात्रेला गेलेल्या , एखद्या दिवसाच्या प्रवसाला गेलेल्या , प्लॅटफॉर्म वर अडकलेल्या, आई वडिल एका दिवसा साठी बाहेर गेलेत अशांचाअ, वृद्ध लोकांचा शून्य विचार केला गेला. लोक आहे त्या परिस्थीतीत अडकून पडले, पैसे , पाणी, रहन्याची सोय असा कहिहि विचार केला नाही. आणि ह २१ दिवसाचा लॉक डाउन ९० दिवस रेटला गेला. २ दिवसा साठी बाहेर पडलेलया कोणाला ९० दिवस बहेर राहायला लगले तर कसे मॅनेज होइल ? तळेगावची एक केस सांगतो, माणूस डायबेटिक होता, हॉटेल मध्ये रहय्चे पैसे संपले , हॉतेल बन्द झली, औषधे संपलि , चालत जायला लगले त्यामुळे पायाला गँगरीन झले. अशा रस्त्यावर मेलेल्या , बाळंत झलेल्या केसेस आहेत. लॉक डाउन सोबत स्थानिक संस्थाशी समन्वय साधून शेल्टर होम तयार करुन तिथे सोय करायला हवी होति , त्याची माहिति सार्वजनिक माध्यमातून मिळायला हवि होति. वेळ मिळेल तसे टंकतो.. गावी जाणार्‍यांची सोय वगैरे याबद्दल पुढे लिहीतोच,
केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.
मी मत देतो, मी टॅक्स देतो , मी कायदा पाळतो आणि मला बोलायचा हक्क नक्कीच आहे , मला पंतप्रधान काय कोणत्यही लोकसेवकावर कितिहि टीका करायचा घटनादत्त हक्क आहे ! टीका करायला अजुन काही क्वालिफिकेशन तुम्ही मिळवले असल्यास सांगा

In reply to by कपिलमुनी

23 January 2020 ला चायना मध्ये लॉक डाऊन जाहीर झाले तेव्हा पासून पूर्व तयारी करायला हवी होति. आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍या लो़कांसाठी विलगीकरण प्रक्रिया , टेस्टिंग किट्स ची उपलब्धता या गोष्टी हव्या होत्या , अगदी लॉ़कडाऊन नंतर सुद्धा केवळ टेंपरेचर गन आणि सेल्फ डीक्लेरेशन फॉर्म एवढ्यावर मुक्त प्रवेश होता.>>>> तर हे तुम्ही 14 जुलै ला सांगताय, 13 जानेवारी लाच सरकार ला एखाद पत्र लिहून नाहीतर मिसळपाववर एखादा धागा काढून सुचवले असते तर हजारो लोकांचे प्राण तरी वाचले असते, आणि हाच सल्ला तुम्ही अमेरिका , ब्रिटन आणि इटली आदी देशांना दिला असता तर लाखो लोकांचा जीव वाचला असता आणि वरती लाखो लोकांचे जीव वाचवले मानून देशो देशाचे पुरस्कार मिळाले असते, पण अत्ता तुम्ही उशीर केला आहे. फ्रेब्रुवारी आणि मार्च मध्ये खुद्द WHO च्या वेबसाईटवर सुद्धा फ़क्त चीन मधून येणाऱ्या आणि त्यातल्या त्यात vuhan मधून येणाऱ्या प्रवाश्यांचे विलंगिकरांन करावे अशी guideline होती. Lockdown हा कधीही केला असता तरी लोकांचे हाल हे होणारच होते, अगदी दोन दिवसा पूर्वीची गोष्ट सांगतो पुणे आनि पिंपरी मध्ये 14 ते 24 जुलै ला lockdown होणार आहे असे 3 दिवस आदी जहिर केला, तर lockdown कसा असतो हे 3 महिने माहीत असून सुद्दा शनिवारी आणि रविवारी जशी दिवाळी आहे अशी खरेदी साठी गर्दी केलेली होती, जर हेच मोदींनी 23 मार्च ला केले असते तर किती गोंधळ उडाला असता हे अत्ता सांगू शकत नाही, टोल नाक्या वरती 10-10किलोमीटर च्या रांगा, प्रवासात जेवण न मिळाल्या मुळे मृत्यू, गर्दी होऊन अपघात होऊन मृत्यू आणि वरुन शहरातला कोरोना हा मोदींनी गावाकडे पाठवला अशी टीका तुम्हाला करावी लागली असती. आणि महत्वाचं म्हणजे मोदींनी lockdown जाहीर करण्या पूर्वी च आपल्या राज्यात जवळ जवळ lockdown जाहीर केलाच होता , लोकल ट्रेन बंद, st बंद, रेल्वे बंद शेयर रिक्षा बंद झालेलेच होते.

In reply to by कपिलमुनी

सगळं कशाला सांगताय अत्ता धागा काडून जे सांगितलंय तेच 13 जानेवारी ला सांगायला पाहिजे होत असं म्हणतोय, का १३ जानेवारी ला .. खेळत होता?

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 14/07/2020 - 20:00
केवळ गरळ ओकायची म्हणून काहींच्या काही लिहीत आहात. RT-PCR चे किट जानेवारीत फेब्रुवारीत किती उपलब्ध होते? याची माहिती शोधा. भारर्तात याचे उत्पादन केंव्हा पासून सुरु झाले तेही शोधा WHO च्या साईटवर जाऊन जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काय सुचवले होते तेही पाहून घ्या. एवढे झाले कि बोलू. बाकी तुम्हि मध्ये येउन फुगडी घलू नका ! यावरून मिरच्या झोंबल्या ते स्पष्ट दिसते आहे. बाकि तुमचे लाडके युगपुरुष यांच्या दिल्लीत सद्यस्थितीइतकी गंभीर का आहे याचे एकदा विश्लेषण करून सांगा सगळं मीच सांगायचे तर ? त्यांनी काय ** खेळायच्या का? आपण कोण आणि कुणाला बोलतो आहे याचे भान सुटत चालले आहे हे नैराश्याचे लक्षण आहे.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 14/07/2020 - 21:32
मूळ मुद्दा काय करायला हवा एवढंच होता तर तुम्ही बाकी मध्ये आणलेत, तुम्ही धाग्यावर गोट्या काढता तेव्हा तुमची सुटलेली कळत नाही का ? त्यामुळे फक्त धाग्यावरील मुद्द्यांवर लिहिल्यास त्यावर योग्य उत्तरे मिळतील. इथं दिल्लीमधील युगपुरूषाचा काय संबंध ? आणि त्याचा आणि माझा तरी काय संबंध ? स्वतः पातळी सोडून बादरायण संबंध जोडायचे , गोट्या टाईप लिहायचे ,धागे भरकटत न्यायचे , ही पॉलीसी जुनी झाली, काही स्टॅटिस्टिक्स असेल, विदा असेल तर लिहा

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 15/07/2020 - 10:41
RT-PCR चे किट जानेवारीत फेब्रुवारीत किती उपलब्ध होते? याची माहिती शोधा. ( तेंव्हा इतक्या चाचण्या का केल्या नाहीत याचे उत्तर तुम्हाला सापडेल) भारर्तात याचे उत्पादन केंव्हा पासून सुरु झाले तेही शोधा WHO च्या साईटवर जाऊन जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काय सुचवले होते तेही पाहून घ्या. भारत सरकार जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार वागली आहे. ( हा सल्ला चूक निघाला हि गोष्ट भारतासारखीच इतर अनेक देशांना नंतर समजली त्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले) बाकी मी एका महाशयांना ते आपल्या पंतप्रधानांना एकेरीत बोलत होते म्हणून आपण त्यांचे लहानपणचे मित्र आहात का या अर्थाने आपण त्यांच्या बरोबर गोट्या खेळत होता का असे विचारले. एक तर याचा आणि आपला काहीही संबंध नव्हता पण त्याचा अत्यंत अश्लील द्वयर्थ आपण काढलेला आहे आणि तशाच तर्हेची टिप्पणी केली आहे. सार्वजनिक जालावर लेखन करता तेंव्हा एक सभ्य पणाची पातळीअसते. ती आपली सुटत चाललेली आहे आणि त्याचे आपण समर्थन करता याचे आश्चर्य वाटते. बाकी आपण पातळी सोडूनच टीका करणार असलात तर आपण चर्चा इथेच थांबवू.

गोंधळी 14/07/2020 - 13:07
भक्तांना देशभक्ती ची गोळी दिली कि भक्त त्या नशेत एकदम टुल्ल होतात. आणि ह्यांचा देवही वेळोवेळी गोळी पुरवत असतात.

Report

लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग सरकार ने नक्की काय करायला पाहिजे होते? सुरवातीला दर दिवशी अगदी शेकड्यात होणारी टेस्टीग ची संख्या आत्ता जवळ जवळ 3 लाखां पर्यंत पोहचली आहे, दिल्ली मुंबई मध्ये मोठी मोठी Covid रुग्णालये उभारली गेली आहेत, जर lock down केला नसता तर हे सर्व करायला वेळ तरी मिळाला असता का?

In reply to by रात्रीचे चांदणे

आज रातको आठबजहसे सबकुछ बंद रहेगा अशी धक्कादायक घोषणेऐवजी संकटकाळीन प्लॅनिंग काय काय करणार आहोत हे आश्वासक पद्धतीने जनतेला सांगायला पाहिजे होतं. पहिल्या घोषणेने संपूर्ण भारतीय जनता घाबरुन गेली होती. माध्यमातूनही काहीतरी भयंकर होणार आहे अशी परिस्थिती घराघरात होती, तेव्हा असे काही नसून शक्य तितकी काळजी, सोशीयल डिस्टेन्स, मास्क आणि योग्यउपचारांनी माणूस बरा होतो असे सकारात्मक-आश्वासक बोलायला हवं होतं. गर्दी न करता रुग्णालयात असे असे उपचार करता येतील. प्रामुख्याने अधिक आजार असलेल्यांना असे असे इथे उपचार शहरात असतील. सामान्य लक्षणे असलेले असे असे इथे इथे उपचार करता येतील. असे तरी करायला पाहिजे होते. सुरुवातीच्या काळात तसेही टेष्टींग नसल्यामुळे जितके आजारीपडेल तितकेच रुग्णालयात येत होते. एक फेब्रुवारी ते एक मार्चपर्यंत नियोजन करता येणे शक्य होते तेव्हा काहीच तयारी केली नाही. एक मे पर्यंत रुग्ण संख्या कमी येत होती, तेव्हाही फार काही दिवे लावलेले नव्हते. आणि तेव्हाही दुर्दैवाने समजून कोणीच सांगितले नाही. एका आश्वासक बोलणे महाराष्ट्र सरकारचे होते, मी त्यांची भलावण करीत नाही. सकारात्मक असे कोणी बोलत नव्हतं तेव्हा ते बोलत होते आणि काही तरी करीत होते. लॉकडाऊन न करताही हॉस्पीटल्सची उभारणी, कोवीड सेंटरची उभारणी करता येणार होती जी आत्ताही सुरु आहे. टेष्टींगचं नियोजन, हॉस्पीटल उभारणी आणि प्लॅनिंग करायला लॉकडाऊनच करायला पाहिजे होतं का ? आत्ताही अनलॉक लॉकडाऊनच्या काळात लोक जितके बाहेर पडायचे तितके पडतच आहेत. वरील आकडे पाहिल्यावर रुग्णसंख्या तितकीच वाढत होती आणि आहे. लॉकडाऊन काळातही लोक असेच बाहेर पडले असते. अशा काही अवजड मालांची देवान-घेवान करायची नव्हती की त्यासाठी ही सर्व यातायात बंद करावे लागणार होती. सरकाच्या नियोजनअभावी धोरणामुळे एक भितीदायक वातावरण निर्माण झालं त्याची अजिबात गरज नव्हती ते सध्याच्या काळात आजूबाजूला बघीतल्यावर लक्षात येतं. उगाच टीवळ्या-बावळ्यासारखे दिवाबत्ती आणि टाळ्या कैच्या कै, ज्या गोष्टींवर भर द्यायला पाहिजे ते सोडून सर्व लॉकडाऊनच्या इतरच गोष्टी या काळात सुरु होत्या असे दिसते. सामान्य लोकांचं तसेच सर्व व्यवस्था मोडकळीला आणायला सरकारचं नियोजन नसलेल्या धोरणांनी या देशाचं प्रचंड नुकसान झालं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 14/07/2020 - 15:41
पहील्या घोषणे नंतर खरेच खुप ताण आला होता तसेच महाराष्ट्र सरकारचे बोलणे निश्चितच दिलासादायक होते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 22:03
सर आताचा पुणे-पिंपरी चिंचवडचा लॉकडाऊन महाराष्ट्रसरकार आणि अजितदादांनी अगदी पुणे महापालिकेचा आयुक्त बदलून लावला आहे. लोक शारीरीक अंतर पाळत नसतील तर पर्यायी उपाय योजनेची गरज आहे का ? तर याचे उत्तर होकारार्थी आहे. वीषाणू प्रसार साखळी कशी का होईना तोडण्या शिवाय पर्याय नाही माझ्याही व्यक्तीगत मते ट्रान्सपोर्ट चार्जेस वाढवणे आणि व्यापारी वेळ कमी करण्याच्या उलट वाढवणे, दर चार घरात एकालाच बाहेर पडण्याची परवानगी, व्यापार्‍यांना एन - ९५ मास्क इत्यादी करता आले असते. पण एवढ्या बारकाव्यांचा विचार डोक्यात येणे आणि पालन लोकांकडून होत नाही त्यामुळे प्रशासन लॉकडाऊनचा सोपा मार्ग पत्करते.

In reply to by माहितगार

असे समजा. पुण्याची लोकसंख्या शंभर लोकवसतीची आहे. आज तिथे कोणीही संसर्ग झालेला व्यक्ती आता राहीलेला नाही. लॉकडाऊनमुळे विषाणूची साखळी मोडली. संपूर्ण पुणे चकचकाट शुद्ध झालं. आता या शंभर लोकांनी शंभर लोकांशीच संपर्क करायचा. अजिबात एकशे एकव्या माणसाला भेटायचं नाही. नवीन माणसाला शंभरात मिसळू द्यायचं नाही. असा हा व्यवहार राहीला तर संसर्ग कोणाला होणार नाही. (असे समजू) आता या शंभरपैकी पंचवीस लोकांना नौकरी आणि अन्य कारणाने या शंभर सोडून इतरांमधे मिसळायचं आहे. मास्क, फिझीकल डिस्टेन्स, सॅनिटायजरचा वापर, साबण-पाण्याने हात धुणे या सर्व गोष्टी सुरु आहेत त्यातूनही दोन-पाच निष्काळजीपणे म्हणा किंवा काही म्हणा संसर्ग घेऊन येणारच आणि इतरांना बाधा होऊन त्यांना रुग्णालयात उपचाराला पाठवावे लागेल, ते बरे होऊन येतील यात लॉकडाऊनचा असण्याचा-नसण्याचा काय उपयोग आहे. उद्या जेव्हा लॉकडाऊन नसेल तेव्हाही असे होतच राहणार आहे. उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्‍या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. आता किती दिवस माणसं घरात बसून राहतील. प्रॅक्टीकली काही विचार केला पाहिजे. जो पर्यंत 'करोना' थेट हद्दपार होत नाही तो पर्यंत सामान्य तापासारखे उपचार घेऊन येणे-जाणे सुरुच राहील असं सध्या तरी याचं स्वरुप होत आहे. लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 15/07/2020 - 19:16
लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही, लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये. लॉक डाऊन हे गॅस चेंबर मध्ये गॅस मास्क घालण्यासारखे आहे. मुळात गॅसची गळती बंद होईपर्यंत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलेला तात्पुरता उपाय आहे. जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही. गेल्या दोन महिन्यात कोव्हीड वर अनेक उपचार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मृत्यूचा दर नक्कीच कमी झाला आहे. विशेषतः तरुण आणि ज्यांना इतर आजार नाहीत अशा रुग्णांना वाचवणे शक्य होत आहे. जसे अधिक संशीधन उपलब्ध होईल तसे हा मृत्यू दर अधिकच कमी होईल. तोवर आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

शा वि कु 15/07/2020 - 19:43
लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये.
जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही.
असेच वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 15/07/2020 - 21:00
१) एखादी गोष्ट दुसर्‍यांनी केल्यास त्याचा उहापोह नक्कीच केला पाहीजे परंतु 'असेतसे करणे चुकीचे म्हणताना आपण त्याजागी असतो तर परिस्थिती कशी हाताळली असती ? मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? हे सांगण्याची अप्रत्यक्ष नैतीक जबाबदारीही निर्माण होते. अन्यथा 'मला मार्ग माहित नाही पण तू त्या मार्गाने जाऊ नकोस' या सल्ल्याचे वजन कमी होते म्हणून जे होते आहे ते बट्ट्याबोळ आहे असे वाटते त्यांची मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? स्वरुपात व्यक्त होणे आणि स्वतःच्या मतांचे इतरांकडून समिक्षा होऊ देणे नैतीक जबाबदारी बनते असे माझे प्रांजळ मत आहे .
२) ....उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्‍या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. .....
अ) ज्या आजोबांना आपण अ‍ॅडमीट करावे लागले म्हणता त्या आजोबांना - त्यांच्या पत्नी आणि मुलांना विचारून त्यांची लॉकडाऊन बद्दलची मते प्रत्यक्षात जाणून घेऊन सांगू शकाल? आ) माझ्या व्यक्तीगत मते आपण दिलेल्या उदाहरणाच्याच कारणाने लॉकडाऊनचे अंशतः समर्थन होते. आजोबांच्या संपर्कातील व्यक्ती आपल्या स्वतःच्या अंदाजावरून बहुतेक मुलगा ज्यांच्या संपर्कात आला त्यांच्या पैकी कुणितरी किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात कुठेतरी कमी पडले असा याचा अर्थ होत नाही का? म्हातारीमंडळी केव्हातरी उद्याना आज जाणारच असे क्षणभर समजले तरी ज्यांच्यावर बेतते त्यांची हुरहुर संपते का ? शिवाय परिवारातील कूणाच्याही आजाराने पैसा आणि वेळ यांचा राडा होतो तो वेगळा. आणि का तर किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात समाजाचे फेल्युअर ! हे फेल्युअर का तर उपलब्ध मर्यादीत पर्याय आणि उपायांवरचा अविश्वास ? हा असा अविश्वास का पसरतो तर अधिक चांगले पर्याय उपलब्ध करण्या आधीच उपलब्ध पर्यायाला हाणून पाडले जाते. हे दुष्टचक्र नाही का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 14/07/2020 - 20:02
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. बिरुटे सर तुम्हाला लॉक डाऊन कशाला केलं ते मुळातच समजलेले नाही. ते समजावून घ्या मग चर्चा करू.

In reply to by सुबोध खरे

>>>तुम्हाला लॉक डाऊन कशाला केलं ते मुळातच समजलेले नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब. कृपया,अजिबात समजावून सांगू नका. चर्चा करायचीच नै ये...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 15/07/2020 - 10:44
आपला पूर्वग्रह फार पूर्वीच स्पष्ट झालेला आहे. तेंव्हा त्याबद्दल इतकी प्रदीर्घ चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही. बाकी आपला अभ्यासाचा विषय नाही आणि तो समजलेला नाही तरी आपण एक्स्पर्ट कॉमेंट्स टाकताय हे पाहून गम्मत वाटते. असो

In reply to by सुबोध खरे

>>>>>आपला पूर्वग्रह फार पूर्वीच स्पष्ट झालेला आहे. बरं...! >>>>>तेंव्हा त्याबद्दल इतकी प्रदीर्घ चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही. चर्चा कराच ना, असा आपल्याकडे हट्ट धरल्याचे मला स्मरत नाही. >>>आपला अभ्यासाचा विषय नाही आणि तो समजलेला नाही तरी आपण एक्स्पर्ट कॉमेंट्स टाकताय हे पाहून गम्मत वाटते. मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे, असे कधीही म्हटलेले नाही. एक हौशी माणूस, मिपाकर म्हणून मतं व्यक्त करतो. >>>असो आभार....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 15/07/2020 - 12:21
मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे, असे कधीही म्हटलेले नाही. एक हौशी माणूस, मिपाकर म्हणून मतं व्यक्त करतो. लॉकडाऊन न करताही हॉस्पीटल्सची उभारणी, कोवीड सेंटरची उभारणी करता येणार होती जी आत्ताही सुरु आहे. टेष्टींगचं नियोजन, हॉस्पीटल उभारणी आणि प्लॅनिंग करायला लॉकडाऊनच करायला पाहिजे होतं का ? लॉक डाऊन केले नसते तर रुग्ण संख्या किती वाढली असती याची आपल्याला कल्पना आहे का? आता जी रुग्णालये उभारली आहेत ती पण कमी पडली असती आणि सगळेच्या सगळे नियोजन कोलमडले असते. रुग्णालय उभारणे हि गोष्ट सभा घेणे इतकी सोपी असल्यासारखे लोक येथे बोलत आहेत. आपल्या राज्यात सुद्धा जम्बो केंद्रे उभारली ( त्यात येणाऱ्या सुविधा किती पैशात आल्या आणि त्याच्या निविदा कशा मागवल्या याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत पण तो निराळा विषय आहे) पण ती पावसाळ्यात टिकून राहतील का याचा विचार झाला नव्हता. नुसती जमीन तयार करण्यासाठी लागणारे मजूर आणि कंत्राटदार कुठून येणार होते याचे नियोजन करता आले नाही. एक महिन्यात रुग्णालय उभे राहते हा गैरसमज घेऊन आलेलया बाबू लोकांची बदली तर सरकार ने केली पण या रुग्णालयात काम करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना कसे आणायचे याबद्दल कोणालाच कल्पना नाही. डॉक्टरांना तुमचे रजिस्ट्रेशन रद्द करू म्हणून धमकी देऊन वेठीस धरले परंतु तृतीय आणि चतुर्थ कर्मचाऱ्यांना चाप लावण्याची हिम्मत राज्य सरकारला दाखवता आली नाही. यामुळेच मृत झालेले रुग्ण हलवण्याची कामे सुद्धा डॉक्टरांना करायला लागली आणि त्यात अत्यंत हलकटपणा म्हणजे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेले मृतदेहाचे व्हिडीओ शूटिंग करून रुग्णालयात किती वाईट स्थिती आहे हे सर्वाना दाखवून २४ तास काम करणारी त्या बिचार्या डॉक्टरांच्या जखमेवर मीठही चोळले आणि समाजाची हिडीस वृत्ती दिसून आली असो. हा विषय लेख माला होईल इतका लांब आहे पण त्यात कुणाला रस आहे. प्रत्येकाला आपली तुतारी वाजवण्यात रस आहे.

Gk 14/07/2020 - 14:07
करोना न झालेला मनुष्य : मेरे पास मास्क है , साबण है , सॅनिटायझर है , काढा है तुमहारे पास क्या है? करोना होऊन बरा झालेला मनुष्य : मेरे पास अँटीबॉडीज है गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले है

In reply to by Gk

माहितगार 14/07/2020 - 21:51
करोना होऊन बरा झालेला मनुष्य : मेरे पास अँटीबॉडीज है गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले है
एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही, किंबहुना दीर्घकालीन इम्युनिटी तयार होण्याबाबत बरीच साशंकता शिल्लक आहे. एकदा कोविड-१९ होऊन गेला तर पुन्हा होणार नाही या भ्रमात रहाणे तुर्तास जोखीमेचे असल्याचे काही संशोधन सुचवते आहे तेव्हा तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा.

In reply to by माहितगार

mrcoolguynice 14/07/2020 - 22:04
एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही, हे एकवेळ मान्य जरी केले. तरी एकदा कोविड होऊन त्यातून काहीही जास्त त्रास न होता बरे झालेल्या पेशंटला , जवळच्या भविष्यात पुन्हा कोविड कुळातील विषाणूचा सामना करावा लागला, तरी स्टाटीस्टीकली त्याला त्रास होऊन पेशंट दगावण्याची शक्यता अत्यंत नगण्य होते. त्याचापेक्षा जास्ती शक्यता उपासमारीने मरण्याची असू शकते. _________________________ उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

Gk 14/07/2020 - 22:10
MUMBAI: The ongoing serosurveillance test for Covid-19 among 10,000 residents of three municipal wards in the city has thrown up a startling find: the level of antibodies in asymptomatic patients is low. BMC is conducting the survey, along with NITI Aayog and Tata Institute of Fundamental Research, in F North (Sion), M West (Chembur) and R North (Dahisar) wards. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-residents-immune-system-shows-memory-of-fighting-corona-like-virus/articleshow/76951985.cms

In reply to by Gk

माहितगार 14/07/2020 - 22:32
मला वाटते या वृत्तातील दावे शास्त्रीय पद्धतीने अद्याप सिद्ध होणे बाकी असावे. ज्यांना कोविड-१९ होऊन बरे झालेत त्यांच्या शरीरात फुफुस आणि इतर अवयवांनाही अनुषंगिक क्षमतांवर उर्वरित आयुष्यासाठी विपरीत परिणाम होत असल्याची बरीचशी शक्यता आहे - म्हणजे शास्त्रीय परिक्षण न झालेले नैसर्गिक हर्ड इम्युनिटीचे प्रयोग -म्हणजे काळजी न घेता आजार अंगावर ओढावून घेणेअथवा आपल्या शरीरामार्फत दुसर्‍याच्या अंगावर पोहोचवणे पूर्ण आयुष्यभरासाठी जोखीमीचे आणि अत्यंत महागात पडू शकतात. (- डॉ. रणदीप गुलेरीयांच्या वक्तव्याचे संदर्भ अभ्यासा)

कपिलमुनी 14/07/2020 - 14:21
गोट्यांना पंख लागले ! स्वतःवर शेकले कि प्रतिसादंना पंख लावले जातात .

धाग्यातील मुद्द्यांशी सहमत आहे. आपण काही मिपाकर सुरुवातीपासून लॉकडाऊनच्या घोषणेबद्दल आणि त्याच्या नियोजनाबद्दल टीका करीत आलो पण काही लोकांनी व्यक्तीगत होऊन टीका केल्या. आज काळाने त्याची उत्तरे दिली आहेत, मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे देशाचं प्रचंड नुकसान झालं. आर्थिक हानी जिवीत हानी हा मोठा आकडा आहे, ती कधीच न भरणारी हानी आहे. मला परिक्षेबद्दल पुन्हा बोललं पाहिजे. पहिल्या पत्रामधे युजीसीने विद्यापीठाने ठरवावे की परिक्षा कशा घ्यायच्या त्याचं वेळापत्रक करुन नियोजन करुन घ्यावे असे म्हटले होते. तेव्हा संसर्ग असा गावागावात पोचला नव्हता त्यावेळी असे वाटले की आपल्याला परिक्षा घेता येतील. नंतर संसर्ग वाढत गेला अजूनही वाढत आहे, त्यावर महाराष्ट्र सरकारने युजीसीला पत्र लिहून प्रथम-द्वीतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील सत्र परिक्षांचे निकाल पाहुन पुढील वर्षांसाठी सरासरी गुणांआधारे त्यांना प्रमोट करावे,याला मात्र युजीसीने हरकत घेतली नव्हती मात्र अंतीम वर्षाच्या परिक्षा या घेतल्याच पाहिजे असा आग्रह आता युजीसीने धरला आहे. भाजपचे पुढारी रात्रंदिवस त्या राजपालांचे उंबरे झीजवत असतात त्यामुळे हे सर्व नाटक झालं आहे, खरं तर सध्याची परिस्थिती ही परिक्षा घेण्याजोगी नाही. आताही पुन्हा महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला पत्र लिहून परिक्षा घेऊ नका अशी विनंती केली आहे, तर भाजपाचे पुढारी युजीसीने परिक्षा घ्या म्हटलंय तर परिक्षा घ्या असा हट्ट करीत आहे. युजीसीनेही जी राज्य परिक्षा घेणार नाही त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करु असे म्हटले आहे. सर्व राजकीय घोळ आणि विद्यार्थी शिक्षक यांच्या जीवाशी खेळणे आहे. मी सध्या जिथे शिकवतो त्या महाविद्यालयाचं वसतीगृह कोरंटाइन सेंटर केलं आहे. उपचारासाठी जिल्ह्याला नेण्यापूर्वी तालुक्यातील कोरंटाइन रुग्ण वसतीगृहात आणून ठेवतात. आता १२ वीचा निकाल लागल्यावर प्रवेश घ्यायला विद्यार्थी येतील. आम्हालाही जावे लागेल एकूण परिस्थिती कठीण आहे. -दिलीप बिरुटे

Gk 14/07/2020 - 22:12
करोना डॉकटरसाठी लिलाव बोली लागत आहेत एक महिन्यांपूर्वी पगार 65000 च्या जाहिराती होत्या, मग गेल्या आठवड्यात 75000 च्या जाहिराती आल्या, आता 1 लाखाची जाहिरात

Gk 14/07/2020 - 22:30
1. मोठी सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केली आहेत, तिथे कोविड चे उपचार होतात. सामान्य सेंटर मध्येही किमान 200 - 300 बेड असतात , 100 आय सी यु त व 100 - 200 वॊर्ड मध्ये , त्यासाठी सरकारी दवाखान्यात इतर वोर्ड सध्या बंद आहेत व फक्त कोविड पाहिले जाते, मोठ्या खाजगी हॉस्पिटलनि मंगल कार्यालये , बेंकवेट हॉल वगैरे घेतले आहेत. 2. जनरल वोर्डातही ऑक्सिजन असतो, आयसीयूत इतर उपकरणे व्हेंटि वगैरे असतात, ऑक्सिजनची डिमांड प्रचंड आहे, म्हणून बाहेर राक्षसी आकाराचे सिलेंडर बसवले जातात. ग 3. प्रत्येक लोकेशन ला 2-4 डॉकटर , 5-10 नर्सेस , 4- 5 आया , वोर्ड बॉय वगैरे असतात, शिवाय फोन वरून कन्सल्टंट उपलब्ध असतात, लॅब , एक्स रे वगैरे उपलबंध असतात, जनरल वोर्डात केवळ टेस्ट पॉझिटिव्ह पण त्रास नाही , पासून ते थोडेफार धापणारे , पण ऑक्सिजन लावून बरे आहेत , अशी मोठी रेंज असते, यापेक्षा गंभीर रुग्ण आयसीयु त जातात 4. सर्व स्टाफ ppe घालतात , यात शूज कव्हर , गाऊन , ग्लोज , दोन मास्क , केप, गॉगल किंवा फेस शिल्ड असते, ते घालणे व काढणे यासाठी दोन स्वतंत्र कक्ष असतात व शेजारीच गरम पाण्याचे शॉवर सोय असते, ड्युटीला आले की सर्व घालणे , अंगात टी शर्ट व बर्म्युडा असेल तर ते घालणे सोयीचे जाते, ppe घालणे याला donning म्हणतात , एकदा ते चढवले की काहीही खाता पिता येत नाही, टॉयलेट वगैरे नाही, फक्त ड्युटी. ड्युटी झाली की ppe काढणे ह्याला doffing म्हणतात,आधी हातावर सॅनिटायझर लावायचे, काढताना एकेक वस्तू उलटी गुंडाळत काढायची म्हणजे तिचा बाह्यभाग व आपले अंग , कपडे कुठे एकमेकाला लागणार नाही , अशी खबरदारी घेऊन करावे लागते. एका मोठ्या यलो पॉलिथिन पिशवीत ते घालून पिशवीला गाठ घालून ती डिसपोज करायला द्यायची , मग लगेच गरम पाण्याने शॉवर घ्यावी लागते 5. रुगणाच्या नातेवाईकास आत यायची परवानगी नसते, मोबाईल वरून किंवा बाहेरील काउंटर च्या माध्यमातून संपर्क केला जातो. 6. साधारण 8 दिवसाने पुन्हा घशाचा स्वेब तपासतात, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असूनही त्रास नसेल तर पुढच्या उपचाराचा सल्ला प्रिस्क्रिप्शन लिहून डिस्चार्ज देतात, हे निर्णय कन्सल्टंट घेतात, उपचारानंतरही घरी 7 ते 21 दिवस आयसोलेशन चा सल्ला देतात ग

वीणा३ 15/07/2020 - 01:43
मागे अमित शाहंचं एक इंटरव्यू बघितला २-३ आठवड्यांपूर्वी. त्यात त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिलीये काय काय काम केलं लोकांना घरी जायला म्हणून. त्यामुळे अजिबात काहीच केलं नाही असं म्हणवत नाहीत, पण अजून बरंच काही करू शकले असते कदाचित.

जानु 12/07/2020 - 21:33
आपल्या मताशी काही प्रमाणात सहमत आहे. मुळात अर्ध शासकीय कर्मचारी म्हणुन काम करतांना या काळात काय करणे आवश्यक होते आणि काय नको करायला हे लक्षात आले. पण कोणाला सांगायचे? सुरुवाती पासुन विचार केला तर पहिले दोन लॉकडाउन व्यवस्थित पार पडले. पण त्या नंतर सगळा सावळा गोंधळ सुरु झाला. या सगळ्यात कामची मांडणी करणे, लोकांना कोणत्या अडचणी येत आहेत, आवश्यकता काय आहेत? कोणता भाग धोकादायक ठरु शकतो? तेथे आवश्यक कोणत्या सुविधा किती प्रमाणात लागतील त्याची उपलब्धता कशी आणि कोठुन होणार? त्यासाठी आवश्यक आर्थिक पुर्तता कशी येणार याचा कोणताही विचार आणि नियोजन केले गेले नाही. हे नियोजन स्थानिक पातळीवर होणे आवश्यक होते. किमान जिल्हा आणि तालुका पातळीवर. वरील कार्य न होण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय नोकरशाही, ही मागील काही दशकात कार्य पातळीवरुन कधीच च्युत झालेली आहे. ती आता एक संघटीत लुटारु टोळी म्हणुन काम करु लागली आहे. कोणत्याही प्रसंगात आपल्याला काय मिळणार आहे त्याचा प्रथम विचार केला जातो. अगदी निर्जंतुकीकरण औषधे असो किंवा पी पी ई कीट. सगळ्यात जास्त अमानवीपणा लोकांच्या स्थलांतर करण्यात झाला. यात केंद्राने नियोजनाच्या व्यवस्थित सुस्पष्ट मार्गदर्शक सुचना देणे आवश्यक होत्या. ते राज्यांना दिल्या किंवा कसे ने माहित नाही. राज्याने आपल्या अधिनस्थ स्वराज्य संस्थांना नियोजन देणे आवश्यक होते. याबाबत प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्थ कर्मचार्‍यांना वेळोवेळी अनेक आदेश आणि सुचना काढुन गोंधळ वाढविला. नोकरशाही कडुन आवशयक कार्य करुन घेणे हे शासन आणि राजकीय पक्ष यांचे काम होते. त्यांनी नको तितके राजकारण करुन घेतले. खर म्हणजे आता असे वाटते की जशी जनता तसे शासन. सगळ्यात मोठा दोष आपलाच आहे. मी यात मुद्दाम कोणत्याच राजकीय पक्षाबाबत मत व्यक्त करीत नाही. जरी माझी काही मते असतील तरी.

पण आशयाशी बऱ्यापैकी सहमत. बऱ्यापैकी यासाठी, की लॉक डाऊन करणे ही मार्च मध्ये काळाची गरज होती. त्यानंतर अनलॉक करणे ही जून नंतर काळाची गरज आहे. प्रॉब्लेम झाला तो इम्पलिमेंट करण्यात. ' भाईयो औ र बहनो, आज रात्री अमुक वाजल्यापासून तमुक बंद ' यापेक्षा ' आपल्याला करोनाला हरवायचे आहे, नव्हे आपण त्याला हरवणारच ' हे जास्त आश्वासक वाटलं होतं. कधीही उठून काहीही घोषणा करणाऱ्या पंतप्रधानांची आधी धास्ती अन नंतर काहीच वाटेनासे झाले. हे आलेत म्हणजे काहीतरी बट्ट्याबोळ करणार, इतकी खात्री वाटायला लागली. महाराष्ट्रात परिस्थिती (सुरुवातीला तरी) जास्त चांगली वाटली. मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री रोज अपडेट द्यायचे, दिलासा द्यायचे. बरं वाटायचं. नंतर राजेश टोपे गायबच झाले. उद्धव ठाकरे यांची व्हिजिबिलीटी सुद्धा मागच्या एक महिन्यात कमी झाल्यासारखी वाटतेय. त्यामुळे एकूण परिणाम म्हणजे सर्वांनी सर्व काही रामभरोसे सोडून दिलंय की काय अशी शंका यायला लागली आहे. एकशे तीस कोटींच्या देशात अजूनही रुग्नसंख्या दशलक्ष च्या आत आहे, रस्तो रस्ती कोरोना मृत दिसत नाहीत, हा चमत्कार म्हणायला हवा, त्यामध्ये लॉक डाऊन चा मोठा हात आहेच. मात्र लॉक डाऊन चे साईड इफेक्ट - अर्थ व्यवस्थेवर अतिवाईट परिणाम, स्थलंतरीत लोकांची दुःख, स्थानिक हातावर पोट असणाऱ्या लोकांचे प्रश्न - यांचं नियोजन चुकलंच. आधी अंदाज आला नाही, हे गृहीत धरलं ( कारण परिस्थितीच अभूतपूर्व होती. अंदाज येणं शक्यच नव्हतं.) तरी अंदाज आल्यावर त्यावर काहीच केलं गेलं नाही. इकडून तिकडे जाण्यासाठी ई पास बनवण्या मागचं लॉजिक मला अजुन कळले नाही. मागेल त्याला ई पास मिळाला असेल तर, तो दिला तरी कशाला? गावाकडून आलेल्या लोकांनी सांगितलं की सरकारी दवाखान्यात जायचं, तिथं एका बॉक्स मध्ये दहा रुपये टाकायचे, वैद्यकीय अधिकारी ताप नसल्याचा दाखला देणार, मग लोक प्रवास करू शकणार. याला काय अर्थ आहे? एप्रिल मध्ये लोक गावी गेले. तिथे चौदा दिवस विलगीकरण. त्यानंतर कुटुंबासोबत राहायचं. मग मे मध्ये पुण्यात परतीचा प्रवास. इथे येऊन परत चौदा दिवस विलगीकरण. एक महिना विलगीकरणात वाया गेला लोकांचा. काय चालू आणि काय बंद ठेवायचं याला काही लॉजिक असल्याचं वाटत नाही. सगळ्या निर्णय प्रक्रियेत सर्वात वरती, निर्णय घेणारे, राजकारणी आणि जमिनीवर तो अमलात आणणारे प्रशासकीय अधिकारी, यात आरोग्य तज्ज्ञ कुठे होते असं वाटलं च नाही. ज्याला जसं योग्य वाटेल तो तस वागतोय, निर्णय घेतोय आणि कारवाई करतोय. तीन आठवड्यापूर्वी आमच्या हडपसरच्या घराजवळ contentment झोन केला गेला. तीन रस्ते पूर्ण पॅक केले गेले. त्यातला एक रस्ता एका स्थानिक, श्रीमंत आणि वजनदार राजकीय कुटुंबाच्या घरासमोर जात होता. दुसऱ्या दिवशी त्या रस्त्यावर असलेलं बॅरिकेड् त्या घराच्या अलीकडे आलं. कारण त्या घरातल्यांना कुठे जायला अडचण नको. असं एकूण घडलेलं आहे. भारतासारख्या देशात हा आजार आटोक्यात ठेवायला लॉक डाऊन ची मदत झाली, यात संशय नाही. मात्र सामाजिक अन आर्थिक आघाडीवर बट्ट्याबोळ झालाय हे नक्की! ता. क. हायला, माझं लिहिणं जास्त विस्कळीत झालं !! प्रतिसादाच्या शीर्षकासाठी सॉरी बरका..

In reply to by mrcoolguynice

विटेकर 14/07/2020 - 13:09
"संघाने मेहनत केल्याने मुस्लिम धारावीत करोना नियंत्रीत झाला याचं क्रेडिट लाटायला येताना दिसतायेत..." संघाने असा दावा केलाय का ? तसा दावा सन्घाच्या अधिकृत प्रवक्तयाने , अधिकार्याने केला आहे का ? कशाला उगाच चिखलफेक करताय ? तुमचा मोदी द्वेष चालू द्या , संघाला मध्ये घेऊ नका .. संघ सेवाकार्य करताना हिन्दू - मुस्लिम पहात नाही हे सुर्य प्रकाशा इतके सत्य आहे. माझा मुलगा संघातर्फे स्कनिन्ग साठी पुण्यातील तादीवाला रोड वर गेला होता , मे महिन्यामध्ये .. त्यानी अनेक मुस्लिम नागरिकान्चे स्कनिन्ग केले हे मला पक्के माहीत आहे ! उगाच ओढून ताणून बदरायणी संबंध लावायचा का ? माध्यान्ही सुर्यावर थुन्किती | त्याची थुन्की आपणांवरी ! संघाचे धारावी सेवाकार्याबद्द्ल काय म्हणणे आहे ते पहा .. धारावी : श्रेयवादाची लढाई. रवींद्र मुळे. संपर्क प्रमुख ,प.महाराष्ट्र. ( रा.स्व.संघ ) धारावी येथे कोविद १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला होता. तो आटोक्यात आणण्यासाठी सरकार असमर्थ ठरत होते. त्यात काही सामाजिक संस्था पुढे आल्या विशेष करून संघ विचाराच्या संस्थांनी पुढाकार घेतला. स्वयंसेवकांनी ppe kit घालून स्क्रिनिंग साठी पुढाकार घेतला. समुपदेशन झाले. काढा ,औषध, स्वच्छता ,sanitisation याचा प्रसार झाला .परिणाम स्वरूप सरकारी प्रयत्नांना ही जोड मिळाल्यावर तेथील प्रादुर्भाव झपाट्याने कमी झाला. WHO ने पण दखल घेतली. आणि येथेच गम्मत सुरू झाली.सरकारला त्याचे श्रेय मिळणे स्वाभाविक होते. विरोधी पक्षातील मंडळी हे श्रेय सरकारचे नाही संघाचे आहे हे उच्च रवात चंद्रकांत पाटील ते नारायण राणे सांगू लागले. तिकडे सत्ताधारी मंडळीनी उदार पणे हे केवळ आमचे यश नाही तर सर्वांचे आहे असे न म्हणता स्वतःची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानली. पण ज्या स्वयंसेवकांनी किंवा संघांनी हे स्वाभाविक कर्तव्य म्हणून केले ते याकडे कसे पाहतात किंवा कसे बघितले पाहिजे यासाठी संघ समजून घेण्याची गरज आहे. पूजनीय डॉक्टरांना एकदा नागपूरकर मंडळीनी भेट घेवून सध्या नागपूरमध्ये मुस्लिम समाजाचे खूप आक्रमक रूप दिसते आहे उद्या दंगल सदृश्य परिस्थिती झाली तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय सांगणार असे विचारले.डॉक्टरांनी शांत पणे सांगितले मी त्यांना अंथरूण पांघरूण घेवून कार्यालयात झोपायला बोलवेल. ते आश्चर्याने डॉक्टर यांच्या कडे बघायला लागले. डॉक्टर पुढे म्हणाले समाजात कुठलेही कॉन्ट्रॅक्ट घेणारी संघटना असे संघाचे स्वरूप मला करायचे नाही. संघावर सगळे सोपवून समाज निष्क्रिय राहणे हे जर घडले तर ते संघाचे अपयश आहे . संघ आणि समाज वेगळे नाही. त्या मुळे सर्व समाजाला बरोबर घेवून समाजा‌ कडून ते करून घेणे यासाठी समाज उभा राहिला पाहिजे अशी संघाची भूमिका आहे. धारावीत पण तेथील समाजाने ठरवले कोरोना‌ वर मात करायची म्हणून ते घडले संघ निमित्त मात्र ठरला.संघ स्वयंसेवक रोज म्हणतात त्या प्रार्थनेत निश्रेयस असा उल्लेख आहे. त्यामुळे संघाने अमक्या वेळेस काय केले ? तमक्या वेळेस संघ कुठे होता याची उत्तरे खरे तर संघाला द्यावी वाटत नाहीत. ( स्वयंसेवक जी प्रार्थना संघ स्थानावर म्हणतात ती पण संघाची नाही तर सगळ्या समाजाची आहे अशी संघाची धारणा आहे त्यात कुठेही संघाचे नाव नाही.) फाळणीच्या वेळेस हिंदू समाजाला सुरक्षित भारतात आणणे किंवा त्यांचे पुनर्वसनाचे कार्य करणे किंवा श्रीनगर विमानतळ पाकिस्तानने हल्ला केल्यावर बर्फ दूर करून भारतीय सैन्याला विमाने उतरवण्यासाठी उपलब्ध करून देणे, युद्धाच्या वेळी सीमेवर सैनिकांची सेवा करणे पुर, दुष्काळ ,भूकंप , वादळ ,विमान किंवा रेल्वे अपघात यात मदतीला धावून जाणे याचे कधीच श्रेय घेण्याच्या भानगडीत संघ पडला नाही. याचे श्रेय घेणे म्हणजे आज माझ्या आईचे पाय दाबून दिले. तिला औषध दिले तीची सेवा केली असे स्वतःच म्हणणे हे जितके हास्यास्पद तितके संघाने हे केले , स्वयंसेवक असे करतात असे म्हणून पाठ थोपटून घेणे हास्यास्पद आहे. म्हणूनच अनेक वर्ष रामजन्मभूमी आंदोलन करत कोठारी बंधूंचे बलिदान समोर असून प्रत्यक्ष बाबरी ढाचा उध्वस्त झाल्यावर संतप्त हिंदू समाजाचे हे कार्य आहे असे सांगून सरसंघचालक समाजाला श्रेय देवून मोकळे झाले. आणीबाणी चा प्रदीर्घ लढा देवून ही" विसरा आणि क्षमा करा" असे म्हणताना सरसंघचालकांनी स्वयंसेवक ना चालून आलेली सत्ता पदे नाकारली.गोवा , दादरा नगर हवेली चा स्वातंत्र्य संग्रामात स्वयंसेवक अग्रेसर होते पण संघाने त्याचे श्रेय घेतलेले नाही . एखाद्याला देशभक्त म्हणणे हा त्याचा सन्मान असू शकतो पण बाकीच्यांच्या अपमान आहे असे संघाला वाटते. देशभक्त असणे किंवा मातृभक्त असणे हा गुण नाही तर ती सहज सुलभ मानवी भावना असली पाहिजे अशी संघाची धारणा प्रथमपासून आहे. हा फार वेगळा विचार आहे. तो मुळात च समजून घेण्याचा आहे. श्रेय देणारे ,श्रेय नाकारणारे आणि श्रेय घेणारे या सगळ्यांनीच संघ मुळात समजून घेण्याची गरज आहे. सामाजिक माध्यमे हे अत्यंत स्वस्त सोपे संवंग माध्यम व्यक्त होण्यासाठी आज सर्वांना उपलब्ध आहे. अनेक जण ज्यांना संघ स्वयंसेवकांनी केलेल्या सेवेचा उपयोग झाला ते संघाची अफाट स्तुती करतात मग ती सगळ्या समाज माध्यमातून प्रसिद्ध पावते. ज्या राजकारणी मंडळींना याचा आपल्याला फायदा आहे असे वाटते ते पण याला प्रसिध्दी देतात. या उलट जे दीर्घ द्वेष करणारी मंडळी आहेत किंवा ज्यांना असे वाटते यामुळे आपले राजकीय नुकसान आहे ,( कारण नसताना असे वाटत असते) ते संघावर मग खालच्या पातळीवर टीका करतात संघाचे व्यंगात्मक प्रदर्शन वगैरे करतात.वस्तुस्थिती कडे डोळेझाक करतात. वास्तविक स्वयंसेवकांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून काम केले ही वस्तू स्थिती आहे. ज्या तरुणांनी काम केले त्यांच्या घरातले वयस्कर मंडळी आज कोरोना positive झाले आहेत. पुणे ,नाशिक,ठाणे, डोंबिवली कल्याण मुंबई आणि धारावी सगळीकडे कार्यकर्ते काम करत आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि या कामाचा सरकार कुणाचे आहे आणि देशाचे नेतृत्व कोण करत आहे याच्याशी काही संबंध नाही हे पण लक्षात ठेवावे लागेल. खरा स्वयंसेवक स्तुतीने हुरळून जात नाही आणि निंदा झाली म्हणून खचून पण जात नाही. कर्तव्य भावनेने या कोविडच्या काळात अन्न धान्य वाटप ते अंत्य संस्कार करण्या पर्यंत सर्व काम कुठल्याही श्रेयाची अपेक्षा न बाळगता चालू आहे ते टीका झाली म्हणून थांबणार नाही आणि कौतुक झाले म्हणून हुरळून पण केले जाणार नाही. जेंव्हा अशी संकटे येतात तेंव्हा केवळ एखादी व्यक्ती किंवा सरकार किंवा संघटन पुरेसे नसते तर या सर्वांनी मिळून त्या संकटाला तोंड द्यायचे असते पण प्रत्येक बाबतीत राजकीय लाभ आणि मलिदा शोधणारी संस्कृती उदयाला आली की तेथे प्रश्न सोडवण्यापेक्षा श्रेय घेण्या कडे कल जास्त येतो. संघाने आपल्या सेवा प्रकल्प, सेवा कार्य याची कधीच फारसी प्रसिध्दी केलेली नाही आणि टीका करणाऱ्या लोकांना फार महत्त्व दिलेले नाही संघाचे कार्य अविरत चालू राहणार आहे पण ते सर्व समाजाला बरोबर घेवून .संघ संस्थापक तर संघाचे लवकरात लवकर समाजात विसर्जन व्हावे या मताचे होते. आज ही संघाची हीच भूमिका आहे. या कोविद च्या काळात केवळ संघ नाही तर अनेक संस्था ,धार्मिक मठ मंदिरे , अनेक ज्ञाती संस्थांचे कार्यकर्ते अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहेत.पुण्यात उद्योजक एकत्र आले आणि त्यांनी एक व्यासपीठ उभे करून खूप मोठे काम उभे केले. कुणी कोविद साठी रुग्णालय उभे केले. संघ आणि समाज त्यांचा मना पासून ऋणी आहे. भाजप विरोधकांनी आपल्या राजकीय लढाईत संघाला ओढण्याची गरज नाही. पण राजकीय पक्ष म्हणून या काळात कुठल्या पक्ष कार्यकर्त्याने काय भूमिका बजावली याचे तटस्थ समीक्षण अवश्य पत्रकार मंडळीनी करावे अशी स्थिती आहे. संघ स्वयंसेवक म्हणून स्वयंसेवकांची ती जबाबदारी नाही त्यांचे ते काम पण नाही. गीतेतील वर्णन केलेला स्थित प्रज्ञ ,कर्मयोगी असा स्वयंसेवक डॉक्टर साहेबांना अपेक्षित होता. सुरुवातीच्या काळात संघ प्रसिध्दी परांमुख आहे असे प्रसिद्ध वाक्य होते. काळ बदलला संघाची इच्छा असो नसो काही नाही तर टीआरपी साठी किंवा राजकीय फायदा तोट्यासाठी लोकांचे कॅमेरे हे संघाकडे आहेत आणि संघाची हीच खरी परीक्षा आहे. पण शाखेतील संस्कारांच्या बळावर स्वयंसेवक ही परीक्षा पास होतील. तेंव्हा तूर्तास श्रेय देणाऱ्या मंडळीनी जरा सबुरीने घ्यावे , श्रेय नाकारणाऱ्या नी प्रामाणिक व्हावे आणि संघ स्वयंसेवकांनी हुरळून न जाता अलिप्त पणे बघावे एव्हढेच वाटते. १३/७/२०

शा वि कु 13/07/2020 - 10:09
लॉकडाऊन फार गरजेचे होते, पण व्यवस्थित पणे पूर्वसूचना देऊन आणि काही दिवसांनी मुदत देऊन करणे योग्य झाले असते, अथवा गरजेची ती व्यवस्था करून निर्णय व्हायला हवा होता. (निर्णय घेऊन व्यवस्था करण्यापेक्षा.) अर्थात हे इतके सोपे नाही असेही वाटते. नोटीस पिरियड देऊन लॉकडाऊन करणे कौंटरप्रोडक्टिव्ह होण्याची शक्यता पण होतीच.

In reply to by शा वि कु

आनन्दा 13/07/2020 - 10:50
खरे सांगू का? लॉकडॉउन होणार हे साधारणपणे सामान्य जनतेला १५ मार्च च्या आसपास कळलेले होते, कारण करोना आटोक्यात राहत नाहीये याचा अंदाज यायला लागला होता. परंतु २ दिवसांचा अवधी दिला असता तर स्थलांतरितांनी घरी जाण्यासाठी अभूतपूर्व गर्दी केली असती आणि शासनव्यवस्था तिथेच कोलमडली असती. (अमेरिकेत वगैरे काय झाले हे साक्षीला आहे) असो, प्रत्यक्षात हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice 13/07/2020 - 11:12
हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.
सहमत.. असा समंजसपणा जर भारतीय जनतेत, आंतरजालीय समाजात आधीपासूनच असता तर क्या ब्यात होती !

In reply to by शा वि कु

आनन्दा 13/07/2020 - 12:50
सर्वसामान्यपणे परिस्थिती अशीच परस्परविरोधी असते.. त्यामुळे काहीच बरोबर किंवा चूक नसते. प्रत्येक गोष्टीला ट्रेड ऑफ असतो आणि फायदे पण असतात. वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice 13/07/2020 - 13:45
वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.
ह्या आज दिसणाऱ्या सुद्न्यपणाची सुरुवात साधारण २०१४-१५ साली झाली कि काय... ? अवान्तरः History will be kinder to me than the media, says Manmohan JANUARY 04, 2014 01:44 IST

In reply to by mrcoolguynice

आनन्दा 13/07/2020 - 16:05
हा हा.. आम्ही कायमच सोशिक होतो. २००५ साली महापूर आला, २००६ का ७ ला बाँब्स्फोट झाले, २००८ साली कसाब चा हल्ला झाला तरी देखील आम्ही सहनच केले. जर नसतो तर २००४ आणि २००९ मध्ये मनमोहन आणि सोनियांना सरकार बनवायची संधीच मिळालीच नसती. २०१४ साली थोडे भावनिक झालो होतो, पण आत सूज्ञ झालो आहोत. विषेषतः ज्या नवीन नवीन भानगडी बाहेर येत आहेत त पाहिल्यावर तर नक्कीच. मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?

In reply to by आनन्दा

mrcoolguynice 13/07/2020 - 16:21
मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?
विचारा फेकूला ... एटीम लाईनमध्ये उभे राहून किती मेले, ब्यांकेत ऑन ड्युटी किती मेले, हजारो किलोमीटर पायी चालता किती मेले , रेल्वे रुळावर झोपलेले किती मेले. ऑक्सिजनवाचून किती बालके मेली.

In reply to by आनन्दा

mrcoolguynice 13/07/2020 - 17:05
व्हाट अबाउटरी करायची असेल तर जरूर करा, परंतु या व्हाट अबाउटरीचे कुळ मूळ कुठून उगम पावलंय या देशात , याचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. देशातील व्हाट अबाउटरीच्या संस्कृतीची चाल चेहेरा चारित्र्य प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे. काही लोकं पिढ्यान पिढ्या व्हाट अबाउटरी करत आहे या देशात.

In reply to by mrcoolguynice

सर टोबी 13/07/2020 - 17:08
जरूर करू. अगदी टणत्कार होईल याची खात्री देतो. परंतु आत्ता नको. एकूणच भारतीय जनतेची स्मरणशक्ती फार कमजोर आहे. तेंव्हा २०२४ च्या सुरुवातीला जरूर एक धागा काढा. जगलो वाचलो तर त्यावर जरूर जोरकस प्रतिवाद करेन. तोपर्यंत फक्त अतिश्रीमंत, डॉक्टर्स, राजकारणी, कोरोनाच्या साथीत गब्बर झालेले पोलीस आणि सरकारी अधिकारी आणि अति कंगाल एवढेच लोकं १०० कोटीच्या आसपास शिल्लक असतील असे वाटते. तोपर्यंत बरं वाटावं म्हणून खालील सूक्ताचा जप करावा:
  • पुरे विश्व में भारत की गरिमाको चार चाँद लग गए है
  • हमारे आत्मनिर्भर होने के दृढ निश्चय से बड़ी बड़ी अर्थव्यवस्थाएं कांप उठी है
  • भारत में पहले कई ज्यादा उद्योग को रियायते मिल रही है

सुबोध खरे 13/07/2020 - 19:29
जालावर अनेक लोक आपले अमूल्य विचार सूर्याच्या तेजाने तळपवताना पाहून खरंच गम्मत वाटते आहे. कोणत्याही सरकारला शिव्या घालणे सोपे असते. ( पक्ष विरहित वाक्य आहे). सचिन तेंडुलकरला काय अक्कल आहे का? असा शॉट मारतात का कधी? असे मोहिते गल्लीत चेंडू फळी खेळणाऱ्याने म्हणावे तसे लोक आपले शरसंधान चालवीत आहेत. सरकारने काय करायला हवे होते हे कोणी मला सुसंगत रित्या योजना आखून दाखवेल का? मग चर्चा करू अन्यथा चालू द्या

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 13/07/2020 - 19:59
पण ऐकणार कोण? बाकी सचिनला मी शिकवत नाही पण माझ्या मताने सरकार बनवले असल्याने माझ्या मताला किंमत नक्कीच आहे. सामान्यांच्या अमूल्य विचारांचे मतप्रवाह एकत्र येतात तेव्हा सरकार बनतात आणि पडतात.

सुबोध खरे 13/07/2020 - 20:11
टीका करणे सोपे आहे. नक्की काय करायला हवे होते हे सांगता येईल का? केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 14/07/2020 - 12:37
हो नक्कीच ! 23 January 2020 ला चायना मध्ये लॉक डाऊन जाहीर झाले तेव्हा पासून पूर्व तयारी करायला हवी होति. आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍या लो़कांसाठी विलगीकरण प्रक्रिया , टेस्टिंग किट्स ची उपलब्धता या गोष्टी हव्या होत्या , अगदी लॉ़कडाऊन नंतर सुद्धा केवळ टेंपरेचर गन आणि सेल्फ डीक्लेरेशन फॉर्म एवढ्यावर मुक्त प्रवेश होता. भारतातील पहिले काहि रुग्ण हे चायना ( वूहान )मधून आले होते , त्यानंतरहि आंतर राष्ट्रीय प्रवासाचे योग्य स्क्रीनिंग झाले नाही किंवा तो थांबवला गेला नाही. खुद्द पप्पूने १२ फेब ला सांगितले होते यावर हा रीप्लाय होता यानंतरही डोनाल्ड ट्रंप चा दौरा आयोजित केला गेला, तबिलगी सारख्या कार्यक्रमांना परवानगी दिली गेली ( त्यांच्या नावने कितिही शंख केला, तरि सगळे व्हिसा घेउन आले अनि परवानगि घेउन कार्यक्रम केला होता) मध्य प्रदेश मध्ये सरकर पडण्याची वाट बघितलि गेलि आणि नंतर केवळ ४ तासाचा अवधी देउन लॉ़कडाउन केले गेले. असे कार्‍यक्रम टाळत आले असते, जे टाळले नाहीत लॉक डाउन चा कालावधी प्लानिंग नसणे आपण लॉक डाऊन जाहीर करणरे पहिले देश नक्किच नव्हतो . त्यमुळे २१ दिवस लॉक डऊन जाहीर केल्यानंतरही मार्गदर्शक सूचना नव्हत्या, यात्रेला गेलेल्या , एखद्या दिवसाच्या प्रवसाला गेलेल्या , प्लॅटफॉर्म वर अडकलेल्या, आई वडिल एका दिवसा साठी बाहेर गेलेत अशांचाअ, वृद्ध लोकांचा शून्य विचार केला गेला. लोक आहे त्या परिस्थीतीत अडकून पडले, पैसे , पाणी, रहन्याची सोय असा कहिहि विचार केला नाही. आणि ह २१ दिवसाचा लॉक डाउन ९० दिवस रेटला गेला. २ दिवसा साठी बाहेर पडलेलया कोणाला ९० दिवस बहेर राहायला लगले तर कसे मॅनेज होइल ? तळेगावची एक केस सांगतो, माणूस डायबेटिक होता, हॉटेल मध्ये रहय्चे पैसे संपले , हॉतेल बन्द झली, औषधे संपलि , चालत जायला लगले त्यामुळे पायाला गँगरीन झले. अशा रस्त्यावर मेलेल्या , बाळंत झलेल्या केसेस आहेत. लॉक डाउन सोबत स्थानिक संस्थाशी समन्वय साधून शेल्टर होम तयार करुन तिथे सोय करायला हवी होति , त्याची माहिति सार्वजनिक माध्यमातून मिळायला हवि होति. वेळ मिळेल तसे टंकतो.. गावी जाणार्‍यांची सोय वगैरे याबद्दल पुढे लिहीतोच,
केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.
मी मत देतो, मी टॅक्स देतो , मी कायदा पाळतो आणि मला बोलायचा हक्क नक्कीच आहे , मला पंतप्रधान काय कोणत्यही लोकसेवकावर कितिहि टीका करायचा घटनादत्त हक्क आहे ! टीका करायला अजुन काही क्वालिफिकेशन तुम्ही मिळवले असल्यास सांगा

In reply to by कपिलमुनी

23 January 2020 ला चायना मध्ये लॉक डाऊन जाहीर झाले तेव्हा पासून पूर्व तयारी करायला हवी होति. आंतरराष्ट्रीय प्रवास करुन येणार्‍या लो़कांसाठी विलगीकरण प्रक्रिया , टेस्टिंग किट्स ची उपलब्धता या गोष्टी हव्या होत्या , अगदी लॉ़कडाऊन नंतर सुद्धा केवळ टेंपरेचर गन आणि सेल्फ डीक्लेरेशन फॉर्म एवढ्यावर मुक्त प्रवेश होता.>>>> तर हे तुम्ही 14 जुलै ला सांगताय, 13 जानेवारी लाच सरकार ला एखाद पत्र लिहून नाहीतर मिसळपाववर एखादा धागा काढून सुचवले असते तर हजारो लोकांचे प्राण तरी वाचले असते, आणि हाच सल्ला तुम्ही अमेरिका , ब्रिटन आणि इटली आदी देशांना दिला असता तर लाखो लोकांचा जीव वाचला असता आणि वरती लाखो लोकांचे जीव वाचवले मानून देशो देशाचे पुरस्कार मिळाले असते, पण अत्ता तुम्ही उशीर केला आहे. फ्रेब्रुवारी आणि मार्च मध्ये खुद्द WHO च्या वेबसाईटवर सुद्धा फ़क्त चीन मधून येणाऱ्या आणि त्यातल्या त्यात vuhan मधून येणाऱ्या प्रवाश्यांचे विलंगिकरांन करावे अशी guideline होती. Lockdown हा कधीही केला असता तरी लोकांचे हाल हे होणारच होते, अगदी दोन दिवसा पूर्वीची गोष्ट सांगतो पुणे आनि पिंपरी मध्ये 14 ते 24 जुलै ला lockdown होणार आहे असे 3 दिवस आदी जहिर केला, तर lockdown कसा असतो हे 3 महिने माहीत असून सुद्दा शनिवारी आणि रविवारी जशी दिवाळी आहे अशी खरेदी साठी गर्दी केलेली होती, जर हेच मोदींनी 23 मार्च ला केले असते तर किती गोंधळ उडाला असता हे अत्ता सांगू शकत नाही, टोल नाक्या वरती 10-10किलोमीटर च्या रांगा, प्रवासात जेवण न मिळाल्या मुळे मृत्यू, गर्दी होऊन अपघात होऊन मृत्यू आणि वरुन शहरातला कोरोना हा मोदींनी गावाकडे पाठवला अशी टीका तुम्हाला करावी लागली असती. आणि महत्वाचं म्हणजे मोदींनी lockdown जाहीर करण्या पूर्वी च आपल्या राज्यात जवळ जवळ lockdown जाहीर केलाच होता , लोकल ट्रेन बंद, st बंद, रेल्वे बंद शेयर रिक्षा बंद झालेलेच होते.

In reply to by कपिलमुनी

सगळं कशाला सांगताय अत्ता धागा काडून जे सांगितलंय तेच 13 जानेवारी ला सांगायला पाहिजे होत असं म्हणतोय, का १३ जानेवारी ला .. खेळत होता?

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 14/07/2020 - 20:00
केवळ गरळ ओकायची म्हणून काहींच्या काही लिहीत आहात. RT-PCR चे किट जानेवारीत फेब्रुवारीत किती उपलब्ध होते? याची माहिती शोधा. भारर्तात याचे उत्पादन केंव्हा पासून सुरु झाले तेही शोधा WHO च्या साईटवर जाऊन जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काय सुचवले होते तेही पाहून घ्या. एवढे झाले कि बोलू. बाकी तुम्हि मध्ये येउन फुगडी घलू नका ! यावरून मिरच्या झोंबल्या ते स्पष्ट दिसते आहे. बाकि तुमचे लाडके युगपुरुष यांच्या दिल्लीत सद्यस्थितीइतकी गंभीर का आहे याचे एकदा विश्लेषण करून सांगा सगळं मीच सांगायचे तर ? त्यांनी काय ** खेळायच्या का? आपण कोण आणि कुणाला बोलतो आहे याचे भान सुटत चालले आहे हे नैराश्याचे लक्षण आहे.

In reply to by सुबोध खरे

कपिलमुनी 14/07/2020 - 21:32
मूळ मुद्दा काय करायला हवा एवढंच होता तर तुम्ही बाकी मध्ये आणलेत, तुम्ही धाग्यावर गोट्या काढता तेव्हा तुमची सुटलेली कळत नाही का ? त्यामुळे फक्त धाग्यावरील मुद्द्यांवर लिहिल्यास त्यावर योग्य उत्तरे मिळतील. इथं दिल्लीमधील युगपुरूषाचा काय संबंध ? आणि त्याचा आणि माझा तरी काय संबंध ? स्वतः पातळी सोडून बादरायण संबंध जोडायचे , गोट्या टाईप लिहायचे ,धागे भरकटत न्यायचे , ही पॉलीसी जुनी झाली, काही स्टॅटिस्टिक्स असेल, विदा असेल तर लिहा

In reply to by कपिलमुनी

सुबोध खरे 15/07/2020 - 10:41
RT-PCR चे किट जानेवारीत फेब्रुवारीत किती उपलब्ध होते? याची माहिती शोधा. ( तेंव्हा इतक्या चाचण्या का केल्या नाहीत याचे उत्तर तुम्हाला सापडेल) भारर्तात याचे उत्पादन केंव्हा पासून सुरु झाले तेही शोधा WHO च्या साईटवर जाऊन जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काय सुचवले होते तेही पाहून घ्या. भारत सरकार जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार वागली आहे. ( हा सल्ला चूक निघाला हि गोष्ट भारतासारखीच इतर अनेक देशांना नंतर समजली त्यामुळे त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले) बाकी मी एका महाशयांना ते आपल्या पंतप्रधानांना एकेरीत बोलत होते म्हणून आपण त्यांचे लहानपणचे मित्र आहात का या अर्थाने आपण त्यांच्या बरोबर गोट्या खेळत होता का असे विचारले. एक तर याचा आणि आपला काहीही संबंध नव्हता पण त्याचा अत्यंत अश्लील द्वयर्थ आपण काढलेला आहे आणि तशाच तर्हेची टिप्पणी केली आहे. सार्वजनिक जालावर लेखन करता तेंव्हा एक सभ्य पणाची पातळीअसते. ती आपली सुटत चाललेली आहे आणि त्याचे आपण समर्थन करता याचे आश्चर्य वाटते. बाकी आपण पातळी सोडूनच टीका करणार असलात तर आपण चर्चा इथेच थांबवू.

गोंधळी 14/07/2020 - 13:07
भक्तांना देशभक्ती ची गोळी दिली कि भक्त त्या नशेत एकदम टुल्ल होतात. आणि ह्यांचा देवही वेळोवेळी गोळी पुरवत असतात.

Report

लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मग सरकार ने नक्की काय करायला पाहिजे होते? सुरवातीला दर दिवशी अगदी शेकड्यात होणारी टेस्टीग ची संख्या आत्ता जवळ जवळ 3 लाखां पर्यंत पोहचली आहे, दिल्ली मुंबई मध्ये मोठी मोठी Covid रुग्णालये उभारली गेली आहेत, जर lock down केला नसता तर हे सर्व करायला वेळ तरी मिळाला असता का?

In reply to by रात्रीचे चांदणे

आज रातको आठबजहसे सबकुछ बंद रहेगा अशी धक्कादायक घोषणेऐवजी संकटकाळीन प्लॅनिंग काय काय करणार आहोत हे आश्वासक पद्धतीने जनतेला सांगायला पाहिजे होतं. पहिल्या घोषणेने संपूर्ण भारतीय जनता घाबरुन गेली होती. माध्यमातूनही काहीतरी भयंकर होणार आहे अशी परिस्थिती घराघरात होती, तेव्हा असे काही नसून शक्य तितकी काळजी, सोशीयल डिस्टेन्स, मास्क आणि योग्यउपचारांनी माणूस बरा होतो असे सकारात्मक-आश्वासक बोलायला हवं होतं. गर्दी न करता रुग्णालयात असे असे उपचार करता येतील. प्रामुख्याने अधिक आजार असलेल्यांना असे असे इथे उपचार शहरात असतील. सामान्य लक्षणे असलेले असे असे इथे इथे उपचार करता येतील. असे तरी करायला पाहिजे होते. सुरुवातीच्या काळात तसेही टेष्टींग नसल्यामुळे जितके आजारीपडेल तितकेच रुग्णालयात येत होते. एक फेब्रुवारी ते एक मार्चपर्यंत नियोजन करता येणे शक्य होते तेव्हा काहीच तयारी केली नाही. एक मे पर्यंत रुग्ण संख्या कमी येत होती, तेव्हाही फार काही दिवे लावलेले नव्हते. आणि तेव्हाही दुर्दैवाने समजून कोणीच सांगितले नाही. एका आश्वासक बोलणे महाराष्ट्र सरकारचे होते, मी त्यांची भलावण करीत नाही. सकारात्मक असे कोणी बोलत नव्हतं तेव्हा ते बोलत होते आणि काही तरी करीत होते. लॉकडाऊन न करताही हॉस्पीटल्सची उभारणी, कोवीड सेंटरची उभारणी करता येणार होती जी आत्ताही सुरु आहे. टेष्टींगचं नियोजन, हॉस्पीटल उभारणी आणि प्लॅनिंग करायला लॉकडाऊनच करायला पाहिजे होतं का ? आत्ताही अनलॉक लॉकडाऊनच्या काळात लोक जितके बाहेर पडायचे तितके पडतच आहेत. वरील आकडे पाहिल्यावर रुग्णसंख्या तितकीच वाढत होती आणि आहे. लॉकडाऊन काळातही लोक असेच बाहेर पडले असते. अशा काही अवजड मालांची देवान-घेवान करायची नव्हती की त्यासाठी ही सर्व यातायात बंद करावे लागणार होती. सरकाच्या नियोजनअभावी धोरणामुळे एक भितीदायक वातावरण निर्माण झालं त्याची अजिबात गरज नव्हती ते सध्याच्या काळात आजूबाजूला बघीतल्यावर लक्षात येतं. उगाच टीवळ्या-बावळ्यासारखे दिवाबत्ती आणि टाळ्या कैच्या कै, ज्या गोष्टींवर भर द्यायला पाहिजे ते सोडून सर्व लॉकडाऊनच्या इतरच गोष्टी या काळात सुरु होत्या असे दिसते. सामान्य लोकांचं तसेच सर्व व्यवस्था मोडकळीला आणायला सरकारचं नियोजन नसलेल्या धोरणांनी या देशाचं प्रचंड नुकसान झालं. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी_माणूस 14/07/2020 - 15:41
पहील्या घोषणे नंतर खरेच खुप ताण आला होता तसेच महाराष्ट्र सरकारचे बोलणे निश्चितच दिलासादायक होते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 22:03
सर आताचा पुणे-पिंपरी चिंचवडचा लॉकडाऊन महाराष्ट्रसरकार आणि अजितदादांनी अगदी पुणे महापालिकेचा आयुक्त बदलून लावला आहे. लोक शारीरीक अंतर पाळत नसतील तर पर्यायी उपाय योजनेची गरज आहे का ? तर याचे उत्तर होकारार्थी आहे. वीषाणू प्रसार साखळी कशी का होईना तोडण्या शिवाय पर्याय नाही माझ्याही व्यक्तीगत मते ट्रान्सपोर्ट चार्जेस वाढवणे आणि व्यापारी वेळ कमी करण्याच्या उलट वाढवणे, दर चार घरात एकालाच बाहेर पडण्याची परवानगी, व्यापार्‍यांना एन - ९५ मास्क इत्यादी करता आले असते. पण एवढ्या बारकाव्यांचा विचार डोक्यात येणे आणि पालन लोकांकडून होत नाही त्यामुळे प्रशासन लॉकडाऊनचा सोपा मार्ग पत्करते.

In reply to by माहितगार

असे समजा. पुण्याची लोकसंख्या शंभर लोकवसतीची आहे. आज तिथे कोणीही संसर्ग झालेला व्यक्ती आता राहीलेला नाही. लॉकडाऊनमुळे विषाणूची साखळी मोडली. संपूर्ण पुणे चकचकाट शुद्ध झालं. आता या शंभर लोकांनी शंभर लोकांशीच संपर्क करायचा. अजिबात एकशे एकव्या माणसाला भेटायचं नाही. नवीन माणसाला शंभरात मिसळू द्यायचं नाही. असा हा व्यवहार राहीला तर संसर्ग कोणाला होणार नाही. (असे समजू) आता या शंभरपैकी पंचवीस लोकांना नौकरी आणि अन्य कारणाने या शंभर सोडून इतरांमधे मिसळायचं आहे. मास्क, फिझीकल डिस्टेन्स, सॅनिटायजरचा वापर, साबण-पाण्याने हात धुणे या सर्व गोष्टी सुरु आहेत त्यातूनही दोन-पाच निष्काळजीपणे म्हणा किंवा काही म्हणा संसर्ग घेऊन येणारच आणि इतरांना बाधा होऊन त्यांना रुग्णालयात उपचाराला पाठवावे लागेल, ते बरे होऊन येतील यात लॉकडाऊनचा असण्याचा-नसण्याचा काय उपयोग आहे. उद्या जेव्हा लॉकडाऊन नसेल तेव्हाही असे होतच राहणार आहे. उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्‍या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. आता किती दिवस माणसं घरात बसून राहतील. प्रॅक्टीकली काही विचार केला पाहिजे. जो पर्यंत 'करोना' थेट हद्दपार होत नाही तो पर्यंत सामान्य तापासारखे उपचार घेऊन येणे-जाणे सुरुच राहील असं सध्या तरी याचं स्वरुप होत आहे. लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही, असं माझं व्यक्तीगत मत आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 15/07/2020 - 19:16
लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच शकत नाही, लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये. लॉक डाऊन हे गॅस चेंबर मध्ये गॅस मास्क घालण्यासारखे आहे. मुळात गॅसची गळती बंद होईपर्यंत स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरलेला तात्पुरता उपाय आहे. जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही. गेल्या दोन महिन्यात कोव्हीड वर अनेक उपचार उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मृत्यूचा दर नक्कीच कमी झाला आहे. विशेषतः तरुण आणि ज्यांना इतर आजार नाहीत अशा रुग्णांना वाचवणे शक्य होत आहे. जसे अधिक संशीधन उपलब्ध होईल तसे हा मृत्यू दर अधिकच कमी होईल. तोवर आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे.

In reply to by सुबोध खरे

शा वि कु 15/07/2020 - 19:43
लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये.
जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही.
असेच वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 15/07/2020 - 21:00
१) एखादी गोष्ट दुसर्‍यांनी केल्यास त्याचा उहापोह नक्कीच केला पाहीजे परंतु 'असेतसे करणे चुकीचे म्हणताना आपण त्याजागी असतो तर परिस्थिती कशी हाताळली असती ? मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? हे सांगण्याची अप्रत्यक्ष नैतीक जबाबदारीही निर्माण होते. अन्यथा 'मला मार्ग माहित नाही पण तू त्या मार्गाने जाऊ नकोस' या सल्ल्याचे वजन कमी होते म्हणून जे होते आहे ते बट्ट्याबोळ आहे असे वाटते त्यांची मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? स्वरुपात व्यक्त होणे आणि स्वतःच्या मतांचे इतरांकडून समिक्षा होऊ देणे नैतीक जबाबदारी बनते असे माझे प्रांजळ मत आहे .
२) ....उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्‍या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. .....
अ) ज्या आजोबांना आपण अ‍ॅडमीट करावे लागले म्हणता त्या आजोबांना - त्यांच्या पत्नी आणि मुलांना विचारून त्यांची लॉकडाऊन बद्दलची मते प्रत्यक्षात जाणून घेऊन सांगू शकाल? आ) माझ्या व्यक्तीगत मते आपण दिलेल्या उदाहरणाच्याच कारणाने लॉकडाऊनचे अंशतः समर्थन होते. आजोबांच्या संपर्कातील व्यक्ती आपल्या स्वतःच्या अंदाजावरून बहुतेक मुलगा ज्यांच्या संपर्कात आला त्यांच्या पैकी कुणितरी किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात कुठेतरी कमी पडले असा याचा अर्थ होत नाही का? म्हातारीमंडळी केव्हातरी उद्याना आज जाणारच असे क्षणभर समजले तरी ज्यांच्यावर बेतते त्यांची हुरहुर संपते का ? शिवाय परिवारातील कूणाच्याही आजाराने पैसा आणि वेळ यांचा राडा होतो तो वेगळा. आणि का तर किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात समाजाचे फेल्युअर ! हे फेल्युअर का तर उपलब्ध मर्यादीत पर्याय आणि उपायांवरचा अविश्वास ? हा असा अविश्वास का पसरतो तर अधिक चांगले पर्याय उपलब्ध करण्या आधीच उपलब्ध पर्यायाला हाणून पाडले जाते. हे दुष्टचक्र नाही का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 14/07/2020 - 20:02
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. बिरुटे सर तुम्हाला लॉक डाऊन कशाला केलं ते मुळातच समजलेले नाही. ते समजावून घ्या मग चर्चा करू.

In reply to by सुबोध खरे

>>>तुम्हाला लॉक डाऊन कशाला केलं ते मुळातच समजलेले नाही. धन्यवाद डॉक्टर साहेब. कृपया,अजिबात समजावून सांगू नका. चर्चा करायचीच नै ये...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 15/07/2020 - 10:44
आपला पूर्वग्रह फार पूर्वीच स्पष्ट झालेला आहे. तेंव्हा त्याबद्दल इतकी प्रदीर्घ चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही. बाकी आपला अभ्यासाचा विषय नाही आणि तो समजलेला नाही तरी आपण एक्स्पर्ट कॉमेंट्स टाकताय हे पाहून गम्मत वाटते. असो

In reply to by सुबोध खरे

>>>>>आपला पूर्वग्रह फार पूर्वीच स्पष्ट झालेला आहे. बरं...! >>>>>तेंव्हा त्याबद्दल इतकी प्रदीर्घ चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही. चर्चा कराच ना, असा आपल्याकडे हट्ट धरल्याचे मला स्मरत नाही. >>>आपला अभ्यासाचा विषय नाही आणि तो समजलेला नाही तरी आपण एक्स्पर्ट कॉमेंट्स टाकताय हे पाहून गम्मत वाटते. मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे, असे कधीही म्हटलेले नाही. एक हौशी माणूस, मिपाकर म्हणून मतं व्यक्त करतो. >>>असो आभार....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे 15/07/2020 - 12:21
मी एक्सपर्ट आहे, तज्ञ आहे, असे कधीही म्हटलेले नाही. एक हौशी माणूस, मिपाकर म्हणून मतं व्यक्त करतो. लॉकडाऊन न करताही हॉस्पीटल्सची उभारणी, कोवीड सेंटरची उभारणी करता येणार होती जी आत्ताही सुरु आहे. टेष्टींगचं नियोजन, हॉस्पीटल उभारणी आणि प्लॅनिंग करायला लॉकडाऊनच करायला पाहिजे होतं का ? लॉक डाऊन केले नसते तर रुग्ण संख्या किती वाढली असती याची आपल्याला कल्पना आहे का? आता जी रुग्णालये उभारली आहेत ती पण कमी पडली असती आणि सगळेच्या सगळे नियोजन कोलमडले असते. रुग्णालय उभारणे हि गोष्ट सभा घेणे इतकी सोपी असल्यासारखे लोक येथे बोलत आहेत. आपल्या राज्यात सुद्धा जम्बो केंद्रे उभारली ( त्यात येणाऱ्या सुविधा किती पैशात आल्या आणि त्याच्या निविदा कशा मागवल्या याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत पण तो निराळा विषय आहे) पण ती पावसाळ्यात टिकून राहतील का याचा विचार झाला नव्हता. नुसती जमीन तयार करण्यासाठी लागणारे मजूर आणि कंत्राटदार कुठून येणार होते याचे नियोजन करता आले नाही. एक महिन्यात रुग्णालय उभे राहते हा गैरसमज घेऊन आलेलया बाबू लोकांची बदली तर सरकार ने केली पण या रुग्णालयात काम करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना कसे आणायचे याबद्दल कोणालाच कल्पना नाही. डॉक्टरांना तुमचे रजिस्ट्रेशन रद्द करू म्हणून धमकी देऊन वेठीस धरले परंतु तृतीय आणि चतुर्थ कर्मचाऱ्यांना चाप लावण्याची हिम्मत राज्य सरकारला दाखवता आली नाही. यामुळेच मृत झालेले रुग्ण हलवण्याची कामे सुद्धा डॉक्टरांना करायला लागली आणि त्यात अत्यंत हलकटपणा म्हणजे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधलेले मृतदेहाचे व्हिडीओ शूटिंग करून रुग्णालयात किती वाईट स्थिती आहे हे सर्वाना दाखवून २४ तास काम करणारी त्या बिचार्या डॉक्टरांच्या जखमेवर मीठही चोळले आणि समाजाची हिडीस वृत्ती दिसून आली असो. हा विषय लेख माला होईल इतका लांब आहे पण त्यात कुणाला रस आहे. प्रत्येकाला आपली तुतारी वाजवण्यात रस आहे.

Gk 14/07/2020 - 14:07
करोना न झालेला मनुष्य : मेरे पास मास्क है , साबण है , सॅनिटायझर है , काढा है तुमहारे पास क्या है? करोना होऊन बरा झालेला मनुष्य : मेरे पास अँटीबॉडीज है गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले है

In reply to by Gk

माहितगार 14/07/2020 - 21:51
करोना होऊन बरा झालेला मनुष्य : मेरे पास अँटीबॉडीज है गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले है
एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही, किंबहुना दीर्घकालीन इम्युनिटी तयार होण्याबाबत बरीच साशंकता शिल्लक आहे. एकदा कोविड-१९ होऊन गेला तर पुन्हा होणार नाही या भ्रमात रहाणे तुर्तास जोखीमेचे असल्याचे काही संशोधन सुचवते आहे तेव्हा तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा.

In reply to by माहितगार

mrcoolguynice 14/07/2020 - 22:04
एकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही, हे एकवेळ मान्य जरी केले. तरी एकदा कोविड होऊन त्यातून काहीही जास्त त्रास न होता बरे झालेल्या पेशंटला , जवळच्या भविष्यात पुन्हा कोविड कुळातील विषाणूचा सामना करावा लागला, तरी स्टाटीस्टीकली त्याला त्रास होऊन पेशंट दगावण्याची शक्यता अत्यंत नगण्य होते. त्याचापेक्षा जास्ती शक्यता उपासमारीने मरण्याची असू शकते. _________________________ उत्तरदायित्वास नकार लागू.

In reply to by माहितगार

Gk 14/07/2020 - 22:10
MUMBAI: The ongoing serosurveillance test for Covid-19 among 10,000 residents of three municipal wards in the city has thrown up a startling find: the level of antibodies in asymptomatic patients is low. BMC is conducting the survey, along with NITI Aayog and Tata Institute of Fundamental Research, in F North (Sion), M West (Chembur) and R North (Dahisar) wards. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-residents-immune-system-shows-memory-of-fighting-corona-like-virus/articleshow/76951985.cms

In reply to by Gk

माहितगार 14/07/2020 - 22:32
मला वाटते या वृत्तातील दावे शास्त्रीय पद्धतीने अद्याप सिद्ध होणे बाकी असावे. ज्यांना कोविड-१९ होऊन बरे झालेत त्यांच्या शरीरात फुफुस आणि इतर अवयवांनाही अनुषंगिक क्षमतांवर उर्वरित आयुष्यासाठी विपरीत परिणाम होत असल्याची बरीचशी शक्यता आहे - म्हणजे शास्त्रीय परिक्षण न झालेले नैसर्गिक हर्ड इम्युनिटीचे प्रयोग -म्हणजे काळजी न घेता आजार अंगावर ओढावून घेणेअथवा आपल्या शरीरामार्फत दुसर्‍याच्या अंगावर पोहोचवणे पूर्ण आयुष्यभरासाठी जोखीमीचे आणि अत्यंत महागात पडू शकतात. (- डॉ. रणदीप गुलेरीयांच्या वक्तव्याचे संदर्भ अभ्यासा)

कपिलमुनी 14/07/2020 - 14:21
गोट्यांना पंख लागले ! स्वतःवर शेकले कि प्रतिसादंना पंख लावले जातात .

धाग्यातील मुद्द्यांशी सहमत आहे. आपण काही मिपाकर सुरुवातीपासून लॉकडाऊनच्या घोषणेबद्दल आणि त्याच्या नियोजनाबद्दल टीका करीत आलो पण काही लोकांनी व्यक्तीगत होऊन टीका केल्या. आज काळाने त्याची उत्तरे दिली आहेत, मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे देशाचं प्रचंड नुकसान झालं. आर्थिक हानी जिवीत हानी हा मोठा आकडा आहे, ती कधीच न भरणारी हानी आहे. मला परिक्षेबद्दल पुन्हा बोललं पाहिजे. पहिल्या पत्रामधे युजीसीने विद्यापीठाने ठरवावे की परिक्षा कशा घ्यायच्या त्याचं वेळापत्रक करुन नियोजन करुन घ्यावे असे म्हटले होते. तेव्हा संसर्ग असा गावागावात पोचला नव्हता त्यावेळी असे वाटले की आपल्याला परिक्षा घेता येतील. नंतर संसर्ग वाढत गेला अजूनही वाढत आहे, त्यावर महाराष्ट्र सरकारने युजीसीला पत्र लिहून प्रथम-द्वीतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मागील सत्र परिक्षांचे निकाल पाहुन पुढील वर्षांसाठी सरासरी गुणांआधारे त्यांना प्रमोट करावे,याला मात्र युजीसीने हरकत घेतली नव्हती मात्र अंतीम वर्षाच्या परिक्षा या घेतल्याच पाहिजे असा आग्रह आता युजीसीने धरला आहे. भाजपचे पुढारी रात्रंदिवस त्या राजपालांचे उंबरे झीजवत असतात त्यामुळे हे सर्व नाटक झालं आहे, खरं तर सध्याची परिस्थिती ही परिक्षा घेण्याजोगी नाही. आताही पुन्हा महाराष्ट्र सरकारने केंद्रसरकारला पत्र लिहून परिक्षा घेऊ नका अशी विनंती केली आहे, तर भाजपाचे पुढारी युजीसीने परिक्षा घ्या म्हटलंय तर परिक्षा घ्या असा हट्ट करीत आहे. युजीसीनेही जी राज्य परिक्षा घेणार नाही त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करु असे म्हटले आहे. सर्व राजकीय घोळ आणि विद्यार्थी शिक्षक यांच्या जीवाशी खेळणे आहे. मी सध्या जिथे शिकवतो त्या महाविद्यालयाचं वसतीगृह कोरंटाइन सेंटर केलं आहे. उपचारासाठी जिल्ह्याला नेण्यापूर्वी तालुक्यातील कोरंटाइन रुग्ण वसतीगृहात आणून ठेवतात. आता १२ वीचा निकाल लागल्यावर प्रवेश घ्यायला विद्यार्थी येतील. आम्हालाही जावे लागेल एकूण परिस्थिती कठीण आहे. -दिलीप बिरुटे

Gk 14/07/2020 - 22:12
करोना डॉकटरसाठी लिलाव बोली लागत आहेत एक महिन्यांपूर्वी पगार 65000 च्या जाहिराती होत्या, मग गेल्या आठवड्यात 75000 च्या जाहिराती आल्या, आता 1 लाखाची जाहिरात

Gk 14/07/2020 - 22:30
1. मोठी सरकारी हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केली आहेत, तिथे कोविड चे उपचार होतात. सामान्य सेंटर मध्येही किमान 200 - 300 बेड असतात , 100 आय सी यु त व 100 - 200 वॊर्ड मध्ये , त्यासाठी सरकारी दवाखान्यात इतर वोर्ड सध्या बंद आहेत व फक्त कोविड पाहिले जाते, मोठ्या खाजगी हॉस्पिटलनि मंगल कार्यालये , बेंकवेट हॉल वगैरे घेतले आहेत. 2. जनरल वोर्डातही ऑक्सिजन असतो, आयसीयूत इतर उपकरणे व्हेंटि वगैरे असतात, ऑक्सिजनची डिमांड प्रचंड आहे, म्हणून बाहेर राक्षसी आकाराचे सिलेंडर बसवले जातात. ग 3. प्रत्येक लोकेशन ला 2-4 डॉकटर , 5-10 नर्सेस , 4- 5 आया , वोर्ड बॉय वगैरे असतात, शिवाय फोन वरून कन्सल्टंट उपलब्ध असतात, लॅब , एक्स रे वगैरे उपलबंध असतात, जनरल वोर्डात केवळ टेस्ट पॉझिटिव्ह पण त्रास नाही , पासून ते थोडेफार धापणारे , पण ऑक्सिजन लावून बरे आहेत , अशी मोठी रेंज असते, यापेक्षा गंभीर रुग्ण आयसीयु त जातात 4. सर्व स्टाफ ppe घालतात , यात शूज कव्हर , गाऊन , ग्लोज , दोन मास्क , केप, गॉगल किंवा फेस शिल्ड असते, ते घालणे व काढणे यासाठी दोन स्वतंत्र कक्ष असतात व शेजारीच गरम पाण्याचे शॉवर सोय असते, ड्युटीला आले की सर्व घालणे , अंगात टी शर्ट व बर्म्युडा असेल तर ते घालणे सोयीचे जाते, ppe घालणे याला donning म्हणतात , एकदा ते चढवले की काहीही खाता पिता येत नाही, टॉयलेट वगैरे नाही, फक्त ड्युटी. ड्युटी झाली की ppe काढणे ह्याला doffing म्हणतात,आधी हातावर सॅनिटायझर लावायचे, काढताना एकेक वस्तू उलटी गुंडाळत काढायची म्हणजे तिचा बाह्यभाग व आपले अंग , कपडे कुठे एकमेकाला लागणार नाही , अशी खबरदारी घेऊन करावे लागते. एका मोठ्या यलो पॉलिथिन पिशवीत ते घालून पिशवीला गाठ घालून ती डिसपोज करायला द्यायची , मग लगेच गरम पाण्याने शॉवर घ्यावी लागते 5. रुगणाच्या नातेवाईकास आत यायची परवानगी नसते, मोबाईल वरून किंवा बाहेरील काउंटर च्या माध्यमातून संपर्क केला जातो. 6. साधारण 8 दिवसाने पुन्हा घशाचा स्वेब तपासतात, निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असूनही त्रास नसेल तर पुढच्या उपचाराचा सल्ला प्रिस्क्रिप्शन लिहून डिस्चार्ज देतात, हे निर्णय कन्सल्टंट घेतात, उपचारानंतरही घरी 7 ते 21 दिवस आयसोलेशन चा सल्ला देतात ग

वीणा३ 15/07/2020 - 01:43
मागे अमित शाहंचं एक इंटरव्यू बघितला २-३ आठवड्यांपूर्वी. त्यात त्यांनी बऱ्यापैकी माहिती दिलीये काय काय काम केलं लोकांना घरी जायला म्हणून. त्यामुळे अजिबात काहीच केलं नाही असं म्हणवत नाहीत, पण अजून बरंच काही करू शकले असते कदाचित.
लेखनविषय:
लेखनप्रकार
लॉकडाऊनचा बट्ट्याबोळ जगभरात लॉकडाऊन हा वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येच्या तयारीसाठी वापरला जात असताना आपल्या देशात मात्र हाच एकमेव रामबाण उपाय म्हणून वापरला गेला. कोणतेही प्लॅनिंग ना करता जाहीर केलेला लॉकडाऊन 1,2,3 असा मनमानेल तसा वाढवत नेला.

मला भेटलेले रुग्ण - २२

डॉ श्रीहास ·

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________
http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........ ———————॰———— २.बऱ्याच दिवसांनी हे काका परत आले होते , तपासलं आणि फाईल बघीतल्यावर औषधांसंबधी बोललो, पुढे हे विचारलं की बीडी बंद केली की नाही ?

ओला कचरा निर्मूलन- इच्छा आणि त्रास

जेडी ·

कंजूस 08/06/2020 - 08:59
इच्छा असेल तर मार्ग शोधला जातो. हे खरंय. सोसायटीत फक्त एक दोघांनी कचरा निर्मूलन करून काही साधणार नाही. आणि सर्वांनाच जमणार नाही. दुटप्पीपणा भरला आहे. एकीकडे म्हणायचं ओला सुका कचरा वेगळा करा, ओला कचरा टाकायला प्लास्टीक वापरू नका. तर दुसरीकडे बाजारात गार्बिज ब्यागच्या थप्पी विकायला ठेवलेल्या दिसतात. अमुक इतकी पातळ पिशवी वापरायला बंदी पण या पिशव्या पातळण असतात. कारण वजनांत अधिक पिशव्या मिळाव्यात म्हणून. कचरा गोळा करणाऱ्यांना नंतर या पिशव्या फोडून त्यातला कचरा वेगळा करावा लागतो. आता हे करायला कुणी नाही. पूर्वी कामावर निघतांना लोक या कचरा भरलेल्या पिशव्या नेत आणि रस्त्यात दिसणाऱ्या कोपऱ्यावर टू विलर, ओटोतून भिरकावून पुढे जात. आता कचरा टाकून डबा परत घेऊन येणे यासाठी वेगळा वेळ शहरातल्या सोसायट्यांत राहाणाऱ्यांना काढावा लागेल. लिफ्टवाल्या ऊंच इमारतींत एवढी ये जा होईल. कचरा लिफ्टमध्ये सांडल्यास भांडणे होतील. कचऱ्याचे ढीग जिथे टाकतात तिथे माश्या होतात. त्या होऊ नये म्हणून त्यावर रासायनिक फवारे मारतात. त्याने माश्या होण्याचे बंद झाले पण कचरा कुजवणारे प्राणी आणी जंतूही मेले. कचरा कुजून खत होऊन दुर्गंध जाऊन माती होत नाही. समस्या कठीण आहे.

कंजूस 08/06/2020 - 09:09
मी भरपूर शोध घेतला पण गॅलरीत बसेल, खरकटे पासून सर्व ओला कचरा जसा च्या तस टाकता येईल, मेंटेन करायला सोपा जाईल असले काहीच मिळत
यावर जे उपाय सांगितले जातात ते बहुतेक शेतात किंवा ज्यांच्याकडे स्वत:चे घर आणि गच्ची आहे त्यांनांच साध्य आहेत. एका कोपर्यात तो ड्रम किंवा जाळीचे कुंड ठेवायचे आणि शेवटचा कचरा टाकल्यानंतर कमीतकमी तीन महिन्यांनी ते खत म्हणून वापरता येते. म्हणजे तुमच्याकडे तीन ड्रमस हवेत. बऱ्याच जणांनी पावसाळ्यात गळते म्हणून गच्चीला छप्पर टाकले आहे. म्हणजे झाडे वाढवता येणार नाहीत आणि कचरा खताचे करायचे काय? बाल्कनी असेल तर वेगळे सोपे उपाय आहेत. ते लिहितो नंतर. अर्थात दहा बाई चारच्या बाल्कनीत किती कचरा जिरेल यास मर्यादा आहेतच. काहींनी जागा कमी पडते म्हणून बाल्कनी बंद केली आहे ते फक्त बाहेरच्या बाजूस साताठ कुंड्यांत झाडे ठेवू शकतात.

चौकस२१२ 08/06/2020 - 09:34
उन्हामुळे प्लास्टिक चा ड्रम फाटला हि समस्या असेल तर कदाचित तो ड्रम अल्ट्रा व्हायोलेट (सूर्य कीर्णनांपासून बचाव ) दर्जा चा नसेल.. पाण्यासाठी ज्या टाक्या असतात त्या बहुतेक त्या दर्जाच्या असतात .. तर अशी एखादी वापरून बघा माती भांड्यांचे असे कंपोस्टर भारतात मिळतात ! असा दिसतंय https://www.youtube.com/watch?v=i0lN-FGfWWE

जेडी 08/06/2020 - 11:00
त्यांची किंमत जास्त आहे. १५०० च्या वर. त्यात खरकटे टाकुन चालत नाही.कचरा बारीक करुन टाकणे, तो हलवणे हे सर्व व्याप आहे. मी त्यावर पण माहिती घेतलीय. शिवाय त्याचे विरजण, सुकं कोकोपीट विकत घ्या हे सर्व आलेच. शिवाय हे पाॉट सहजी मिळतही नाहीत. त्यांचे एक डिलर औंधला आहे, मी त्यांच्याकडे चौकशी केली होती, शिवाय ते घरापर्यंत आणायला खर्च करावा लागेल.

कंजूस 08/06/2020 - 19:25
ओल्या कचऱ्यात खरकटेही टाकता यायला हवे ही माझी इच्छा आहे. त्याची उस्तवार फार करावी लागु नये ही अपेक्षा आहे उत्तर म्हणून लेख लिहिला आहे.

पलाश 10/06/2020 - 13:29
ओल्या कचर्‍यापैकी मुंग्या न लागतील असा भाजीपाला चाकूने पटकन जमेल तसे तुकडे करून पाण्यात भिजत घाला. जितके बारीक तितके चांगले. पण वेळाच्या अभावी जमेल तसेही चालून जाते. काठीने ढवळून झाडांना पाणी घालताना हेच खताचं पाणी चाळणीतून गाळून घाला. चाळणी बागेतच ठेवा. गाळल्यावर भाजीपाला परत पाण्यात बुडवून ठेवा. हे रिपीट करा. साताठ दिवसानी राहिलेला भाग कुंड्यांमधे मिसळा. यामुळे तूमचा प्रश्न बर्‍यापैकी सुटेल. यात फार वेळ जात नाही हा स्वानुभव आहे. अशा खतावर वाढवलेल्या बागेतले काही फोटो व माहिती या पानावर 26मार्च 2015 रोजीच्या प्रतिक्रियांमध्ये आहे. http://misalpav.com/node/30818 उरलेला मुंग्या लागण्यासारखा ओला कचरा कमी असल्याने त्याचे कंपोस्ट करणे सोपं जाईल असं वाटतं.

कंजूस 08/06/2020 - 08:59
इच्छा असेल तर मार्ग शोधला जातो. हे खरंय. सोसायटीत फक्त एक दोघांनी कचरा निर्मूलन करून काही साधणार नाही. आणि सर्वांनाच जमणार नाही. दुटप्पीपणा भरला आहे. एकीकडे म्हणायचं ओला सुका कचरा वेगळा करा, ओला कचरा टाकायला प्लास्टीक वापरू नका. तर दुसरीकडे बाजारात गार्बिज ब्यागच्या थप्पी विकायला ठेवलेल्या दिसतात. अमुक इतकी पातळ पिशवी वापरायला बंदी पण या पिशव्या पातळण असतात. कारण वजनांत अधिक पिशव्या मिळाव्यात म्हणून. कचरा गोळा करणाऱ्यांना नंतर या पिशव्या फोडून त्यातला कचरा वेगळा करावा लागतो. आता हे करायला कुणी नाही. पूर्वी कामावर निघतांना लोक या कचरा भरलेल्या पिशव्या नेत आणि रस्त्यात दिसणाऱ्या कोपऱ्यावर टू विलर, ओटोतून भिरकावून पुढे जात. आता कचरा टाकून डबा परत घेऊन येणे यासाठी वेगळा वेळ शहरातल्या सोसायट्यांत राहाणाऱ्यांना काढावा लागेल. लिफ्टवाल्या ऊंच इमारतींत एवढी ये जा होईल. कचरा लिफ्टमध्ये सांडल्यास भांडणे होतील. कचऱ्याचे ढीग जिथे टाकतात तिथे माश्या होतात. त्या होऊ नये म्हणून त्यावर रासायनिक फवारे मारतात. त्याने माश्या होण्याचे बंद झाले पण कचरा कुजवणारे प्राणी आणी जंतूही मेले. कचरा कुजून खत होऊन दुर्गंध जाऊन माती होत नाही. समस्या कठीण आहे.

कंजूस 08/06/2020 - 09:09
मी भरपूर शोध घेतला पण गॅलरीत बसेल, खरकटे पासून सर्व ओला कचरा जसा च्या तस टाकता येईल, मेंटेन करायला सोपा जाईल असले काहीच मिळत
यावर जे उपाय सांगितले जातात ते बहुतेक शेतात किंवा ज्यांच्याकडे स्वत:चे घर आणि गच्ची आहे त्यांनांच साध्य आहेत. एका कोपर्यात तो ड्रम किंवा जाळीचे कुंड ठेवायचे आणि शेवटचा कचरा टाकल्यानंतर कमीतकमी तीन महिन्यांनी ते खत म्हणून वापरता येते. म्हणजे तुमच्याकडे तीन ड्रमस हवेत. बऱ्याच जणांनी पावसाळ्यात गळते म्हणून गच्चीला छप्पर टाकले आहे. म्हणजे झाडे वाढवता येणार नाहीत आणि कचरा खताचे करायचे काय? बाल्कनी असेल तर वेगळे सोपे उपाय आहेत. ते लिहितो नंतर. अर्थात दहा बाई चारच्या बाल्कनीत किती कचरा जिरेल यास मर्यादा आहेतच. काहींनी जागा कमी पडते म्हणून बाल्कनी बंद केली आहे ते फक्त बाहेरच्या बाजूस साताठ कुंड्यांत झाडे ठेवू शकतात.

चौकस२१२ 08/06/2020 - 09:34
उन्हामुळे प्लास्टिक चा ड्रम फाटला हि समस्या असेल तर कदाचित तो ड्रम अल्ट्रा व्हायोलेट (सूर्य कीर्णनांपासून बचाव ) दर्जा चा नसेल.. पाण्यासाठी ज्या टाक्या असतात त्या बहुतेक त्या दर्जाच्या असतात .. तर अशी एखादी वापरून बघा माती भांड्यांचे असे कंपोस्टर भारतात मिळतात ! असा दिसतंय https://www.youtube.com/watch?v=i0lN-FGfWWE

जेडी 08/06/2020 - 11:00
त्यांची किंमत जास्त आहे. १५०० च्या वर. त्यात खरकटे टाकुन चालत नाही.कचरा बारीक करुन टाकणे, तो हलवणे हे सर्व व्याप आहे. मी त्यावर पण माहिती घेतलीय. शिवाय त्याचे विरजण, सुकं कोकोपीट विकत घ्या हे सर्व आलेच. शिवाय हे पाॉट सहजी मिळतही नाहीत. त्यांचे एक डिलर औंधला आहे, मी त्यांच्याकडे चौकशी केली होती, शिवाय ते घरापर्यंत आणायला खर्च करावा लागेल.

कंजूस 08/06/2020 - 19:25
ओल्या कचऱ्यात खरकटेही टाकता यायला हवे ही माझी इच्छा आहे. त्याची उस्तवार फार करावी लागु नये ही अपेक्षा आहे उत्तर म्हणून लेख लिहिला आहे.

पलाश 10/06/2020 - 13:29
ओल्या कचर्‍यापैकी मुंग्या न लागतील असा भाजीपाला चाकूने पटकन जमेल तसे तुकडे करून पाण्यात भिजत घाला. जितके बारीक तितके चांगले. पण वेळाच्या अभावी जमेल तसेही चालून जाते. काठीने ढवळून झाडांना पाणी घालताना हेच खताचं पाणी चाळणीतून गाळून घाला. चाळणी बागेतच ठेवा. गाळल्यावर भाजीपाला परत पाण्यात बुडवून ठेवा. हे रिपीट करा. साताठ दिवसानी राहिलेला भाग कुंड्यांमधे मिसळा. यामुळे तूमचा प्रश्न बर्‍यापैकी सुटेल. यात फार वेळ जात नाही हा स्वानुभव आहे. अशा खतावर वाढवलेल्या बागेतले काही फोटो व माहिती या पानावर 26मार्च 2015 रोजीच्या प्रतिक्रियांमध्ये आहे. http://misalpav.com/node/30818 उरलेला मुंग्या लागण्यासारखा ओला कचरा कमी असल्याने त्याचे कंपोस्ट करणे सोपं जाईल असं वाटतं.
भारतात सद्या महत्वाची समस्या म्हणजे घनकचरा आहे . अर्थातच कचरा निर्मूलन जिकिरीचे होऊन बसले आहे. आजकाल साफसफाई कामगारांना सोसायटीत वरच्या मजल्यावर प्रवेश नाही . रोज कचरा खाली नेवून टाकावा लागत आहे. बरेच लोक आता हे सर्व स्वतःच करत असले तरी प्लॅस्टीकच्या पिशव्यात भरून तशीच पिशवी टाकत आहेत . ती ओल्या कचऱ्याच्या डब्यात जरी ओतली तरी निम्मा अर्धा ओला कचरा त्या पिशवीला चिकटून सुक्या कचरायच्या डब्यात जात आहे. खरे पाहता प्रत्येक घराने आपला ओला कचरा घरातच जिरवला पाहिजे, असे महापालिका सांगत आहे . अनेक ठिकाणी काही दिवस महापालिका कचरा उचलत नाही आणि घाणीचे साम्राज्य पसरते.

स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा - करोना माहात्म्य ||३||

गंगाधर मुटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
करोना माहात्म्य ||३||
स्वतःला ओळखा, इतरांनाही ओळखा
 
       करोना हे संकट अक्षरश: अभूतपूर्व असे आहे. यापूर्वी अशा तऱ्हेचे संकट देशावर कोसळले होते किंवा नाही हे सांगणे तसे अवघड आहे.