तांत्रिक मत"
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव "
तांत्रिक मत"
ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला..
पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली
समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत.. साधना कालाच्या उदरात लुप्त पावले.
तांत्रिक मत" मानणा~या व अभ्यासणा~या लोकानी एका मोठ्या महा विद्यालयाची स्थापना मध्य प्रदेशातिल मुरेना या गावि स्थापना केली होति..
पण आज ते महाविद्यालय भग्नावस्थेत उभे आहे..