जय मनु बाबा .....
अंदाजे अठराएक वर्षांपूर्वी
अंदाजे अठराएक वर्षांपूर्वी
चौसोपी वाड्यांबद्दल कुणी काही लेख, पुस्तके लिहिली आहेत का? जालावर कुठे फोटो मिळतील का? जालावर काही मिळालेत पण अर्धवट आहेत. पुर्ण कल्पना येत नाही. जिथे भेट देऊन अभ्यास करता येईल असे काही जुने चौसोपी वाडे सुस्थितीत व वापरात असलेले कुठे आहेत याची काही माहिती असल्यास जरूर सांगा.
त्यांचे आर्कीटेक्चर, उपयोगिता, वैशिष्ट्ये, बांधकाम साहित्य, बांधकामावर असणारा पर्यावरणाचा प्रभाव यावर माहिती संकलित करायची आहे. त्याचे एक चांगले, जास्तीत जास्त बारकावे असलेले मॉडेल बनवायचे आहे.
आणि यांनी घडविली अमेरिका! हि लेखमालिका मला मिसळपाववरती सादर करू दिल्याबद्दल मी समस्त मिपाकारांचा आणि संपादक मंडळाचा आभारी आहे. माझी मिसळपाववरील हि पहिलीच मालिका. शेवटचा भाग लिहायला काही कारणांमुळे बराचसा उशीर लागला त्याबद्दल मी आपली नम्रपणे माफी मागतो.
खरेतर ही माहीती जाहीर केल्याबद्दल आम्हाला वाळीत टाकले जावु शकते तथापि त्याचि फिकिर न करता आम्ही कंडुशमनार्थ हा वृतान्त लिहावयास घेतलाच असलयाने हे सांगणे भाग आहे
संपादित
त्यात प्रामुख्याने पोपशास्त्री , दयाघना , अग्यावेताळ( अ कि ह ह्यावर तज्ञांचा अजुन वाद सुरु आहे , तुर्तास आपण अ म्हणु ), खाटुक , फ्रॉईड आणि बीयरानंद हे सक्रिय कार्यकर्ते आहेत , इतरहि कार्यकर्ते अधुन मधुन उपस्थिती नोंदवत असतात पण प्रामुख्याने हेच ते महाभाग .
संपादित
नुकतेच सुकांताला झालेल्या कट्ट्याचा ( प्लीज नोट : नॉनमुवी कट्टा ) वृत्तांत पाडत आहे .
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र
श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन.
(काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच)
तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र.
आपापल्या नवर्यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो.
नाऱ्या नाऱ्या चल्लस खय?
मालवणाची माका इल्ली सय.
नाऱ्या नाऱ्या पलतस कित्याक?
गरज पडलीहा निल्या नित्याक.
नाऱ्या नाऱ्या बांद्र्याक काय जाला?
तुजे तोंडात शिरो पडो मेल्या.
नाऱ्या नाऱ्या तुजा नेसाण सुटला?
गप बस मारे , काम कर वायला.
सुभाषबाबूंच्या संदर्भातील गेल्या काही दिवसात आलेल्या अधिकृत बातम्यांवरून मिपावर नको इतके चर्वितचर्वण झालेले दिसले. त्यामुळे जरी वरकरणी विषय समान असला तरी चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत हे कृपया सर्वांनी विचारात घ्यावे.
सुभाषबाबूंच्या मृत्यू विषयीचे गूढ अजून किती दिवस गूढ राहणार आहे ?
इतके वर्ष इतक्या चौकश्या झाल्या त्यांनी दिलेला निर्वाळा खरा असेल तर पुन्हा पुन्हा हे का चर्चेत येतंय ?
त्या दिवशी तैपेई विमानतळावर एकही विमान आले गेले नव्हते हे खरे असेल तर मग तो अपघात झाला हे ह्या समित्यांनी कसे ठरवले ?
मराठी विकिपीडियावरील काही छायाचित्रांचे परवाने अद्ययावत करावयाचे आहेत म्हणून छायाचित्रे चाळताना योगा योगाने श्रीधर बळवंत टिळक (सुमारे १८९६ - मे २५, १९२८) यांच्या वरच्या छायाचित्रावर आणि तेथून त्यांच्या संबंधीच्या लेखावर गेलो.
टीप १ : *** अत्यंत अत्यंत अत्यंत काल्पनिक ……!