मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल
मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल
पार्थिवगणेश म्हणजे पृथ्वीपासून-मातीपासून केलेला गणपती. हा तात्त्विक अर्थाने त्यांनाच आवश्यक ठरेल जे पार्थिव गणेश(हे पुरुषांनि करावयाचे) व्रत करतील..जे फक्त दिड दिवसाचेच असते. सध्या घरोघरी ते गणपती मंडळात चालतो तो गणेशोत्सव! टिळकांनी त्याकाळची गरज म्हणून चालू केलेला! ती वर्तमानकाळचीही गरज असली तर असू दे . आमची तक्रार नाहीच.फक्त गणपती मातीचा असावा की नाही? ही चर्चा या तात्त्विकतेमुळे गैरलागू होऊन बसते, हे ध्यानात घ्यावे. म्हणजेच ज्याला जो हवा तो गणपती हवे तितके दिवस बसवू द्यावा. किती दिवस बसवावा ? असा विचार केला तर धर्मशास्त्रानुसार ते पार्थिवगणेश व्रत असल्याने त्याची मुदत दीड दिवसच आहे.
प्लीज, इकडे बघ ना..! मला तुझ्या हातांकडून वचन हवय, कि तू हे पत्रं फाडणार नाहीस. या पत्रातुन जणू मीच तुझ्याशी बोलत आहे. प्रत्यक्ष बोलायचं तर खूप आहे, पण त्यासाठी हवा एकांत, आणि तोहि मिळणे कठीण, म्हणून हा सारा खटाटोप. लिहायचं खूप आहे, पण प्रत्यक्ष जेव्हा लिहायला बसतो, आणि मग शब्द ययाती मधल्या अल्के सारखे गट्टी फू करून बसतात. आणि मी सगळं काही विसरून जातो. मी तुला या शुल्लक पानासोबत एक छानस कार्ड ही देऊ शकलो असतो, पण असं केल्यामुळे मी तुला आणखी एकदा विनवणी करत आहे कि काय, असा तुझा गैरसमज झाला असता, आणि तू हे पत्र फाडून टाकल असतं.
पिया तू अब तो आजा.....
रेडियोवर 'पिया तू अब तो आजा....' ची लकेर उठली की लालभडक फ्रिलच्या ड्रेस मधली हेलन डोळ्यासमोर येते.... आशाताईंचा आवाज जणूकाही हेलनसाठीच आहे असं वाटण्याइतपत हेलन आशाताईंच्या आवाजात विरघळते आणि आशाताई तिच्या नृत्यात! गाणं एकवेळ कोणीही सुरात म्हणू शकेल; पण आशाताई हे असं रसायन आहे की ज्यांनी श्वासाला देखील सूर-ताल-ह्रिदम दिला आहे. त्यांचं ते 'आ.. आ... आआ....' आपण बाथरूममध्ये देखील करू शकणार नाही... मग इतर कोणासमोर तर प्रश्नच येत नाही.
गोपाळकाल्याच्या निमित्ताने
काल मी एक कविता whatsapp वर वाचली. अनेकांकडून ती मला forward झाली होती. अलीकडे जो सण असतो त्याबद्दल कोणा थोरामोठ्यांनी काही म्हंटलेले असते ते किंवा मग असे माहित नसलेले अनेक लेखक-कवी यांच्या शब्दबद्ध झालेल्या भावना आपण आपल्याच मानून एकमेकांना पाठवत असतो. त्यातलीच ही एक कविता..... मात्र ही कविता वाचली आणि अगदी खोल मनाला स्पर्शून गेली. वाचल्यापासून ती मनात घोळत होती; आणि वाटलं या कवितेनंतर मनात आलेले विचार तुमच्यासोबत शेअर केलेच पाहिजेत....
(कविता.....
कृष्ण भेटायलाच पाहिजे.
आयुष्यात प्रत्येक वळणावर
कृष्ण भेटायलाच पाहिजे.
अभि आणि मयूर त्या व्यक्तीकडे बघत होते ती व्यक्ती खूपच भयानक वाटत होती .,
क्षणभर काय करावे हेच दोघांना हि कळत नव्हते अचानक त्या व्यक्तीने आपल्या जवळची एक सुपर गन काढली आणि त्याची विद्युत किरने दोघांवर सोडली पण दोघांनी सावध होऊन त्याच्या पासून आपला बचाव केला .,, अभि ने पटकन मयूरला यानात बसायला लावले दोघेही पटकन यानात बसले आणि सुसाट वेगाने पृथ्वीच्या दिशेने निघाले .
तुमाले तो माया पुणेवाला सोबती पवन्या आठवते, तो नाही मले नागपूरले ते का करुन रायली बा पिक्चर पाहाले घेउन गेलता तोच. त्यान मले सांगतल फुटबॉलचा वर्ल्ड कप हाय, मॅचगिच पायजो. मले सारेत असल्यापासूनच फुटबालचा शौक होता. लाथा माराले कोणाले नाही आवडत जी. भेटला बॉल का मारा लाथा. साऱ्या दुनियेचा राग बॉलवरच काढाचा. मास्तरन वर्गाभायेर काढल मारा लाथा, पाउस नाही आला मारा लाथा, कापसाले भाव नाही भेटला मारा लाथा, तूर अळीन खाल्ली मारा लाथा. अशा लाथा माराच्या गेमचा वर्ल्डकप पायलाच पायजे. पण का माणूस ठरवते आन पाउस पाणी फेरते अस झाल.
मनामधे काही शंका आहेत.
1. आत्ते मामे भावंडांमधे लग्न केल्यामुळे नेमका काय फायदा होतो ?
(मामे बहीण, आत्ते भाऊ)
नात्यातल्या इतर लग्नांमधे काही साईड इफेक्टस् असतात तसे इथे असतात का !
की काहीच धोके नसतात ?
2. पुरुष कितव्या वर्षापर्यंत बाप बनू शकतो आणि स्त्री कितव्या वयापर्यंत आई बनू शकते ?
(आस्था वाहिनी वर एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचा विस्तार)
हिमा दास, फीलिंग प्राऊड आणि मनातले काही !!!!
हिमा दासने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्ण पटकावलं आणि माझ्या बकेट लिस्ट मधील एका गोष्टीवर अर्धी टिक आली (अर्धीच म्हणतोय कारण पूर्ण ऑलिम्पिक सुवर्ण पदकानंतरच होईल. तसे अभिनव बिंद्राने सुवर्ण जिंकलेले पण ते पाहण्यात नव्हते आले फक्त वाचण्यात आले होते). तशी ही गोष्ट बुकेत लिस्ट वर अचानकच आली म्हणजे २०१६ मधील ऑलिम्पिक बघताना.