मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मांडणी

आठवणी

अनुस्वार ·
मनुष्य आहे तिथे त्याचे दुःखही आहे. माणसांच्या विविधते प्रमाणे त्याच्या दुःखांची श्रेणी आणि त्यांची कारणेही तितकीच अमर्याद. अपवाद फक्त एका गोष्टीचा. अब्जावधी श्वास जसे एका प्राणवायूने सुखावतात त्याप्रमाणे याच अब्जावधी मनांना बधिर करणारी समान जागतिक शक्ती म्हणजे आठवणी. विज्ञानाने सचित्र खुला केलेला विश्वाचा अफाट पसारा पाहताना आपण हरखून जातो. पण त्या प्रकाशाच्या मुक्त नृत्यालाही ज्याचं चित्ररूप अजून गवसलं नाही अशा मनात साठवल्या जाणाऱ्या आठवणींची तुलना फक्त चांदण्यांनी भरलेल्या आकाशाशी होऊ शकते.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 03/03/2021 - 11:41
पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत. तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन. माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto-writing.html

शशिकांत ओक 03/03/2021 - 11:41
पादुकांचे दर्शनासाठी जाणे झाले. त्या वेळी तेथील भक्त निवासात शिवाजी महारांच्या घोड्यावरील भव्य पुतळ्याने लक्ष वेधले. त्या शिवाय प्रांगणात शिवाजी महारांच्या जीवनावर आधारित घटनांवर बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या ग्रंथांतील दलालांनी काढलेली चित्रे त्यात मोठ्या आकाराच्या फ्रेम मधे पत्र्यावर एमबॉस करून तयार केलेली आहेत. तिथे मला ऑटोरायटिंग करायची प्रेरणा आली. ते ही फार चकित करणारे होते. ते नंतर कधीतरी सादर करेन. माझ्या ऑटोरायटिंग आधारित एक ब्लॉग काल सादर केला आहे त्याची लिंक देतो. जाणकारांनी अधिक माहिती सादर करावी https://oakshashikant.blogspot.com/2021/03/auto-writing-topic-of-my-auto-writing.html

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ ४ पान १ ते ६

४ ४ ४ ४ ४ ४ ४

शेवटचा अश्रू

अनुस्वार ·
एकदा जन्म झाला की आत्म्याच्या तोडीची म्हणता येईल अशी साथ आपल्याला देणारे अश्रूंशिवाय दुसरे काय असते. माध्यमं आणि भाषा यांनी कितीही उंची गाठली तरी व्यक्त होण्यातली अश्रूंची हुकुमत त्यांना कधीच साधता येणार नाही. अश्रू हा नात्यांचा पहिला पाया असतो. ज्या नात्यांनी डोळे कधीच पाणावले नाहीत ती सारी नाती खोटी!औचित्यभंग नको म्हणून मनुष्याला एकवेळ हसणं आवरता येईल, पण मनाचा वज्रबांध जमीनदोस्त करत गालावर ओघळणारा अश्रू भावनांचं गाठोड जपून ठेवण्याच्या भानगडीत पडत नाही. विद्युल्लते सोबत तेज चमकावे तसे भावनां सोबत अश्रू वाहतात. स्वतःला चाणाक्ष आणि व्यवहारी म्हणवणारे आपण जगाची किंमत पैशांत करतो.

अध्याय ३ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण

शशिकांत ओक ·
३ ३ या अध्यायातील विषयवस्तू प्रबंधात सविस्तर लिहिली आहे म्हणून इथे संक्षिप्त रूपात सादर केली आहे.

शब्द चांदणी कोडे ७

शशिकांत ओक ·

सौंदाळा 27/02/2021 - 09:57
रं आहे समजून खालील उत्तरे परंपरागत परंपरा पग पत पराग परात रंग राग रात गरा गप गत तग तप तरंग

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 27/02/2021 - 14:37
आपले निरीक्षण बरोबर आहे. कोडे सादर करताना मलाही तो अनुस्वार अंधुक दिसतो म्हणून शंका घेतली जाईल असे अपेक्षित होते. तसे आपण दाखवून दिले म्हणून धन्यवाद.

सौंदाळा 27/02/2021 - 09:57
रं आहे समजून खालील उत्तरे परंपरागत परंपरा पग पत पराग परात रंग राग रात गरा गप गत तग तप तरंग

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

शशिकांत ओक 27/02/2021 - 14:37
आपले निरीक्षण बरोबर आहे. कोडे सादर करताना मलाही तो अनुस्वार अंधुक दिसतो म्हणून शंका घेतली जाईल असे अपेक्षित होते. तसे आपण दाखवून दिले म्हणून धन्यवाद.
७ ७ ७

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

लेखनवाला ·

असामान्य अडचणी चांगल्या सांगीतल्या आहेत.... ह्या अडचणींतून मी आणि माझे कुटुंबियांचै, सुदैवाने सुटलो, पण काही लोकांचे जीवन मात्र खडतर झाले आहे .... रेल्वेच्या बाबतीत सांगायचे तर, लोकलला आता, खाजगीकरणा शिवाय पर्याय नाही.फुकट्यांचे प्रमाण कमी करण्याचा, तो एक मार्ग आहे.

सध्या बरेच मुंबईकर या त्रासातूनच जात असल्यामुळे व्यथा मनाला भिडल्या. सर्वसामान्य माणूस इतका हताश आहे की त्याला आता कोणाला दोष सुद्धा द्यावासा वाटत नाही. जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे यातून मार्ग काढतो आहे. "माझे कुटुंब माझी जबाबदारी !"

आजूबाजूला जे घडते आहे, दिसते आहे ते तसेच प्रांजळ पणे लिहिले आहे, यातले काही प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने कदाचित लेख मनाला भावला आणि एका दमातच वाचून झाला. पैजारबुवा,

सुबोध खरे 22/02/2021 - 10:43
बाकी ठीक आहे पण आयकर रिटर्न जुलै मध्ये भरायचा डिसेंबर पर्यंत भरला नाही आणि परत मुदत वाढ करून हवी आहे आणि यासाठी आंदोलन करणार आहेत हे अजिबात पटले नाही. जर आपण कर योग्यपणे भरला असेल तर आपल्याला दंड कशाला लागेल? आणि उशीर केला असेल तर दंड लागणार असेल तर तो निमूटपणे भरलाच पाहिजे. क्रेडिट कार्डाचे पैसे भरायला एक दिवस उशीर झाला तरी सज्जड दंड बसतो तो दंड गपचूप भरतात आपल्या हलगर्जीपणाचं खापर सरकार वर फोडणाऱ्या या वृत्तीचीच तिडीक आहे.

असामान्य अडचणी चांगल्या सांगीतल्या आहेत.... ह्या अडचणींतून मी आणि माझे कुटुंबियांचै, सुदैवाने सुटलो, पण काही लोकांचे जीवन मात्र खडतर झाले आहे .... रेल्वेच्या बाबतीत सांगायचे तर, लोकलला आता, खाजगीकरणा शिवाय पर्याय नाही.फुकट्यांचे प्रमाण कमी करण्याचा, तो एक मार्ग आहे.

सध्या बरेच मुंबईकर या त्रासातूनच जात असल्यामुळे व्यथा मनाला भिडल्या. सर्वसामान्य माणूस इतका हताश आहे की त्याला आता कोणाला दोष सुद्धा द्यावासा वाटत नाही. जो तो आपापल्या वकुबाप्रमाणे यातून मार्ग काढतो आहे. "माझे कुटुंब माझी जबाबदारी !"

आजूबाजूला जे घडते आहे, दिसते आहे ते तसेच प्रांजळ पणे लिहिले आहे, यातले काही प्रत्यक्ष अनुभवलेले असल्याने कदाचित लेख मनाला भावला आणि एका दमातच वाचून झाला. पैजारबुवा,

सुबोध खरे 22/02/2021 - 10:43
बाकी ठीक आहे पण आयकर रिटर्न जुलै मध्ये भरायचा डिसेंबर पर्यंत भरला नाही आणि परत मुदत वाढ करून हवी आहे आणि यासाठी आंदोलन करणार आहेत हे अजिबात पटले नाही. जर आपण कर योग्यपणे भरला असेल तर आपल्याला दंड कशाला लागेल? आणि उशीर केला असेल तर दंड लागणार असेल तर तो निमूटपणे भरलाच पाहिजे. क्रेडिट कार्डाचे पैसे भरायला एक दिवस उशीर झाला तरी सज्जड दंड बसतो तो दंड गपचूप भरतात आपल्या हलगर्जीपणाचं खापर सरकार वर फोडणाऱ्या या वृत्तीचीच तिडीक आहे.
जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी 1.व्यवस्था ही शहर तुम्हाला अशीच चालवाचीयत तर तस सांगा, लोकांना जेरीस आणून आपण मात्र सुशेगाद जगायचं, आपल्या सोयीच्या गोष्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवायचे, निवडणुका, प्रकाशन सोहळे, जय्यत तयारीने होणारे खाजगी समारंभ यासाठी कुठे असते सोशल डिस्टसिंग. लोकांना दररोज करावा लागणारा सार्वजनिक बस वाहतुकीचा प्रवास हा सध्या "आज कूछ तुफानी करते है " या कॅटेगरीतला.

शब्द चांदणी कोडे ६

शशिकांत ओक ·

साहना 19/02/2021 - 13:31
हे सोपे आहे. नारळीपुनव पुरळी वरळी वळी नळी नव नार नाळी नान नाव रन रव रळी पूना पूर पुळी पुनव पुरना

शशिकांत ओक 27/02/2021 - 14:32
रन, वपु हे शब्द पटले नाहीत
बोली व अन्य भाषेतील रूळलेले शब्द चालतील असे सुरवातीलाच म्हटले आहे.

साहना 19/02/2021 - 13:31
हे सोपे आहे. नारळीपुनव पुरळी वरळी वळी नळी नव नार नाळी नान नाव रन रव रळी पूना पूर पुळी पुनव पुरना

शशिकांत ओक 27/02/2021 - 14:32
रन, वपु हे शब्द पटले नाहीत
बोली व अन्य भाषेतील रूळलेले शब्द चालतील असे सुरवातीलाच म्हटले आहे.
६ ६ ६

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ १ पान १ ते ५

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 17/02/2021 - 15:36
अर्धवट राव, श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत यावरील धाग्यातील तृटी काय आहेत? आपल्या काय वाचायला, पहायला मिळाले, काय नाही ते सविस्तर समजून घ्यायला आवडेल. म्हणजे त्यात योग्य ते बदल करून सादर करता येईल. मला आपला मो क्र मिळाला तर संपर्कात राहायला सोईचे होईल. मी 9881901049 वर उपलब्ध आहे.

शशिकांत ओक 17/02/2021 - 15:36
अर्धवट राव, श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत यावरील धाग्यातील तृटी काय आहेत? आपल्या काय वाचायला, पहायला मिळाले, काय नाही ते सविस्तर समजून घ्यायला आवडेल. म्हणजे त्यात योग्य ते बदल करून सादर करता येईल. मला आपला मो क्र मिळाला तर संपर्कात राहायला सोईचे होईल. मी 9881901049 वर उपलब्ध आहे.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५

संत साहित्य, विशेषतः औलिया संत चरित्राच्या पोथ्यांचा देवघरात ठेऊन रोज किंवा परिपाठाने, सप्ताह किंवा पारायण करण्यासाठी उपयोग केला जातो. त्या लेखनातील अदभूतता इतरांना आलेले अनुभव आणि श्रद्धा भाव याच्या प्रभावाने पोथी साहित्याकडे ‘खाजगीत श्रद्धेने उपयोगात आणायची बाब’ असे संबोधून चिकित्सकपणे कमी पाहिले जाते. पारायणासाठी किंवा रोजच्या नित्यनियमातून वाचनाला ठराविक जागेचे, वेळेचे, सोवळे, भोजनादि बंधन येते.

आण्णामहाराज!!!

उपयोजक ·

अध्यात्मिक माणसे आहेत .... मंदिरात टाळ कुटत बसतात आणि ध्वनी प्रदूषण करत बसतात .... घरातील कामे टाळायची असतील तर, जय अध्यात्म ... धंदा करायचा आहे, जय अध्यात्म... नगरसेवक म्हणून निवडून यायचे आहे, जय अध्यात्म... नातवंडांची जबाबदारी टाळायची आहे, जय अध्यात्म.... रिकामा वेळ खायला उठतो, जय अध्यात्म.... एक साधी गोष्ट आहे ..... शेतकरी आंदोलन करत नाही आणि ज्याच्या कडे फावला वेळ नाही, तो बाबा महाराज, यांच्या नादी लागत नाही..... बाबाला सोन्याचे सिंहासन आणि मेळघाट उपाशी....

ही दहा वर्षे विविध देवळे पालथी घातली. एकच गोष्ट समजली ..... छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, हिंदू धर्म टिकला नसता... आमचे आता एकच महाराज, छत्रपती शिवाजी महाराज... धर्म टिकतो तो तलवारीच्या जोरावर, जपजाप्य कामाला येत नाही...

स्थळ डोंबिवली, पुर्व, स्टेशन जवळ, स्वामी समर्थ मठ... आधी रामाचे मंदिर होते, पण विशेष काही गर्दी नसायची. नंतर मंदिराचा मठ झाला. अध्यात्मिक माणसे जमायला लागली.आता जुने मंदिर पाडून नवीन प्रशस्त मंदिर बांधले आहे. जे रामाच्या भक्तांना शक्य झाले नसते, ते स्वामी समर्थांच्या भक्तांनी करून दाखवले.. डोंबिवली येथील, पांडुरंग वाडी .... मुळ मंदिर, विठ्ठलाचे.. अतिशय तुरळक गर्दी आणि वर्षांतून 3-4 कार्यक्रम आणि ते पण कमी आवाजात... सध्या तिथे, गोंदवलेकर महाराज यांचा मठ आहे.सांगायला ध्यानसाधना आणि करतात काय? तर, ध्वनी प्रदूषण ...पहाट म्हणू नका, रात्र म्हणू नका, कार्यक्रम चालूच... ह्यांच्या त्रासाला कंटाळून, एकाने फ्लॅट विकला तर, ह्याच भक्तांनी दुसर्या व्यक्तीला, तुम्हाला फ्लॅट सोडायला लावूच, अशी धमकी दिली... ह्या दोन्ही गोष्टींचे पुरावे कधीही मिळतील.... आता ऐकीव माहिती सांगतो .... स्थळ डोंबिवली, एका व्यक्तीचा संसार चालेना, बाबा मंदिर स्थापन केले आता आरामात जगतो... ........ एक गोष्ट शिकलो, जर तुम्हाला जागा राखायची असेल तर, ट्रस्ट स्थापन करा आणि बाबा महाराज यांचे मंदिर स्थापन करा... एक इंच जमीन इकडेतिकडे होणार नाही....

उपयोजक 15/02/2021 - 08:58
खंडोबाची नवसाला पावण्याची क्षमता खूप जास्त असल्याने खंडोबा विविध रुपांमधे मध्यप्रदेशापासून ते कन्याकुमारीपर्यंत जाम प्रसिद्ध आहे.मुरुगन,अय्यप्पा ही त्याचीच रुपे. खंडोबा या देवाला मानणारा एक मुस्लिम पंथही आहे.ते खंडोबाला 'मल्लुखान' असे संबोधतात. ज्या धर्मात मुर्तीपुजाच मान्य नाही त्या धर्मियांनासुद्धा खंडोबा महत्वाचा वाटला तो त्याच्या नवसाला पावण्याच्या क्षमतेमुळेच. :) मनुष्य हा प्राचीन काळापासून स्वार्थी आहे. आपला स्वार्थ (बहुतेकवेळा भरपूर पैसा,प्रसिद्धी,मुलं होणे) पूर्ण करेल त्या देवाला,संताला भजणे हे तेव्हापासून सुरु आहे.

In reply to by उपयोजक

माणसाला देवत्व बहाल केले की राष्ट्राची अधोगती ही ठरलेलीच... वाकाटक, राष्ट्रकूट, नंद राज्य ही काही उदाहरणे .... तुर्कस्तानची प्रगती, केमाल पाशाच्या काळातच जास्त झाली, कारण, केमाल पाशाने सगळ्या बाबा महाराज यांचा धंदा बंद केला... माणसाला देवत्व बहाल करायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची.... हा फार आधीपासूनच धंदा आहे....

अध्यात्मिक माणसे आहेत .... मंदिरात टाळ कुटत बसतात आणि ध्वनी प्रदूषण करत बसतात .... घरातील कामे टाळायची असतील तर, जय अध्यात्म ... धंदा करायचा आहे, जय अध्यात्म... नगरसेवक म्हणून निवडून यायचे आहे, जय अध्यात्म... नातवंडांची जबाबदारी टाळायची आहे, जय अध्यात्म.... रिकामा वेळ खायला उठतो, जय अध्यात्म.... एक साधी गोष्ट आहे ..... शेतकरी आंदोलन करत नाही आणि ज्याच्या कडे फावला वेळ नाही, तो बाबा महाराज, यांच्या नादी लागत नाही..... बाबाला सोन्याचे सिंहासन आणि मेळघाट उपाशी....

ही दहा वर्षे विविध देवळे पालथी घातली. एकच गोष्ट समजली ..... छत्रपती शिवाजी महाराज नसते तर, हिंदू धर्म टिकला नसता... आमचे आता एकच महाराज, छत्रपती शिवाजी महाराज... धर्म टिकतो तो तलवारीच्या जोरावर, जपजाप्य कामाला येत नाही...

स्थळ डोंबिवली, पुर्व, स्टेशन जवळ, स्वामी समर्थ मठ... आधी रामाचे मंदिर होते, पण विशेष काही गर्दी नसायची. नंतर मंदिराचा मठ झाला. अध्यात्मिक माणसे जमायला लागली.आता जुने मंदिर पाडून नवीन प्रशस्त मंदिर बांधले आहे. जे रामाच्या भक्तांना शक्य झाले नसते, ते स्वामी समर्थांच्या भक्तांनी करून दाखवले.. डोंबिवली येथील, पांडुरंग वाडी .... मुळ मंदिर, विठ्ठलाचे.. अतिशय तुरळक गर्दी आणि वर्षांतून 3-4 कार्यक्रम आणि ते पण कमी आवाजात... सध्या तिथे, गोंदवलेकर महाराज यांचा मठ आहे.सांगायला ध्यानसाधना आणि करतात काय? तर, ध्वनी प्रदूषण ...पहाट म्हणू नका, रात्र म्हणू नका, कार्यक्रम चालूच... ह्यांच्या त्रासाला कंटाळून, एकाने फ्लॅट विकला तर, ह्याच भक्तांनी दुसर्या व्यक्तीला, तुम्हाला फ्लॅट सोडायला लावूच, अशी धमकी दिली... ह्या दोन्ही गोष्टींचे पुरावे कधीही मिळतील.... आता ऐकीव माहिती सांगतो .... स्थळ डोंबिवली, एका व्यक्तीचा संसार चालेना, बाबा मंदिर स्थापन केले आता आरामात जगतो... ........ एक गोष्ट शिकलो, जर तुम्हाला जागा राखायची असेल तर, ट्रस्ट स्थापन करा आणि बाबा महाराज यांचे मंदिर स्थापन करा... एक इंच जमीन इकडेतिकडे होणार नाही....

उपयोजक 15/02/2021 - 08:58
खंडोबाची नवसाला पावण्याची क्षमता खूप जास्त असल्याने खंडोबा विविध रुपांमधे मध्यप्रदेशापासून ते कन्याकुमारीपर्यंत जाम प्रसिद्ध आहे.मुरुगन,अय्यप्पा ही त्याचीच रुपे. खंडोबा या देवाला मानणारा एक मुस्लिम पंथही आहे.ते खंडोबाला 'मल्लुखान' असे संबोधतात. ज्या धर्मात मुर्तीपुजाच मान्य नाही त्या धर्मियांनासुद्धा खंडोबा महत्वाचा वाटला तो त्याच्या नवसाला पावण्याच्या क्षमतेमुळेच. :) मनुष्य हा प्राचीन काळापासून स्वार्थी आहे. आपला स्वार्थ (बहुतेकवेळा भरपूर पैसा,प्रसिद्धी,मुलं होणे) पूर्ण करेल त्या देवाला,संताला भजणे हे तेव्हापासून सुरु आहे.

In reply to by उपयोजक

माणसाला देवत्व बहाल केले की राष्ट्राची अधोगती ही ठरलेलीच... वाकाटक, राष्ट्रकूट, नंद राज्य ही काही उदाहरणे .... तुर्कस्तानची प्रगती, केमाल पाशाच्या काळातच जास्त झाली, कारण, केमाल पाशाने सगळ्या बाबा महाराज यांचा धंदा बंद केला... माणसाला देवत्व बहाल करायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची.... हा फार आधीपासूनच धंदा आहे....
"घे गरमागरम चहा.थोड्यावेळाने पोहे करते गरमागरम." "काय झालं? यांनी तरी दिला का सकारात्मक प्रतिसाद?" "कळवतो म्हणाले." "हात्तिच्या.म्हणजे नेहमीसारखंच." "हो नेहमीसारखंच.तुम्हाला बरं वाटलं ना?" "विवेक किती चिडतोस? नीट बोल त्यांच्याशी" "कशाला? आण्णामहाराजांची टेप ऐकायला?" "अरे! तुझा काहीतरी प्रॉब्लेम आहे,सुटायला अवघड आहे म्हणून सांगतात ना ते?" "काय सांगतात? आण्णामहाराजांची पोथी वाच, त्यांच्या समाधीवर डोकं टेकून ये हे सांगतात? त्यानं काय होणारेय?" "अरे! तीन महिने झाले नोकरी शोधतोयस तू.मिळत नाहीये.वाचलास काही महिने अध्याय, टेकलंस डोकं समाधीवर आणि मिळाली हवी तशी नोकरी तर?

पडद्यांचे जग

अनुस्वार ·

गणेशा 12/02/2021 - 11:22
अतिशय छान philosophy.
जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही.
अतिशय सुंदर दृष्टिकोन बदलवणारे वाक्य... Copy करतो आहे ह्या वाक्याची..

In reply to by उपयोजक

आर्थिक घडी बसली की, आपल्या आवडीच्या मागे, धावू शकता... यश मिळण्या पेक्षा, आवडीचे काम करण्यात एक वेगळीच नशा असते ... माझ्या ओळखीत दोन जण आहेत ... एकजण कथाकथन करते ... स्वतःच्या आनंदासाठी कथाकथन करत असल्याने, मानधन म्हणून जे देतील ते स्वीकारते ... दुसरी व्यक्ती, कविता वाचन करते....

चौथा कोनाडा 12/02/2021 - 20:34
परदेेमें रहने दो परदा ना उठाओ पडद्यांचं ओझं फेकून देता येत नसेल तर काही गोष्टी पडद्याआडच राहू द्याव्यात, अन त्या नेपथ्यापासून आपण दूर पळावं !

कंजूस 15/02/2021 - 18:13
प्रत्यक्षात नसतं. फक्त फळ्यावरची रंगीत खडूनी लिहिलेली वाक्यं.

सोत्रि 19/05/2021 - 06:59
अतिशय सुंदर मांडणी केलीय! प्रचंड आवडले हे स्फुट लेखन. पडद्यांचं रुपक यथार्थ आहे. मॅट्रिक्समधे फसलेलो आपण सगळे नेमकं हेच करतोय. ‘बाकीच्यांना काय वाटेल’ ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. ह्यात आनंद म्हणजे नेमकं काय ह्याची व्याख्याच बदलून गेलीय. सुंदर लेखन. - (पडद्यामागचा) सोकाजी

गॉडजिला 19/05/2021 - 10:06
कारण जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही. क्रेक्ट... मि शक्यतो, कट्टा उपदेश हे दोन मार्ग वापरतो शेवटी मामला स्वांत सुखाचा आहे हे मला आधिच माहित असतं....

ॠचा 20/05/2021 - 10:23
आपण मांडलेले विचार अतिशय योग्य वाटले. आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक माणसे बघतो जी दाखवतात एक आणि वागतात एक...आणि सरळ विचार करून वावरत असणाऱ्या बऱ्याच लोकांना त्याचा त्रास देखील होतो. विशेष करून तुमच्या लेखातील "म्हणून जगाला खूष करण्यासाठी माणसाने अशा भरमसाट पडद्यांचा आधार घेऊन 'जगण्याचे नाटक' करू नये. ते पडद्यांचं ओझं फेकून द्यावं आणि खुल्या आसमंताखाली बेफिकीर होऊन हौस आणि निराशेचा झोका खेळावा. कारण जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही." हि वाक्ये खूपच भावली.

In reply to by ॠचा

अनुस्वार 26/05/2021 - 00:34
वागण्यात आणि बोलण्यात विसंगती दिसली की लगेच बोट ठेवायचं. लोकं सुधारली नाही तरी आपल्याला येणाऱ्या अशा अनुभवांची संख्या निश्चितच कमी होईल.

गणेशा 12/02/2021 - 11:22
अतिशय छान philosophy.
जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही.
अतिशय सुंदर दृष्टिकोन बदलवणारे वाक्य... Copy करतो आहे ह्या वाक्याची..

In reply to by उपयोजक

आर्थिक घडी बसली की, आपल्या आवडीच्या मागे, धावू शकता... यश मिळण्या पेक्षा, आवडीचे काम करण्यात एक वेगळीच नशा असते ... माझ्या ओळखीत दोन जण आहेत ... एकजण कथाकथन करते ... स्वतःच्या आनंदासाठी कथाकथन करत असल्याने, मानधन म्हणून जे देतील ते स्वीकारते ... दुसरी व्यक्ती, कविता वाचन करते....

चौथा कोनाडा 12/02/2021 - 20:34
परदेेमें रहने दो परदा ना उठाओ पडद्यांचं ओझं फेकून देता येत नसेल तर काही गोष्टी पडद्याआडच राहू द्याव्यात, अन त्या नेपथ्यापासून आपण दूर पळावं !

कंजूस 15/02/2021 - 18:13
प्रत्यक्षात नसतं. फक्त फळ्यावरची रंगीत खडूनी लिहिलेली वाक्यं.

सोत्रि 19/05/2021 - 06:59
अतिशय सुंदर मांडणी केलीय! प्रचंड आवडले हे स्फुट लेखन. पडद्यांचं रुपक यथार्थ आहे. मॅट्रिक्समधे फसलेलो आपण सगळे नेमकं हेच करतोय. ‘बाकीच्यांना काय वाटेल’ ह्याचे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. ह्यात आनंद म्हणजे नेमकं काय ह्याची व्याख्याच बदलून गेलीय. सुंदर लेखन. - (पडद्यामागचा) सोकाजी

गॉडजिला 19/05/2021 - 10:06
कारण जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही. क्रेक्ट... मि शक्यतो, कट्टा उपदेश हे दोन मार्ग वापरतो शेवटी मामला स्वांत सुखाचा आहे हे मला आधिच माहित असतं....

ॠचा 20/05/2021 - 10:23
आपण मांडलेले विचार अतिशय योग्य वाटले. आपल्या आजूबाजूला आपण अशी अनेक माणसे बघतो जी दाखवतात एक आणि वागतात एक...आणि सरळ विचार करून वावरत असणाऱ्या बऱ्याच लोकांना त्याचा त्रास देखील होतो. विशेष करून तुमच्या लेखातील "म्हणून जगाला खूष करण्यासाठी माणसाने अशा भरमसाट पडद्यांचा आधार घेऊन 'जगण्याचे नाटक' करू नये. ते पडद्यांचं ओझं फेकून द्यावं आणि खुल्या आसमंताखाली बेफिकीर होऊन हौस आणि निराशेचा झोका खेळावा. कारण जीवनात आनंद मिळवण्यासाठी जिंकावं लागत नाही." हि वाक्ये खूपच भावली.

In reply to by ॠचा

अनुस्वार 26/05/2021 - 00:34
वागण्यात आणि बोलण्यात विसंगती दिसली की लगेच बोट ठेवायचं. लोकं सुधारली नाही तरी आपल्याला येणाऱ्या अशा अनुभवांची संख्या निश्चितच कमी होईल.
हौसेला मोल नसतं आणि निराशे इतकी स्वस्ताई शोधून सापडायची नाही. दोन्ही मनाचेच खेळ अगदी दोन टोकांवरले. हौसेत जगणं कृतार्थ झाल्याचा भास आणि निराशेत त्याच्या अंताचा. या दोन मर्यादांना जोडणारी रेषा म्हणजे जीवन. या रेषेवरचा प्रवास मोठा गमतीदार. पण इथले बरेचसे प्रवासी भरपूर वजन घेऊन या प्रवासाची सुरुवात करतात. आणि त्याचा व्हायचा तोच अपेक्षित परिणाम होतो. रेषेवर कुठेही असला तरी त्या माणसाची जीवनातली दमछाक काही थांबत नाही. हां सांगायचं राहिलं.. ओझं पडद्यांचं. हो पडदे.. अनेकवचनी! एका स्थिर रंगमंचावर एकाच वेळी अनेक प्रयोग सादर करायचे असतील तर काय करावे लागेल?