दुर्योधन,: महाभारतातला
दुर्योधन : महाभारत काय म्हणते ?
दुर्योधन : महाभारत काय म्हणते ?
(१)
कट्यावरच्या मुलांसाठी (कालेज तरुणासाठी) धोक्याची सूचना - पाहून कुणी हसली तर दोस्ती दुष्मनीत बदलण्याची शक्यता.
तिरछी नजर फेकुनी
ती मंदमंद हासली
जन्माची दोस्ती आमुची
तत्क्षणी खलास झाली.
(२)
माझ्या बरोबर कित्येकदा असेच घडले आहे. गेले ते दिन गेले ...
मी तिला गुलाब तिले
तिने काटे परत केले
तिच्या डोळ्यांत हंसू
माझ्या डोळ्यांत आंसू.
(३)
एकांती भेटण्यापूर्वी विचार करा, जमाना खराब आला आहे.
क्रि. विनायक प्रभू यांची नॉन क्रिप्टीक कथा "जीवती " ही त्यांनी लिहीलेल्या आणि मला आवडलेल्या कथांपैकी एक आहे. सोबत या कथेचे ध्वनीमुद्रण जोडत आहे.
मी येथे राजयोगासाठी पातंजल योगसूत्र आणि हठयोगासाठी हठप्रदीपिका व घेरंडसंहीता असे एकूण तीन ग्रंथ विचारार्थ घेतले आहेत. शिवसंहीता, गोरक्षसंहीता व इतर अनेक उपनिषदे जरी योगविषयाला वाहिलेली असली तरी वरील तीन ग्रंथ हे राजयोग, हठयोगासाठी सर्वसमावेशक आहेत. जो काही फरक यांत व इतर ग्रंथांत असेल तो काही तांत्रिक तपशिलांवर असेल. सूत्रबद्ध मांडणी हे प्राचीन संस्कृत ग्रंथांचं वैशिष्ट्य. ही सूत्र लहानशीच असतात मात्र यांत प्रचंड अर्थ लपलेला असतो. अधिकारी माणसं त्यावर भाष्य करुन सर्वसामान्यांसाठी तो अर्थ विशद करतात. याच परंपरागत पद्धतीत पातंजल योगसूत्राचा समावेश होतो.
मागिल भागः-
७) http://misalpav.com/node/26846...पुढे चालू
"यजमान खूsssssष..आणी आपलीही शेंडी ताsssssठ!
==========================================
याद्यांचं उत्तर रामायण संपलं. पण याद्या द्यायच्या म्हणजे गुरुजि लोकांनाच बहुशः त्यातल्या आज्ञार्थी अर्थानुसार वागावं लागतं. यजमान (हल्लीच्या भाषेत क्लायंटं.. ) याद्या न्यायला येण्याऐवजी फास्ट लाइफ स्टाइलच्या तडाख्यामुळे आंम्हासच विनवितात.. "गुरुजि यादी तुंम्हीच आणून देता का? प्ली...ज! "
नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही||
पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग|
चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग||
पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला |
कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला||
जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको|
विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको||
अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा|
बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा||
राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो|
विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||
नमस्कार
आपणा सर्वांनाच माहिती आहे की १९४७ मध्ये झालेली भारताची फाळणी एक दुर्दैवी घटना होती. पाकीस्तान आणि बांग्लादेशात विभक्त झालेले प्रदेश भारतात उद्या परत आले तर तेही आपल्याला हवेच आहे. जर जर्मनीच पुर्नएकीकरण होऊ शकत व्हिएतनामच होऊ शकत तर भिविष्यातल्या कोणत्यातरी शुभ मुहूर्तावर एक ना एक दिवस पाकीस्तान आणि बांग्लादेशही भारतात येतील अशी आशा करता येईलच. या धाग्याच्या उद्दीष्टाकरता हे शांततामय मार्गाने होत आहे अस गृहीत धरून चालू (इतर मार्गांच्या चर्चेकरता वेगळा धागा काढला जाण्यास माझी ना नाही.)
प्रिय मिपाकरांनो,
कसे आहात?
रविवारचे जेवण कसे झाले?
वामकुक्षी झाली असेलच किंवा वामकुक्षीच्या तयारीत असालच.
कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की , आपला हेमांगी के ह्यांच्या बरोबरचा डोंबिवली कट्टा छान पार पडला.प्रथे प्रमाणे पुढील कट्ट्याची योजना पण लगेच तयार झाली.
तर मंडळी, आपला पुढील कट्याची योजना / रुपरेखा देत आहे.
वार : शनिवार
दिनांक : ०८ फेब्रुवारी २०१४
वेळ : भेटण्याची वेळ सकाळी ९ वाजता.बरोब्बर ९:१५ मिनिटांनी भ्रमणास सुरुवात होईल.
भेटण्याचे ठिकाण : छत्रपती शिवाजी टर्मिनस
फेब्रुवारी महिना येतो, तोच मुळी मराठी भाषेच्या मुकूटातील काही महत्वपूर्ण क्षणांचे आणि हिर्यांचे स्मरण देत. ६ फेब्रुवारी (१९३३) अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी ९ फेब्रुवारीला सानेगुरुजींनी श्यामची आईचे लेखन चालू केले.
रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :