उपनिषदे-७ उपनिषदांनी आम्हाला काय दिले ?
===================================================================
===================================================================
आपण जन्माला कोणामुळे आणि कोणाच्या पोटी येऊ, कुठल्या वातावरणातल्या घरात वाढू, कोणत्या समाजात राहून लहानाचे मोठे होऊ, कसे निपजू आणि किती जगू या सगळ्यातल्या काही गोष्टी तरी आपल्या हातात नसतात. आपल्या हातात असत्या तर? या कल्पनेला रंगवताना आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या अवस्थेत आहोत आणि आपली मनस्थिती कशी आहे यानुसार रंगसंगतीत कायम फेरफार होत राहतात.
===================================================================
त्या पक्ष्याची वाट पहात आहे.....
बसेन ते झाड माझे,
शिटेन ती फांदी माझी,
असले त्याचे आक्रमण नाही!
घरटोघरटी माझी पिले
माझ्याच पिढ्या, माझेच वंश
असली माणुसकी त्याची नाही!
मैत्री कधी कुणाशी केली नाही,
पण बुडत्या मुंगीसाठी
पान टाकायचे विसरला नाही!
चमचमणारी छाती फुगवणे नाही,कि
तोऱ्याने मान फिरवणे नाही!
पंखांचे मिटणे केवळ सुंदर
जणू मौनाचे शिल्प पुरातन!
पाय कधी दिसू नयेत
इतके त्याचे असणे प्रगाढ,
युगायुगांची पौर्णिमा उजळावी
इतके त्याचे पंख सतेज!

... शबाब आप का नशे मे खुद ही चूर चूर है … मेरा दिल मचल गया तो मेरा क्या कसूर है...
(लहानपणीच आमची ताटातूट झाल्यानंतर खूप वर्षांनी मी आपल्या गावी गेलो, तेंव्हा नदीवर माझी वाट बघत, आपल्याच विचारात गुंग सारंगा)
*****************************************************
सारंगाला मी शेवटल्यांदा बघितलं, तेंव्हा ती माझ्या नावाचं कुंकू लावून, मीलनोत्सुक नजरेनं माझ्याकडे बघत तिच्या झोपडीच्या दारात उभी होती
===================================================================
===================================================================