राजकवींना थोबाडाया . . .
जमाना बिरुदांचा
एक जमाना होता विशेषतः महाराष्ट्रामधे ज्यावेळी प्रत्येक व्यक्तीला नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव या तीन गोष्टी पुरत नसत. पूर्ण नावामागे त्याला एखादे तरी बिरूद जोडावेसे वाटे. त्याशिवाय त्याच्या व्यक्तीमत्वाला किंवा जनमानसातल्या प्रतिमेला पूर्णत्त्वच आल्यासारखे वाटत नसे.