मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिक्षणाचे मानसशास्त्र: परीक्षार्थी शिक्षण - जमेची बाजू

राजा वळसंगकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागच्या लेखात Teaching to the test किंवा परीक्षार्थी शिक्षणाचे दोष बघण्याचा प्रयत्न केला. पण शास्रोक्त (scientific) आणि न्याय (logical) विचार करून निर्णयाकडे यायला हवे आणि त्या निर्णयाला सारासार (practical and pragmatic) विवेक बुद्धीची जोड हवी. शिक्षणाचा हाच तर अंतस्थ हेतू आहे ना? (Critical thinking). परीक्षा पद्धतीवर जास्त लिहिले आहे, पण परीक्षार्थी शिक्षणावर माझे विचार कुठून येतात हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

सार्वजनिक परीक्षा पद्धतीची सुरुवात

परीक्षार्थी शिक्षण पद्धत ही सार्वजनिक निवड/पात्रता परीक्षेच्या अनन्यसाधारण महत्वामुळे अस्तित्वात आली हे सांगायला नको, पण सुरुवात इथून होते.

"शिकायचं कसं" ते शिकूया

उपाशी बोका ·

Bhakti 06/01/2021 - 14:32
पुरेशी झोप आणि विश्रांती टाळू नका...हे सगळ्यात महत्वाचे आहे.

यसवायजी 06/01/2021 - 23:40
@परत परत तेच वाचायचे नाही. थोडे थोडे का असेना, पुढे सरकत रहायचे. self help किंवा काही शिकण्याचे एखादे पुस्तक आयुष्यात पुन्हा वाचण्याची गरज पडू नये अशा स्वतःच्या नोट्स काढाव्यात. 5 तासाच्या पुस्तकाचे सार 15 मिनिटात हवे तेंव्हा वाचता आले पाहिजे.

Bhakti 06/01/2021 - 14:32
पुरेशी झोप आणि विश्रांती टाळू नका...हे सगळ्यात महत्वाचे आहे.

यसवायजी 06/01/2021 - 23:40
@परत परत तेच वाचायचे नाही. थोडे थोडे का असेना, पुढे सरकत रहायचे. self help किंवा काही शिकण्याचे एखादे पुस्तक आयुष्यात पुन्हा वाचण्याची गरज पडू नये अशा स्वतःच्या नोट्स काढाव्यात. 5 तासाच्या पुस्तकाचे सार 15 मिनिटात हवे तेंव्हा वाचता आले पाहिजे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नवीन वर्ष आलं की आपण उत्साहाने संकल्प करतो की आता नवीन काही तरी शिकूया. म्हणजे नवीन काहीतरी शिकायचा उत्साह एरवीसुद्धा अधून मधून येतच असतो, पण नवीन वर्ष म्हटलं की तो उत्साह जरा जास्तच असतो. पण होतं काय की आपण २-४ दिवस शिकायला बसतो, मग काहीतरी महत्वाचे काम येते किंवा कंटाळा येतो, मग आजच्या ऐवजी उद्या करू असे वाटते आणि ते काम रंगाळत जाते आणि मग शेवटी बंदच पडते. असे होऊ नये, म्हणून मी काय करतो ते मांडायचा हा प्रयत्न. SMART Goals स्मार्ट गोल्स सर्वात आधी मी काय शिकायचे ते ठरवतो आणि त्यासाठी SMART Goals ही पद्धत वापरतो.

शिक्षणाचे मानसशास्त्र: परीक्षेसाठी शिकणे का शिकण्याचे परीक्षण

राजा वळसंगकर ·

तुम्ही परीक्षे संबंधित खूप मुद्द्यांना, जे खूप महत्वचे आणि अतिसंवेदनशील आहेत, स्पर्श केलाय. अगदी काही महिन्यांपूर्वी पर्यंत वाटायचं की भारतीय शिक्षण पद्धती मध्ये गडबड आहे. मार्कांसाठी शिकणे, मार्कांसाठी परीक्षा देणे, इत्यादी. मग होतं काय, परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी काय शिकायचं ते पाहिलं जातं. 'अरे, अमुक टॉपिक वाच. त्यावर सोळा मार्कांचा प्रॉब्लेम नक्की येतो. ' ' तो टॉपिक ऑप्शन ला टाकला तरी चालेल, त्यावर जास्त प्रश्न येत नाहीत ' असे संवाद सर्वांनी केलेले असतातच. आय आय टी मध्ये शिकायचं असेल तर सर्वोत्तम विद्यार्थी निवडण्यासाठी परीक्षा असते. पण त्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत गणित, रसायन अन भौतिक शास्त्रा तलं काय येतं हे बघण्याऐवजी, त्या प्रवेश परीक्षेत उच्च गुण मिळवण्यासाठी वेगळं शिकवलं जातं. मग हे शिकवण्यासाठी असलेल्या क्लास मध्ये प्रवेश मिळवायला वेगळी परीक्षा. आणि त्या परीक्षेच्या तयारी साठी एक क्लास. पण मागच्या काही महिन्यात लक्षात आलं की जगभरात कमी जास्त हा प्रॉब्लेम आहेच. भारतात लोकसंख्या, त्यातून येणारी स्पर्धा, यांचं स्वरूप थोडं टोकाचं झालंय. पण इतरत्र सुद्धा परीक्षेत पास होणं, त्यात चांगले मार्क मिळवणं आणि मार्कांसाठी शिकणं, हे आहेच. मूळ शिक्षण पद्धती कदाचित जास्त चांगली असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता थोडी जास्त असेल, पण मार्क आणि परीक्षा या गोष्टींचं अवडंबर सगळीकडे आहे. मला काय येतं हे माझ्या मार्कांमधून रिफ्लेक्ट होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. मग तो माझ्या शिक्षकांचा, माझा, परीक्षा डिजाइन करणाऱ्यांचा किंवा पेपर तपासून मला मार्क देणाऱ्यांचा असेल. किंवा या सगळ्यांचा. किंवा समाजाचा. किंवा हा प्रॉब्लेम नसेलच. हेच नॉर्मल असेल.

In reply to by तुषार काळभोर

॥॥॥पण मागच्या काही महिन्यात लक्षात आलं की जगभरात कमी जास्त हा प्रॉब्लेम आहेच. ॥॥॥॥ सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे. चांगली गोष्ट अशी की बऱ्याच देशात ह्याचावर काम करून उत्तर शोधत आहेत. एव्हीडेन्स ऑफ लर्निंगकडे कल आहे. डिझाईन ऑफ अससेसमेंट हा महत्वाचा विषय आहे आणि त्याचे खास चर्चासत्र घेतात. ग्रेडस केवळ लेखणीच्या टक्क्यांवर नसते. सर्वांगीण विचार घेण्याचा प्रयत्न आहे. आणि शैक्षणिक धोरणात (सरकारच्या) याचे पडसाद उमटतात. पण हेच नॉर्मल नको हे निश्चित!

Bhakti 18/12/2020 - 15:04
हा लेख चार-पाच वेळा वाचला, तेव्हा समजला.अगदी एकूण एकूण एक मत १००% खरं आहे.परीक्षा कशी पाहिजे याचे उत्तर शेवटच्या paragraph मध्ये आहे.

In reply to by Bhakti

अगदी मनापासून धन्यवाद! लेखाचे उद्दिष्ट टिचिंग तू द टेस्ट चे दुष्परिणाम दाखवत एव्हीडन्स ऑफ लर्निंगकडे जाण्याचाच आहे. अजून ही पद्धत प्रायोगिक अवस्थेत आहे म्हणून फक्त निर्देश करतो आहे. सर्टिफिकेट आणि शिकणे फरक केला पाहिजे.

In reply to by Bhakti

अगदी मनापासून धन्यवाद! लेखाचे उद्दिष्ट टिचिंग तू द टेस्ट चे दुष्परिणाम दाखवत एव्हीडन्स ऑफ लर्निंगकडे जाण्याचाच आहे. अजून ही पद्धत प्रायोगिक अवस्थेत आहे म्हणून फक्त निर्देश करतो आहे. सर्टिफिकेट आणि शिकणे फरक केला पाहिजे.

आनन्दा 18/12/2020 - 20:21
लेख पटला, पण याबाबतीत एक मूलगामी प्रश्न विचारावासा वाटतो.. आपण चाकोरीबाहेर जाण्याची एक नवीन चाकोरी तर तयार करत नाही ना? बहुतांश माणसे ही चाकोरीबद्ध जीवन जगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.. त्यांना कोणत्याही प्रकारे चाकोरी मोडायला भाग पाडले तरी ते शेवटी ते चाकोरीतच राहतात, चाकोरी बदलते इतकेच.. यालाच मी मागच्या वेळेस gunpoint questions म्हणालो होतो.. काही लोकांना प्रश्न पडतच नाहीत, पण प्रश्न न पडणे हा कमीपणा आहे हे एकदा मनावर ठसले, की मग त्या नवीन चाकोरीत बसण्यासाठी काहीही प्रश्न तयार करून विचारले जातात. अशांचे काय करणार?

धन्यवाद. प्रत्येकाला आपले जीवन कसे जगावे हे ठरवण्याचा अधिकार आहे. ते चांगले का वाईट ह्याच्यावर माझे मत असू शकते पण मी तिथंच थांबले पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्याचा मान राखला पाहिजे. कुठलाही अतिरेकी आग्रह अयोग्य - मग तो धर्माचा असो राजकारणाचा असा किंवा सामाजिक वागणुकीचा (प्रश्न विचारण्याचा). त्यामुळे ज्याला प्रश्नच पडत नाहीत किंवा जो चाकोरीत धन्यता मानतो त्याला त्याचे आयुष्य त्याचा मर्जीने त्याला जगु द्यावे हे माझे मत. प्रश्न न पडणे हा कमीपणा नाही, सीकरलेली जीवन शैली आहे. पण शिक्षण व्यवस्थेला प्रश्न न विचारण्यावर पण प्रश्न पडला पाहिजे आणि तो प्रोबिन्ग स्वरूपाचा :-) एक तर समजलंय, नाही समजलं किंवा थोड्या वेळ हवा आहे विचार कराय्ला. Gunpoint questions are rhetoric questions – the answer is not expected – it is assumed or taken for granted.

In reply to by राजा वळसंगकर

आनन्दा 19/12/2020 - 11:42
हे पटले. पण बऱ्याच वेळेस चाकोरी मोडताना आपण फक्त चाकोरी रुंदावत असतो.. खरे तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्या मेंदूची क्षमता मर्यादित आहे.. त्यामुळे आपण रूढार्थाने एखादी चाकोरी जेव्हा मोडतो, तेव्हा त्या बाबतीत कक्षा रुंदावत असेल, पण अन्य काही बाबतीत चाकोरी आक्रसत जात असते.. म्हणजे उदाहरणार्थ कुशाग्र बुद्धेमत्तेची काही माणसे भावनांच्या बाबतीत अगदीच सुमार असतात. कारण मुळात उत्क्रांतीची चाकोरी आपण मोडू शकत नाहीच!! बाकी तुमच्या प्रतिसादातील भावनांशी सहमत आहे. होते काय, आपण सामाजिक नियमांची एक चौकट तयार करतो, आणि त्या चौकटीच्या बाहेर असणाऱ्यांना विकृत, मतिमंद किंवा extra ordinary म्हणतो.. प्रत्यक्षात ते आपल्या चाकोरीत बसणारेच लोक असतात.. त्यामुळे सर्वसमावेशक अशी शिक्षणपद्धती हे माझ्यामते अजूनही एक मिथच आहे. प्रत्येकाची शिकण्याची क्षमता कायमच वेगळी असणार आहे, आणि आपण कितीही सुधारणा केल्या तरी एक नवीन चाकोरी तयार करण्याव्यतिरिक्त आपण काहीही करणार नाही आहोत, असे मला वाटते.

सिरुसेरि 18/12/2020 - 21:05
या संदर्भात चर्चा करताना बरेचदा मुलांनी विद्यार्थी असावे की परिक्षार्थी असावे असा शब्दप्रयोग केला जातो . शिक्षणातील विषय हे व्यवस्थित समजुन घेण्यासाठी त्या विषयांचा सखोल अभ्यास करणे हे एक विद्यार्थी म्हणुन आवश्यक आहे . त्याचबरोबर , अभ्यास केलेल्या विषयांचे परिक्षेमधे योग्यरीत्या सादरीकरण करणे हे एक परिक्षार्थी म्हणुनही आवश्यक आहे .

In reply to by सिरुसेरि

आनन्दा 19/12/2020 - 11:43
या बाबतीत सहमत आहे >>> अभ्यास केलेल्या विषयांचे परिक्षेमधे योग्यरीत्या सादरीकरण करणे हे एक परिक्षार्थी म्हणुनही आवश्यक आहे

In reply to by सिरुसेरि

Bhakti 19/12/2020 - 12:36
सादरीकरण तपासायचे असेल तर open book exam एक पर्याय चांगला वाटतो... किती दिवस memory चेक करणार ज्याला विषय कळलाय तो कशी अनेक पुस्तके वापरून योग्य सादरीकरण करून शकत़ो..जरा पाहिलं नेटवर तर कोरोना काळात अशा परीक्षांवर विचार झालाय. :) एक नमुना. https://m.timesofindia.com/home/education/news/open-book-examination-what-does-it-mean/amp_articleshow/76112795.cms

सुबोध खरे 21/12/2020 - 19:08
लेखात अक्षरशः असंख्य मुद्दे मांडलेले आहेत प्रत्येक मुद्याचा ऊहापोह करणे शक्य नाही म्हणून केवळ माझ्या विषयापुरते मी बोलतो. वैद्यकीय शिक्षणात मी १२ च्या विद्यार्थ्यांना एम बी बी च्या प्रवेश परीक्षेसाठी एक वर्ष क्लास मध्ये शिकवले आहे. तसेच एम बी बी एस नंतर पदव्युत्तर प्रवेश परीक्षे साठी पण क्लास मध्ये शिकवले आहे. याशिवाय क्ष किरण शास्त्र( radiodiagnosis) सहाय्यक, उप आणि प्राध्यापक ( assistant professor, associate professorआणि professor) म्हणून एम बी बी एस आणि एम डी ला तेरा वर्षे शिकवले आहे. १२ विच्या मुलांना फक्त परीक्षार्थी म्हणून शिकवणे आवश्यक आहे कारण आपल्याला ज्ञान किती पेक्षा तुम्ही परीक्षेत गुण मिळवून गुणवत्ता यादीत येत कि नाही हे महत्त्वाचे ठरते. जर आपल्याला १२ वि पर्यंत विषयाचे उत्तम ज्ञान आहे परंतु गुणवत्ता यादीत आपण आला नाहीत तर आपण डॉक्टर होऊ शकत नाही आणि त्या ज्ञानाची किंमत राहत नाही. येथें क्लास मधेय शिकवणारे बहुसंख्य शिक्षक अतिशय उत्तम शिकवतात कारण तेथे भरायचे शुल्क लाखात आहे. येथे उत्तम गुण मिळवून एम बी बी एस ला प्रवेश मिळवणारे विद्यार्थी पहिल्या सहा महिन्यात अतिशय नाउमेद होतात कारण एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाला असणारे शिक्षक हे केवळ पदव्यत्तर परीक्षेत चांगल्या विषयात प्रवेश न मिळाल्याने नाईलाजाने अशा विषयात पद्व्यूत्तर शिक्षण घेऊन शिक्षक झालेले असतात. आणि सरकारी नोकरी लागल्यावर काम करा नाही तर करू नका चालून जातंय अशा वृत्तीचे असतात. या दोन वर्षात नाउमेद झालेले विद्यार्थी मग आपल्याला काय करायचंय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवून चांगल्या विषयात तज्ञ व्हायचे असाच दृष्टिकोन ठेवून असतात. एम बी बी एस झालात कि आपल्याला वैद्यकीय विषयात मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित आहे. परंतु आजकाल तुम्हाला एम बी बी एस च्या चारही वर्षत किती गुण मिळतात हे महत्त्वाचे नसून पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवणे आवश्यक ठरते. या परीक्षा आपले पुस्तकी ज्ञान उत्तम तर्हेने तपासतात. परंतु प्रत्यक्ष त्या डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्याला रुग्ण कसा तपासायचा स्टेथेस्कोप मधून हृदयाचे ठोके कसे ऐकायचे किंवा रुग्णाचे यकृत कसे तपासायचे याचे शून्य ज्ञान असले तरी चालते पण यकृताला सूज येण्याची ३५ कारणे माहिती असावी लागतात किंवा हृदयाच्या झडपांचे १५ विकार काय आहेत ते सांगू शकतात पण समोर आलेल्या रुग्णात कोणता विकार आहे हे मात्र त्यांना सांगता येत नाही. या चाळणीतून तावून सुलाखून पदव्युत्तर वर्गात प्रवेश घेतलेले विद्यार्थी आले कि त्यांची खरी कसोटी लागते. चांगले विद्यार्थी ढोर मेहनत करतात. परंतु त्यांचे मूलभूत ज्ञान कच्चे असलेले शिक्षकांच्या लक्षात येते. आणि चान्गला शिक्षक अशा विद्यार्थ्यांना त्यांचे मूलभूत ज्ञान कसे उत्तम पातळीवर आणता येईल यात मदत करतात. येथे दोन तर्हेचे विद्यार्थी दिसून आले. १) मी ए एफ एम सी मध्ये ७ वर्षे शिकवले तेथील जवळ जवळ सर्वच विद्यार्थी अतिशय चांगल्या दर्जाचे आणि स्वतःच्या गुणवत्तेमुळे निवडून आलेले होते आणि तेथे शिकवणे हा माझ्या आयुष्यातील एक आनंदाचा काळ होता. हे सर्व विद्यार्थी आज ज्ञान आणि समाजातील त्यांची पातळी यात माझ्या कितीतरी पुढे गेलेले आहेत हे नमूद करताना मला अभिमान वाटतो. २) खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात ६ वर्षे शिकवले तेथील सर्व विद्यार्थी आपल्या तीर्थरुपांच्या गुणवत्तेमुळे आलेले होते. ( देणगी मूल्य २ कोटी रुपये फक्त). त्यामुळे त्यांना मूलभूत ज्ञानात फारसा रस नव्हता.सन्माननीय अपवाद वगळता आपल्याला डायग्नोस्टिक सेंटर हा व्यवसाय म्हणून कसा चालवता येईल या दृष्टीने विचार करणारे होते. तेंव्हा त्यांना हवे तेवढे ज्ञान ते घेत असत. आज असे अनेक विद्यार्थी आपापली डायग्नोस्टिक सेंटर चालवून आर्थिक आघाडीवर अतिशय प्रथितयश म्हणून समाज मान्यता मिळवून आहेत. एम डी परीक्षेत परीक्षक म्हणून काम करतानाचा एक अनुभव-- ए एफ एम सी मध्ये बाह्य परीक्षकाने एका विद्यार्थ्याला अमुक तमुक येत नाही म्हणून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याना मी नम्रपणे एवढेच सांगितले कि सर मी पण "आपल्याला" प्रश्न विचारले तर त्यातील बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्यालासुद्धा देता येणार नाहीत. आपण परीक्षक म्हणून विद्यार्थ्याला किती येत नाही हे तपासायला आलो नाही तर त्याला एम डी परीक्षेत पास करण्यापूर्वी त्याला समाजात तज्ज्ञ म्हणून व्यवसाय करण्यासाठी रुग्ण सेवेचे किमान पातळीचे ज्ञान आहे कि नाही हे तपासायला आलो आहोत. एम डी झालेला विद्यार्थी हा तज्ज्ञ म्हणू काम करताना त्याला उच्च पातळीचे ज्ञान असलेला असायला पाहिजे आणि हि उच्च पातळी त्याने गाठली आहे का आणि येणाऱ्या काळात येणारे अद्ययावत ज्ञान त्याला आत्मसात करता येण्याची त्याची क्षमता आहे का हे आपल्याला तपासायचे आहे. माझ्या एम डी च्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगत असे कि तुम्ही एम डी पास झालात याचा अर्थ असा आहे कि तुम्ही नदीच्या उगमापासून समुद्राच्या मुखाशी आला आहात. ज्ञानाचं उपसागर नंतर सागर आणि महासागर तुमच्या पुढे आहेत. किती ज्ञान मिळवायचे याला अंत नाही. आता पासून तुम्ही ज्ञानार्थी झाला आहात परीक्षार्थी नाही असो एकच मुद्दा मांडायचा आहे. बिगरी पासून मॅट्रिक आणि पदवी पासून पदव्युत्तर परीक्षा ते एम डी /पी एच डी आणि त्यासाठी लागणारे शिक्षण यांचे निकष हे संपूर्ण वेगळे आणि अतिशय गुंतागुंतीचे आहेत.

सुबोध खरे Sir, लेखाचा शेवटी मला ऑब्झरव्ड स्ट्रक्चर्ड क्लिनिकल एक्सामीनेशन (OSCE) पद्धती वरून एव्हीडन्स ऑफ लर्निंग कडे यायचे होतो. पण पूर्वार्ध जड आणि OSCE वर लिहिण्याचा अधिकार काय (मला) अश्या शंकांमुळे द्विधा मनस्थिती झाली. आपल्यासारख्या कुणी OSCE पद्धतीवर जर लिहिले तर सर्वांना विचारला चालना देऊन विषय पुढे नेता येइल. Thanks for the read and response.

सुबोध खरे 22/12/2020 - 12:01
OSCE Objective Structured Clinical Examination https://www.usd.edu/medicine/osce#:~:text=OSCE%20(Objective%20Structured%20Clinical%20Examination,direct%20observation%20of%20student%20performance. हे येथे वाचता येईल. परंतु या मध्ये फार महत्त्वाचा एक घटक आहे तो म्हणजे जो शिक्षक निरीक्षक म्हणून काम करणारा असेल तो पूर्वग्रहापासून दूर आणि निष्पक्ष असायला हवा. मी ए एफ एम सी मध्ये एम डी ला शिकवत असताना एक विद्यार्थी पहिल्या बाकावर बसून पेंगत असे. अर्थात लेक्चर दुपारी २ ते साडे तीन असे जेवणानंतर असल्यामुळे असे होणे जास्त सहज शक्य आहे. मूत्रमार्गाची प्रणाली (urinary system) पूर्ण शिकवून झाल्यावर प्रत्यक्ष त्याची चाचणी घेतली असता त्याला सर्वाधिक गुण मिळाले होते. हि चाचणी झाल्यावर त्याचे विश्लेषण करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे कोठे कमी पडले हे समजावून दिले जात असे. तेंव्हा मी सर्व विद्यार्थ्यांसमोर स्पष्टपणे सांगितले कि हा विद्यार्थी माझ्या लेक्चर मध्ये सर्वाधिक झोपला होता परंतु त्याने लेखी आणि तोंडी परीक्षेत सर्वात चांगली उत्तरे दिली आहेत त्यामुळे तो प्रथम आला आहे. यात निरीक्षकाला आपला अहंगंड आणि बाहेरून येणार दबाव बाजूला ठेवता आला पाहिजे. सध्याच्या डीम्ड ( डूम्ड) विद्यापीठात विद्यार्थ्याला नापास करणारा शिक्षक व्यवस्थापनाला परवडत नाही. ( काही कोटींचा आणि विद्यापीठाच्या "कीर्ती"चा प्रश्न असतो). त्यातून तुम्हाला जे शिकवायचे आहे ते विद्यार्थ्याला शिकायचे आहे का? असा प्रश्न असतो. वैद्यकीय शिक्षणात प्रत्यक्ष सहभाग हा जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही एखादी तपासणी शल्यक्रिया प्रथम पाहावी लागते त्यानंतर त्यात दुय्यम सहाय्यक म्हणून सहभाग घ्यावा लागतो यानंतर स्वतः प्रथम चिकित्सक म्हणून अनुभवी शिक्षकाच्या देखरेखीखाली काम करता येते. हि प्रक्रिया तीन वर्षाच्या शेवटी घेतलेल्या एकमेव परीक्षेत तपासून पाहणे अशक्य आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षणात वस्तुनिष्ठ आणि संरचित चिकित्सा तपासणीला अनन्य साधारण महत्त्व आहे. Objective Structured Clinical Examination एखाद्या विद्यार्थ्याला पदवी दिली आणि त्याला किमान ज्ञान आणि अनुभव नसेल तर त्याला व्यवसायात फार मोठा धोका संभवू शकतो. यामुळेच विद्यार्थ्यांचा यात सक्रिय सहभाग साधारणपणे दिसून येतो. केवळ ब बा बे (बडे बाप के बेटे) यांचे सन्मान्य अपवाद वगळता.

तुम्ही परीक्षे संबंधित खूप मुद्द्यांना, जे खूप महत्वचे आणि अतिसंवेदनशील आहेत, स्पर्श केलाय. अगदी काही महिन्यांपूर्वी पर्यंत वाटायचं की भारतीय शिक्षण पद्धती मध्ये गडबड आहे. मार्कांसाठी शिकणे, मार्कांसाठी परीक्षा देणे, इत्यादी. मग होतं काय, परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी काय शिकायचं ते पाहिलं जातं. 'अरे, अमुक टॉपिक वाच. त्यावर सोळा मार्कांचा प्रॉब्लेम नक्की येतो. ' ' तो टॉपिक ऑप्शन ला टाकला तरी चालेल, त्यावर जास्त प्रश्न येत नाहीत ' असे संवाद सर्वांनी केलेले असतातच. आय आय टी मध्ये शिकायचं असेल तर सर्वोत्तम विद्यार्थी निवडण्यासाठी परीक्षा असते. पण त्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत गणित, रसायन अन भौतिक शास्त्रा तलं काय येतं हे बघण्याऐवजी, त्या प्रवेश परीक्षेत उच्च गुण मिळवण्यासाठी वेगळं शिकवलं जातं. मग हे शिकवण्यासाठी असलेल्या क्लास मध्ये प्रवेश मिळवायला वेगळी परीक्षा. आणि त्या परीक्षेच्या तयारी साठी एक क्लास. पण मागच्या काही महिन्यात लक्षात आलं की जगभरात कमी जास्त हा प्रॉब्लेम आहेच. भारतात लोकसंख्या, त्यातून येणारी स्पर्धा, यांचं स्वरूप थोडं टोकाचं झालंय. पण इतरत्र सुद्धा परीक्षेत पास होणं, त्यात चांगले मार्क मिळवणं आणि मार्कांसाठी शिकणं, हे आहेच. मूळ शिक्षण पद्धती कदाचित जास्त चांगली असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता थोडी जास्त असेल, पण मार्क आणि परीक्षा या गोष्टींचं अवडंबर सगळीकडे आहे. मला काय येतं हे माझ्या मार्कांमधून रिफ्लेक्ट होत नाही, हा प्रॉब्लेम आहे. मग तो माझ्या शिक्षकांचा, माझा, परीक्षा डिजाइन करणाऱ्यांचा किंवा पेपर तपासून मला मार्क देणाऱ्यांचा असेल. किंवा या सगळ्यांचा. किंवा समाजाचा. किंवा हा प्रॉब्लेम नसेलच. हेच नॉर्मल असेल.

In reply to by तुषार काळभोर

॥॥॥पण मागच्या काही महिन्यात लक्षात आलं की जगभरात कमी जास्त हा प्रॉब्लेम आहेच. ॥॥॥॥ सगळीकडे हा प्रॉब्लेम आहे. चांगली गोष्ट अशी की बऱ्याच देशात ह्याचावर काम करून उत्तर शोधत आहेत. एव्हीडेन्स ऑफ लर्निंगकडे कल आहे. डिझाईन ऑफ अससेसमेंट हा महत्वाचा विषय आहे आणि त्याचे खास चर्चासत्र घेतात. ग्रेडस केवळ लेखणीच्या टक्क्यांवर नसते. सर्वांगीण विचार घेण्याचा प्रयत्न आहे. आणि शैक्षणिक धोरणात (सरकारच्या) याचे पडसाद उमटतात. पण हेच नॉर्मल नको हे निश्चित!

Bhakti 18/12/2020 - 15:04
हा लेख चार-पाच वेळा वाचला, तेव्हा समजला.अगदी एकूण एकूण एक मत १००% खरं आहे.परीक्षा कशी पाहिजे याचे उत्तर शेवटच्या paragraph मध्ये आहे.

In reply to by Bhakti

अगदी मनापासून धन्यवाद! लेखाचे उद्दिष्ट टिचिंग तू द टेस्ट चे दुष्परिणाम दाखवत एव्हीडन्स ऑफ लर्निंगकडे जाण्याचाच आहे. अजून ही पद्धत प्रायोगिक अवस्थेत आहे म्हणून फक्त निर्देश करतो आहे. सर्टिफिकेट आणि शिकणे फरक केला पाहिजे.

In reply to by Bhakti

अगदी मनापासून धन्यवाद! लेखाचे उद्दिष्ट टिचिंग तू द टेस्ट चे दुष्परिणाम दाखवत एव्हीडन्स ऑफ लर्निंगकडे जाण्याचाच आहे. अजून ही पद्धत प्रायोगिक अवस्थेत आहे म्हणून फक्त निर्देश करतो आहे. सर्टिफिकेट आणि शिकणे फरक केला पाहिजे.

आनन्दा 18/12/2020 - 20:21
लेख पटला, पण याबाबतीत एक मूलगामी प्रश्न विचारावासा वाटतो.. आपण चाकोरीबाहेर जाण्याची एक नवीन चाकोरी तर तयार करत नाही ना? बहुतांश माणसे ही चाकोरीबद्ध जीवन जगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.. त्यांना कोणत्याही प्रकारे चाकोरी मोडायला भाग पाडले तरी ते शेवटी ते चाकोरीतच राहतात, चाकोरी बदलते इतकेच.. यालाच मी मागच्या वेळेस gunpoint questions म्हणालो होतो.. काही लोकांना प्रश्न पडतच नाहीत, पण प्रश्न न पडणे हा कमीपणा आहे हे एकदा मनावर ठसले, की मग त्या नवीन चाकोरीत बसण्यासाठी काहीही प्रश्न तयार करून विचारले जातात. अशांचे काय करणार?

धन्यवाद. प्रत्येकाला आपले जीवन कसे जगावे हे ठरवण्याचा अधिकार आहे. ते चांगले का वाईट ह्याच्यावर माझे मत असू शकते पण मी तिथंच थांबले पाहिजे. व्यक्तिस्वातंत्र्याचा मान राखला पाहिजे. कुठलाही अतिरेकी आग्रह अयोग्य - मग तो धर्माचा असो राजकारणाचा असा किंवा सामाजिक वागणुकीचा (प्रश्न विचारण्याचा). त्यामुळे ज्याला प्रश्नच पडत नाहीत किंवा जो चाकोरीत धन्यता मानतो त्याला त्याचे आयुष्य त्याचा मर्जीने त्याला जगु द्यावे हे माझे मत. प्रश्न न पडणे हा कमीपणा नाही, सीकरलेली जीवन शैली आहे. पण शिक्षण व्यवस्थेला प्रश्न न विचारण्यावर पण प्रश्न पडला पाहिजे आणि तो प्रोबिन्ग स्वरूपाचा :-) एक तर समजलंय, नाही समजलं किंवा थोड्या वेळ हवा आहे विचार कराय्ला. Gunpoint questions are rhetoric questions – the answer is not expected – it is assumed or taken for granted.

In reply to by राजा वळसंगकर

आनन्दा 19/12/2020 - 11:42
हे पटले. पण बऱ्याच वेळेस चाकोरी मोडताना आपण फक्त चाकोरी रुंदावत असतो.. खरे तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्या मेंदूची क्षमता मर्यादित आहे.. त्यामुळे आपण रूढार्थाने एखादी चाकोरी जेव्हा मोडतो, तेव्हा त्या बाबतीत कक्षा रुंदावत असेल, पण अन्य काही बाबतीत चाकोरी आक्रसत जात असते.. म्हणजे उदाहरणार्थ कुशाग्र बुद्धेमत्तेची काही माणसे भावनांच्या बाबतीत अगदीच सुमार असतात. कारण मुळात उत्क्रांतीची चाकोरी आपण मोडू शकत नाहीच!! बाकी तुमच्या प्रतिसादातील भावनांशी सहमत आहे. होते काय, आपण सामाजिक नियमांची एक चौकट तयार करतो, आणि त्या चौकटीच्या बाहेर असणाऱ्यांना विकृत, मतिमंद किंवा extra ordinary म्हणतो.. प्रत्यक्षात ते आपल्या चाकोरीत बसणारेच लोक असतात.. त्यामुळे सर्वसमावेशक अशी शिक्षणपद्धती हे माझ्यामते अजूनही एक मिथच आहे. प्रत्येकाची शिकण्याची क्षमता कायमच वेगळी असणार आहे, आणि आपण कितीही सुधारणा केल्या तरी एक नवीन चाकोरी तयार करण्याव्यतिरिक्त आपण काहीही करणार नाही आहोत, असे मला वाटते.

सिरुसेरि 18/12/2020 - 21:05
या संदर्भात चर्चा करताना बरेचदा मुलांनी विद्यार्थी असावे की परिक्षार्थी असावे असा शब्दप्रयोग केला जातो . शिक्षणातील विषय हे व्यवस्थित समजुन घेण्यासाठी त्या विषयांचा सखोल अभ्यास करणे हे एक विद्यार्थी म्हणुन आवश्यक आहे . त्याचबरोबर , अभ्यास केलेल्या विषयांचे परिक्षेमधे योग्यरीत्या सादरीकरण करणे हे एक परिक्षार्थी म्हणुनही आवश्यक आहे .

In reply to by सिरुसेरि

आनन्दा 19/12/2020 - 11:43
या बाबतीत सहमत आहे >>> अभ्यास केलेल्या विषयांचे परिक्षेमधे योग्यरीत्या सादरीकरण करणे हे एक परिक्षार्थी म्हणुनही आवश्यक आहे

In reply to by सिरुसेरि

Bhakti 19/12/2020 - 12:36
सादरीकरण तपासायचे असेल तर open book exam एक पर्याय चांगला वाटतो... किती दिवस memory चेक करणार ज्याला विषय कळलाय तो कशी अनेक पुस्तके वापरून योग्य सादरीकरण करून शकत़ो..जरा पाहिलं नेटवर तर कोरोना काळात अशा परीक्षांवर विचार झालाय. :) एक नमुना. https://m.timesofindia.com/home/education/news/open-book-examination-what-does-it-mean/amp_articleshow/76112795.cms

सुबोध खरे 21/12/2020 - 19:08
लेखात अक्षरशः असंख्य मुद्दे मांडलेले आहेत प्रत्येक मुद्याचा ऊहापोह करणे शक्य नाही म्हणून केवळ माझ्या विषयापुरते मी बोलतो. वैद्यकीय शिक्षणात मी १२ च्या विद्यार्थ्यांना एम बी बी च्या प्रवेश परीक्षेसाठी एक वर्ष क्लास मध्ये शिकवले आहे. तसेच एम बी बी एस नंतर पदव्युत्तर प्रवेश परीक्षे साठी पण क्लास मध्ये शिकवले आहे. याशिवाय क्ष किरण शास्त्र( radiodiagnosis) सहाय्यक, उप आणि प्राध्यापक ( assistant professor, associate professorआणि professor) म्हणून एम बी बी एस आणि एम डी ला तेरा वर्षे शिकवले आहे. १२ विच्या मुलांना फक्त परीक्षार्थी म्हणून शिकवणे आवश्यक आहे कारण आपल्याला ज्ञान किती पेक्षा तुम्ही परीक्षेत गुण मिळवून गुणवत्ता यादीत येत कि नाही हे महत्त्वाचे ठरते. जर आपल्याला १२ वि पर्यंत विषयाचे उत्तम ज्ञान आहे परंतु गुणवत्ता यादीत आपण आला नाहीत तर आपण डॉक्टर होऊ शकत नाही आणि त्या ज्ञानाची किंमत राहत नाही. येथें क्लास मधेय शिकवणारे बहुसंख्य शिक्षक अतिशय उत्तम शिकवतात कारण तेथे भरायचे शुल्क लाखात आहे. येथे उत्तम गुण मिळवून एम बी बी एस ला प्रवेश मिळवणारे विद्यार्थी पहिल्या सहा महिन्यात अतिशय नाउमेद होतात कारण एम बी बी एस च्या पहिल्या वर्षाला असणारे शिक्षक हे केवळ पदव्यत्तर परीक्षेत चांगल्या विषयात प्रवेश न मिळाल्याने नाईलाजाने अशा विषयात पद्व्यूत्तर शिक्षण घेऊन शिक्षक झालेले असतात. आणि सरकारी नोकरी लागल्यावर काम करा नाही तर करू नका चालून जातंय अशा वृत्तीचे असतात. या दोन वर्षात नाउमेद झालेले विद्यार्थी मग आपल्याला काय करायचंय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवून चांगल्या विषयात तज्ञ व्हायचे असाच दृष्टिकोन ठेवून असतात. एम बी बी एस झालात कि आपल्याला वैद्यकीय विषयात मूलभूत ज्ञान असणे अपेक्षित आहे. परंतु आजकाल तुम्हाला एम बी बी एस च्या चारही वर्षत किती गुण मिळतात हे महत्त्वाचे नसून पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवणे आवश्यक ठरते. या परीक्षा आपले पुस्तकी ज्ञान उत्तम तर्हेने तपासतात. परंतु प्रत्यक्ष त्या डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्याला रुग्ण कसा तपासायचा स्टेथेस्कोप मधून हृदयाचे ठोके कसे ऐकायचे किंवा रुग्णाचे यकृत कसे तपासायचे याचे शून्य ज्ञान असले तरी चालते पण यकृताला सूज येण्याची ३५ कारणे माहिती असावी लागतात किंवा हृदयाच्या झडपांचे १५ विकार काय आहेत ते सांगू शकतात पण समोर आलेल्या रुग्णात कोणता विकार आहे हे मात्र त्यांना सांगता येत नाही. या चाळणीतून तावून सुलाखून पदव्युत्तर वर्गात प्रवेश घेतलेले विद्यार्थी आले कि त्यांची खरी कसोटी लागते. चांगले विद्यार्थी ढोर मेहनत करतात. परंतु त्यांचे मूलभूत ज्ञान कच्चे असलेले शिक्षकांच्या लक्षात येते. आणि चान्गला शिक्षक अशा विद्यार्थ्यांना त्यांचे मूलभूत ज्ञान कसे उत्तम पातळीवर आणता येईल यात मदत करतात. येथे दोन तर्हेचे विद्यार्थी दिसून आले. १) मी ए एफ एम सी मध्ये ७ वर्षे शिकवले तेथील जवळ जवळ सर्वच विद्यार्थी अतिशय चांगल्या दर्जाचे आणि स्वतःच्या गुणवत्तेमुळे निवडून आलेले होते आणि तेथे शिकवणे हा माझ्या आयुष्यातील एक आनंदाचा काळ होता. हे सर्व विद्यार्थी आज ज्ञान आणि समाजातील त्यांची पातळी यात माझ्या कितीतरी पुढे गेलेले आहेत हे नमूद करताना मला अभिमान वाटतो. २) खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात ६ वर्षे शिकवले तेथील सर्व विद्यार्थी आपल्या तीर्थरुपांच्या गुणवत्तेमुळे आलेले होते. ( देणगी मूल्य २ कोटी रुपये फक्त). त्यामुळे त्यांना मूलभूत ज्ञानात फारसा रस नव्हता.सन्माननीय अपवाद वगळता आपल्याला डायग्नोस्टिक सेंटर हा व्यवसाय म्हणून कसा चालवता येईल या दृष्टीने विचार करणारे होते. तेंव्हा त्यांना हवे तेवढे ज्ञान ते घेत असत. आज असे अनेक विद्यार्थी आपापली डायग्नोस्टिक सेंटर चालवून आर्थिक आघाडीवर अतिशय प्रथितयश म्हणून समाज मान्यता मिळवून आहेत. एम डी परीक्षेत परीक्षक म्हणून काम करतानाचा एक अनुभव-- ए एफ एम सी मध्ये बाह्य परीक्षकाने एका विद्यार्थ्याला अमुक तमुक येत नाही म्हणून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्याना मी नम्रपणे एवढेच सांगितले कि सर मी पण "आपल्याला" प्रश्न विचारले तर त्यातील बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्यालासुद्धा देता येणार नाहीत. आपण परीक्षक म्हणून विद्यार्थ्याला किती येत नाही हे तपासायला आलो नाही तर त्याला एम डी परीक्षेत पास करण्यापूर्वी त्याला समाजात तज्ज्ञ म्हणून व्यवसाय करण्यासाठी रुग्ण सेवेचे किमान पातळीचे ज्ञान आहे कि नाही हे तपासायला आलो आहोत. एम डी झालेला विद्यार्थी हा तज्ज्ञ म्हणू काम करताना त्याला उच्च पातळीचे ज्ञान असलेला असायला पाहिजे आणि हि उच्च पातळी त्याने गाठली आहे का आणि येणाऱ्या काळात येणारे अद्ययावत ज्ञान त्याला आत्मसात करता येण्याची त्याची क्षमता आहे का हे आपल्याला तपासायचे आहे. माझ्या एम डी च्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगत असे कि तुम्ही एम डी पास झालात याचा अर्थ असा आहे कि तुम्ही नदीच्या उगमापासून समुद्राच्या मुखाशी आला आहात. ज्ञानाचं उपसागर नंतर सागर आणि महासागर तुमच्या पुढे आहेत. किती ज्ञान मिळवायचे याला अंत नाही. आता पासून तुम्ही ज्ञानार्थी झाला आहात परीक्षार्थी नाही असो एकच मुद्दा मांडायचा आहे. बिगरी पासून मॅट्रिक आणि पदवी पासून पदव्युत्तर परीक्षा ते एम डी /पी एच डी आणि त्यासाठी लागणारे शिक्षण यांचे निकष हे संपूर्ण वेगळे आणि अतिशय गुंतागुंतीचे आहेत.

सुबोध खरे Sir, लेखाचा शेवटी मला ऑब्झरव्ड स्ट्रक्चर्ड क्लिनिकल एक्सामीनेशन (OSCE) पद्धती वरून एव्हीडन्स ऑफ लर्निंग कडे यायचे होतो. पण पूर्वार्ध जड आणि OSCE वर लिहिण्याचा अधिकार काय (मला) अश्या शंकांमुळे द्विधा मनस्थिती झाली. आपल्यासारख्या कुणी OSCE पद्धतीवर जर लिहिले तर सर्वांना विचारला चालना देऊन विषय पुढे नेता येइल. Thanks for the read and response.

सुबोध खरे 22/12/2020 - 12:01
OSCE Objective Structured Clinical Examination https://www.usd.edu/medicine/osce#:~:text=OSCE%20(Objective%20Structured%20Clinical%20Examination,direct%20observation%20of%20student%20performance. हे येथे वाचता येईल. परंतु या मध्ये फार महत्त्वाचा एक घटक आहे तो म्हणजे जो शिक्षक निरीक्षक म्हणून काम करणारा असेल तो पूर्वग्रहापासून दूर आणि निष्पक्ष असायला हवा. मी ए एफ एम सी मध्ये एम डी ला शिकवत असताना एक विद्यार्थी पहिल्या बाकावर बसून पेंगत असे. अर्थात लेक्चर दुपारी २ ते साडे तीन असे जेवणानंतर असल्यामुळे असे होणे जास्त सहज शक्य आहे. मूत्रमार्गाची प्रणाली (urinary system) पूर्ण शिकवून झाल्यावर प्रत्यक्ष त्याची चाचणी घेतली असता त्याला सर्वाधिक गुण मिळाले होते. हि चाचणी झाल्यावर त्याचे विश्लेषण करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे कोठे कमी पडले हे समजावून दिले जात असे. तेंव्हा मी सर्व विद्यार्थ्यांसमोर स्पष्टपणे सांगितले कि हा विद्यार्थी माझ्या लेक्चर मध्ये सर्वाधिक झोपला होता परंतु त्याने लेखी आणि तोंडी परीक्षेत सर्वात चांगली उत्तरे दिली आहेत त्यामुळे तो प्रथम आला आहे. यात निरीक्षकाला आपला अहंगंड आणि बाहेरून येणार दबाव बाजूला ठेवता आला पाहिजे. सध्याच्या डीम्ड ( डूम्ड) विद्यापीठात विद्यार्थ्याला नापास करणारा शिक्षक व्यवस्थापनाला परवडत नाही. ( काही कोटींचा आणि विद्यापीठाच्या "कीर्ती"चा प्रश्न असतो). त्यातून तुम्हाला जे शिकवायचे आहे ते विद्यार्थ्याला शिकायचे आहे का? असा प्रश्न असतो. वैद्यकीय शिक्षणात प्रत्यक्ष सहभाग हा जास्त महत्त्वाचा असतो. तुम्ही एखादी तपासणी शल्यक्रिया प्रथम पाहावी लागते त्यानंतर त्यात दुय्यम सहाय्यक म्हणून सहभाग घ्यावा लागतो यानंतर स्वतः प्रथम चिकित्सक म्हणून अनुभवी शिक्षकाच्या देखरेखीखाली काम करता येते. हि प्रक्रिया तीन वर्षाच्या शेवटी घेतलेल्या एकमेव परीक्षेत तपासून पाहणे अशक्य आहे. यामुळेच वैद्यकीय शिक्षणात वस्तुनिष्ठ आणि संरचित चिकित्सा तपासणीला अनन्य साधारण महत्त्व आहे. Objective Structured Clinical Examination एखाद्या विद्यार्थ्याला पदवी दिली आणि त्याला किमान ज्ञान आणि अनुभव नसेल तर त्याला व्यवसायात फार मोठा धोका संभवू शकतो. यामुळेच विद्यार्थ्यांचा यात सक्रिय सहभाग साधारणपणे दिसून येतो. केवळ ब बा बे (बडे बाप के बेटे) यांचे सन्मान्य अपवाद वगळता.
लेखनविषय:
लेखनप्रकार
खालील परीक्षेत 5 पैकी 2 मार्क मिळाले तर संस्कृत भाषा अवगत आहे असे प्रमाणपत्र द्यावे का? योग्य पर्याय निवडून उत्तरं द्या : (कुठलेही पाच)
  1. "यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति .... " वाक्य पूर्ण करा.
  2. वसुधैव कुटुम्बकम् मधे कुटुंबकम् हे दक्षिण भारतातल्या गावाचे नाव आहे. बरोबर का चूक?
  3. "सत्यमेव जयते" चा अर्थ .... असा होतो. (सत्य + मेवा संधी करा, पत्यातली सत्ती आहे, सत्याचाच विजय होतो)
  4. गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः हा श्लोक ... भाषेत आहे.

काटेकोरांटीच्या विडंबनाचा लसावी......

गड्डा झब्बू ·

आनन्दा 08/12/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश 08/12/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी 05/02/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस 08/12/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 11/12/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू 10/12/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 10/12/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस 10/12/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर 11/12/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.

आनन्दा 08/12/2020 - 16:24
बोंबला... पण खरं सांगू, नाही आवडले इतके. म्हणजे हसलो खूप, पण ती कथा खूपच तरल आहे, त्याचे असे धिंडवडे सहन नाही झाले..

In reply to by आनन्दा

अथांग आकाश 08/12/2020 - 17:29
+१ असेच म्हणेन! विडंबन जमलंय! हसू खूप आले!! पण ती कथा इतकी छान आहे की तिच्या चिंधड्या उडताना नाही बघवत!!! द्विधा मनस्थिती झाली आहे, बरे झाले पूर्ण कथेचे विडंबन नाही केलेत ते __/\__ .

In reply to by आनन्दा

काटेकोरांटीचे विडंबन? कंजूस काकांनी त्या धाग्यावर हे आव्हान केले तेव्हाच खरतर चर्र झाले होते. पैजारबुवा,

In reply to by विनायक प्रभू

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:59
काही गोष्टी काही लेख असल्या राळी साठी निवडू नयेत.
त्यांची यादी मिळेल का? प्लीज... इथं शोधली पण भेटली नाही.

In reply to by गड्डा झब्बू

तर्कवादी 05/02/2022 - 23:30
तुमचे विडंबन आवडले. मूळ कथा मलाही फार आवडलीये. ती तरल, भावूक आहे हे खरंच पण म्हणून तिचं विडंबन केलं जावू नये असं काही नाही. इथे अनेकांनी अशी भावना व्यक्त केलीय पण मला वाटतं भावूकता बाजूला ठेवून खुल्या मनानं बघायला हवं.. येवू द्या अजून..

कंजूस 08/12/2020 - 18:59
नावाने कुठले कुठले लेख विडंबनासाठी उचलत होते आणि काकोंचीफुले अधुनमधून वर डोकं काढतो. म्हटलं याचाही काढा लसाविमसावि. पण प्रयत्न बरा आहे.

In reply to by विजुभाऊ

चामुंडराय 11/12/2020 - 08:18
विजुभौ, मोकलाया दाहिदिशा हि क्विता हा मिपाच्या इतिहासात मैल्याचा दगड आहे. त्या कवितेचे सुडंबन आणि नंतर त्याचे विडंबन करून त्यावर भावार्थ लिहण्याचा प्रमाद माझ्या कडून घडला होता. त्या विडंबनाचा काही भाग खाली देत आहे. निसटली चादर हातातूनी ती मला खुणवीत आहे ओढून घेतो अंगावरी कि मी आता निद्रिस्त आहे ऐकू द्या मज घोरणे त्या ढेकणांच्या खाटेतुनी बग गंध मोहक एकदा भरू द्या मला श्वासांतुनी रात्रीच्या तिमिरात प्यायले रक्तबिंदू मारुनी डंख तेच दिसती मज सकाळी जणू रक्ताग्नीचे पंख . . . आणि हि लिंक... https://www.misalpav.com/node/44300

In reply to by सुचिता१

गड्डा झब्बू 10/12/2020 - 12:06
नाही आवडले ...
चालतंय की... तुमच्या मताचा संपूर्ण आदर आहे!
काही कलाकृती विडंबना साठी नसतात.
त्यांची यादी द्याल का प्लीज? नाही म्हंजे पुढल्या वेळी अशी चूक होणार नाही..... रच्याक. एखादी गोष्ट कलाकृती आहे की नाही हे कोण ठरवते? तसे प्रमाणपत्र देणारी संस्था आहे का कुठली? कृपया मार्गदर्शन करावे अशी णम्र इनंती.....

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by कंजूस

जिथे गीता विडंबकांच्या तावडीतून सुटली नाही तिथे बाकिच्यांची काय गोष्ट करायची. पैजारबुवा,

In reply to by मराठी_माणूस

आनन्दा 10/12/2020 - 10:26
बाकी तुम्ही बोला.. पण मी तुम्ही घेतलेल्या आक्षेपात येतो म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो - काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे.. एखादया कलाकृतीचे विडंबन म्हणजे मूळ कालाकृतीवरती शिंतोडे उडल्यासारखे होते, कारण पण सांगतो - आज रामदासकाका ज्या काळाचे वर्णन करतायत हो काळ काही प्रमाणात माझ्या वडील आत्या वगैरेंनी भोगलेला आहे, त्याचे पडसाद आमच्या जीवनात उमटलेले आहेत, अश्या वेळेस हे विडंबन जेव्हा visualise होते तेव्हा तिथे माझे आतोबा दारूचे ग्लास बसलेले मला डोळ्यासमोर येतात त्याचा त्रास होतो.. म्हणूनच मी लेखकाला तू चुकलास असे नाही म्हणालो.. मला विडंबन सहन बाही झाले असे म्हणालो. कारण काही प्रमाणात ते माझ्या वैयक्तिक आयुष्याशी जोडलेले आहे.

गड्डा झब्बू 10/12/2020 - 11:57
ये विडंबन जिनको आवड्या उनका भी भला और जिनको नही आवड्या उनका भी भला! काही प्रतिसाद वाचून गम्मत वाटली आणि काही प्रश्न पडले ते त्यांनाच विचारतो :-)

मराठी_माणूस 10/12/2020 - 17:35
विडंबनाचे कशाशी तरी संबंध जोडण्याने समस्या निर्माण होत आहे. इथे कितीतरी "तरल" कवितांचे विडंबन झाले आहे. लोकांनी त्याचा आनंद ही घेतला आहे. काही वेळेस तर मुळ कवी ने सुध्दा दाद दीली आहे. तसे बघायला गेले तर ते दुसरे विडंबन सुध्दा चुकीचे वाटु शकते. कशाशीही रीलेट न करता त्याच्याकडे बघायला हवे.

टर्मीनेटर 11/12/2020 - 10:54
पण मिठाच्या वाटीत बोट बुडवून चाटण्यात आणि थू... थू ...करत खारट थुंकी एकमेकांच्या अंगावर उडवण्यात जास्त मजा यायची.
गावठी पिणाऱ्यांच्या ह्या सवयीचा चपखल वापर केलेला बघून (हसून हसून) ठार मेलो. मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही 😀 पण भारीच झालंय विडंबन, जाम हसलो राव! (स्वर्गवासी) टर्मीनेटर

हे त्या कलाकृतीचा सन्मान आहे असे मला वाटते. गडकरी, केशवसुत सारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कलाकृती सुद्धा यातून सुटल्या नाहीत. काही गंभीर प्रकृतीचे तर काही टवाळखोर त्यामुळेच संदीप खऱे यांनी लिहीलेली कविता चपखल वाटते. मी हजार चिंतानी हे डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो, घुमतो शिळं वाजवतो भगवद्गीतेचेच विडंबन केले ही तर लेखन सीमा. व्यंगचित्र हे सुद्धा विडंबनच, किती मोठा संदेश यातून कलाकार देतो हे महत्वाचे. मी पण बरेच वेळा स्वतःला थाबंवतो. मला विडंबन आवडते. ताण तणाव दुर करण्याचे उत्तम साधन आहे.
हे वाह्यात लेखन http://www.misalpav.com/comment/1088367#comment-1088367 इथं प्रतिसादात लिहिल होतं...त्याला शेपरेट प्रशिद्ध करतोय..... वरीजनल काटेकोरांटीची फुलं कथा खूप म्हंजे खूप म्हंजे खूपच छान आहे. तिच्या समोर हा लसावी म्हंजे सूर्या समोर काजवाच जणू. संवेदनशील कथेचा सत्यानाश करायची डेरींग झाली नाही म्हणून पहिल्या काही परिच्छेदांचे विडंबन..... ###### जावई कधीही प्यायचे. त्यांना दारूत पाणी मिसळायची गरज नव्हती. गटारीसाठी यायचे असले तर त्यांच्या बरोबर चार मित्रही यायचे. घरात एकच धांदल असायची.

शिक्षणाचे मानस शास्त्र: SMART Objectives = सामोसा विका!

राजा वळसंगकर ·

In reply to by राजा वळसंगकर

  • मूळ हेतू उद्दिष्ट लिहिण्याची पद्धत काय असावी हे इंग्रेजीतले मराठीत रूपांतर.
  • ते नीट न लिहिल्याने काय होते - धोरण उदाहरण.
  • त्याचा उपयोग उदाहरण: शिक्षणाच्या उद्दिष्टांसाठी ब्लूम्स टॅक्सओनॉमीमधे (संहितेमधे).
  • ब्लूम्स टॅक्सओनॉमीचा बी ऐड ला शिकवतात बहुतेक (मला माहित नाही) वापर दिसत नाही.

In reply to by राजा वळसंगकर

  • मूळ हेतू उद्दिष्ट लिहिण्याची पद्धत काय असावी हे इंग्रेजीतले मराठीत रूपांतर.
  • ते नीट न लिहिल्याने काय होते - धोरण उदाहरण.
  • त्याचा उपयोग उदाहरण: शिक्षणाच्या उद्दिष्टांसाठी ब्लूम्स टॅक्सओनॉमीमधे (संहितेमधे).
  • ब्लूम्स टॅक्सओनॉमीचा बी ऐड ला शिकवतात बहुतेक (मला माहित नाही) वापर दिसत नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी गाडी SMART Objectives वर कशी आली? सध्या युकेत आहे आणि दुसऱ्या लाँकडाउनमधे उद्योग काय? हॉरर ऑफ होरर्स, blimey, of all the ... पब बंद???? इतका बोर झालो की वेळ घालवायला नवीन शैक्षणिक धोरण चक्क पूर्ण वाचले! त्यातल्या एका परिच्छेदाने लक्ष वेधले.
The purpose of the education system is to develop good human beings capable of rational thought and action, possessing compassion and empathy, courage and resilience, scientific temper and creative imagination, with sound ethical moorings and values.

शिक्षणाचे मानसशास्त्र - प्रश्नोपचाराचा उपद्व्याप = प्रश्नोपद्व्याप

राजा वळसंगकर ·

इति अत्तापुरतम् उपद्व्यापम् पुरे म्हणून इंटरनेटम पब्लिशम स्वाहा! हे वाक्य सर्वाधिक आवडलं. :) गंमत हो! प्रश्न विचारणं खरंच अवघड असतं. शाळेत, कॉलेजात मास्तर्स म्हणतात, अनी क्वेश्चन्स? कुणाला प्रश्न पडले नाहीत तर, त्याचे दोन अर्थ - एकतर सगळ्ं समजलंय, किंवा काहीच कळलं नाही. पण बर्‍यापैकी कळून प्रश्न न पडण्यात चूक काय आहे? शिवाय आपल्याकडे प्रश्न पडू न देण्याची संस्कृती आहेच. लहानपणापासून अर्ध्याहून अधिक प्रश्नांची उत्तरे 'गप, तुला काय करायचंय?' , 'गप, शहाणपणा करू नको' अशी असतात. मग तो प्रश्न तयार होणारा मनाचा/मेंदूचा भाग हळूहळू निष्क्रीय होतो. आणि मग प्रश्नच पडत नाहीत.

In reply to by तुषार काळभोर

आनन्दा 21/11/2020 - 11:39
काही वेळेस प्रश्न पडतात, पण व्यक्तिगत मला तरी असे प्रश्न कोणाला तरी विचारण्यापेक्षा स्वतः उत्तरे शोधण्यात जास्त आनंद मिळतो.. त्यामुळे माझी ख्याती *प्रश्न न विचारणारा* म्हणून झाली आहे. बाकी, *प्रश्न विचारणारे* किंवा प्रश्नांचे प्रकार यात अजून देखील एक विभाग आहे.. त्यामध्ये 1. विचारायचे म्हणून विचारले जाणारे प्रश्न 2. ज्ञानप्राप्तीसाठी विचारले जाणारे प्रश्न आणि 3. ज्ञानाच्या प्रदर्शनासाठी विचारले जाणारे प्रश्न असे प्रकार आहेत.. यावर पण थोडे लिहा असे सुचवेन.. विशेषतः प्रश्नसंस्कृतीचा विकास, विकासाच्या आडून आलेली सूज आणि gunpoint innovation सारखे gunpoint questions हा पण एक वेगळा विषय आहे.

In reply to by आनन्दा

धन्यवाद. आपल्या सूचना मी जरूर विचारात घेईन - हा लेख उपडेट कसा करायचा हे मला माहित नाही - सापडेल कधीतरी. "gunpoint innovation सारखे gunpoint questions" ह्या संकल्पना मला नवींन आहे. कृपया थोडेसे त्याबद्दल सांगा.

In reply to by तुषार काळभोर

धन्यवाद. आपला लेख वाचला गेला आणि त्यावर छान प्रतिक्रिया आली के बारा वाटत. any questions हे औपचारीक पणे विचारतात. खरे प्रश्न विचार केल्यावरच येतात नव्हे विचारांची जी काही क्रिया असेल ती प्रश्नानीच सुरु होते असं मला वाटतं.

अर्धवटराव 21/11/2020 - 19:30
फार महत्वाचा विषय आहे हा. एक नेमका प्रश्न मोठ्या ज्ञानभंडाराची गुरुकिल्ली असु शकते. किंबहुना योग्य प्रश्न पडले तरच कुठल्याही विषयात प्रगती संभवते.

In reply to by अर्धवटराव

धान्यवाद. प्रश्नांचे शब्दांकन करणे अवघड असते आणि हे जाणवते. लोभ असावा. "By defining exactly what the researcher is trying to find out, questions influence most of the rest of the steps taken to conduct the research. That’s true even if the research is not for academic purposes but for other areas of our lives." https://guides.osu.edu/ld.php?content_id=41926909

इति अत्तापुरतम् उपद्व्यापम् पुरे म्हणून इंटरनेटम पब्लिशम स्वाहा! हे वाक्य सर्वाधिक आवडलं. :) गंमत हो! प्रश्न विचारणं खरंच अवघड असतं. शाळेत, कॉलेजात मास्तर्स म्हणतात, अनी क्वेश्चन्स? कुणाला प्रश्न पडले नाहीत तर, त्याचे दोन अर्थ - एकतर सगळ्ं समजलंय, किंवा काहीच कळलं नाही. पण बर्‍यापैकी कळून प्रश्न न पडण्यात चूक काय आहे? शिवाय आपल्याकडे प्रश्न पडू न देण्याची संस्कृती आहेच. लहानपणापासून अर्ध्याहून अधिक प्रश्नांची उत्तरे 'गप, तुला काय करायचंय?' , 'गप, शहाणपणा करू नको' अशी असतात. मग तो प्रश्न तयार होणारा मनाचा/मेंदूचा भाग हळूहळू निष्क्रीय होतो. आणि मग प्रश्नच पडत नाहीत.

In reply to by तुषार काळभोर

आनन्दा 21/11/2020 - 11:39
काही वेळेस प्रश्न पडतात, पण व्यक्तिगत मला तरी असे प्रश्न कोणाला तरी विचारण्यापेक्षा स्वतः उत्तरे शोधण्यात जास्त आनंद मिळतो.. त्यामुळे माझी ख्याती *प्रश्न न विचारणारा* म्हणून झाली आहे. बाकी, *प्रश्न विचारणारे* किंवा प्रश्नांचे प्रकार यात अजून देखील एक विभाग आहे.. त्यामध्ये 1. विचारायचे म्हणून विचारले जाणारे प्रश्न 2. ज्ञानप्राप्तीसाठी विचारले जाणारे प्रश्न आणि 3. ज्ञानाच्या प्रदर्शनासाठी विचारले जाणारे प्रश्न असे प्रकार आहेत.. यावर पण थोडे लिहा असे सुचवेन.. विशेषतः प्रश्नसंस्कृतीचा विकास, विकासाच्या आडून आलेली सूज आणि gunpoint innovation सारखे gunpoint questions हा पण एक वेगळा विषय आहे.

In reply to by आनन्दा

धन्यवाद. आपल्या सूचना मी जरूर विचारात घेईन - हा लेख उपडेट कसा करायचा हे मला माहित नाही - सापडेल कधीतरी. "gunpoint innovation सारखे gunpoint questions" ह्या संकल्पना मला नवींन आहे. कृपया थोडेसे त्याबद्दल सांगा.

In reply to by तुषार काळभोर

धन्यवाद. आपला लेख वाचला गेला आणि त्यावर छान प्रतिक्रिया आली के बारा वाटत. any questions हे औपचारीक पणे विचारतात. खरे प्रश्न विचार केल्यावरच येतात नव्हे विचारांची जी काही क्रिया असेल ती प्रश्नानीच सुरु होते असं मला वाटतं.

अर्धवटराव 21/11/2020 - 19:30
फार महत्वाचा विषय आहे हा. एक नेमका प्रश्न मोठ्या ज्ञानभंडाराची गुरुकिल्ली असु शकते. किंबहुना योग्य प्रश्न पडले तरच कुठल्याही विषयात प्रगती संभवते.

In reply to by अर्धवटराव

धान्यवाद. प्रश्नांचे शब्दांकन करणे अवघड असते आणि हे जाणवते. लोभ असावा. "By defining exactly what the researcher is trying to find out, questions influence most of the rest of the steps taken to conduct the research. That’s true even if the research is not for academic purposes but for other areas of our lives." https://guides.osu.edu/ld.php?content_id=41926909
लेखनविषय:
लेखनप्रकार
To लिही, or not to लिही! That is the प्रश्न! 'प्रश्न' या विषयावर लिहिण्यासारखे काही आहे का - प्रश्नांवरचा हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. आणि म्हणूनच हा प्रश्नोपद्व्याप! सुरवात प्रश्नोत्तरानेच करू. प्रश्न विचारणारा मी डॉ. जेकिल आणि उत्तर देणार मीच मिस्टर हाईड. (टीप: सावधान! लेख मोठा आहे.) प्रश्नाबद्दल प्रश्न मी का विचारतो आहे? त्यासाठी हे दोन उदाहरण पहा.
  1. अथर्ववेदा मधे प्रश्नोपनिषद नावाचे उपनिषद ज्याचे स्वरूप प्रश्नोत्तर असे आहे. या उपनिषदाचे स्वरूप शिष्यांनी पिप्पलादांना विचारलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तरं असे आहे.

शिकण्याचे मानसशास्त्र — वर्ड प्रॉब्लेमस्

राजा वळसंगकर ·

उपयोजक 12/11/2020 - 10:43
सदर विषयावरील आधीच्या FB वरील लेखांच्या लिंक्स द्याल का? _/\_

नव्वदीच्या दशकात चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला असायचे. अर्थात काठिण्य पातळी त्या वयाला अनुसरून. पण त्या प्रश्नातून अपेक्षित असलेली "वाचा, समजून घ्या, विचार करा, सोडवा, लिहा" ही कौशल्ये पुढे प्रचंड उपयोगी पडली हे नक्की!

शिक्षणाला केवळ साक्षरतेचा पुढे न्यायचे असेल तर क्रिटिकल - अनँलिटीकल थिंकिंग क्षमता वाढवण्यासाठी असे प्रकार नित्य अभ्यासक्रमात हवे. कदाचित असे काही करता येण्यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्यच कमी पडतंय? कोरोना काळात उत्साही लेखकांसाठी ही एक संधी आहे का?

उपयोजक 12/11/2020 - 10:43
सदर विषयावरील आधीच्या FB वरील लेखांच्या लिंक्स द्याल का? _/\_

नव्वदीच्या दशकात चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला असायचे. अर्थात काठिण्य पातळी त्या वयाला अनुसरून. पण त्या प्रश्नातून अपेक्षित असलेली "वाचा, समजून घ्या, विचार करा, सोडवा, लिहा" ही कौशल्ये पुढे प्रचंड उपयोगी पडली हे नक्की!

शिक्षणाला केवळ साक्षरतेचा पुढे न्यायचे असेल तर क्रिटिकल - अनँलिटीकल थिंकिंग क्षमता वाढवण्यासाठी असे प्रकार नित्य अभ्यासक्रमात हवे. कदाचित असे काही करता येण्यासाठी लागणारे शैक्षणिक साहित्यच कमी पडतंय? कोरोना काळात उत्साही लेखकांसाठी ही एक संधी आहे का?
लेखनविषय:
लेखनप्रकार
“The twin goal of mathematics education is the development of critical thinking and problem-solving skills and abilities.” एका अभ्यासलेखामधे हे वाक्य वाचले आणि थबकलो. मार्कांच्या रस्त्यावर झापड लावून धावणाऱ्यांचा मागे कळपवृत्तीमुळे धावताना आपण काहीतरी विसरलो आहोत हे जाणवत होते, काहीतरी मागे ओढत होत आणि थांब, प्लीज थांब म्हणत होत... हाच का तो विचार ... ? मागच्या अनेक FB पोस्ट मधून शिकण्याचे मानसशास्त्र आणि त्यातून डोकावणाऱ्या साहित्याच्या घटकांची "थिअरी" वर लिहिले, आता "प्रॅक्टिकल"! यासाठी वर्ड प्रॉब्लेम हा एक मोठा घटक आहे.

खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसींगची खोड मोडली

पाषाणभेद ·

योगी९०० 10/11/2020 - 20:43
खो खो खो... ख्या ख्या ख्या..... खि खि खि..!! तलवारीने ऐवजी खडगाने असे टाकले असते तर मिटरमध्ये बसले असते...

खडक-वाडी हे नाव सार्थ करणारा खडखडीत खडकी रस्ता https://m.facebook.com/video_redirect/?src=https%3A%2F%2Fvideo.fnag1-2.fna.fbcdn.net%2Fv%2Ft42.9040-2%2F122624733_415654109440093_1206273528272626677_n.mp4%3F_nc_cat%3D107%26ccb%3D2%26_nc_sid%3D985c63%26efg%3DeyJybHIiOjk0NiwicmxhIjo1MTIsInZlbmNvZGVfdGFnIjoibGVnYWN5X3NkIn0%253D%26_nc_ohc%3D1EYPOBAzg4cAX_unUnq%26_nc_ht%3Dvideo.fnag1-2.fna%26oh%3Db672ece157de1e19ff463cda5e644137%26oe%3D5FAAF9C5&source=misc&id=3445893472163581&noredirect=0&watermark=0&refid=52&__tn__=FH-R आणि हा थितल्या आम्ही घडवलेल्या पूजेचा फोटू... https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/124377021_3446023682150560_1578458642337459125_o.jpg?_nc_cat=109&ccb=2&_nc_sid=8024bb&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=CUcdeiQihtAAX8IV_fO&tn=X0HqrX3COAqv-3e5&_nc_ht=scontent.fnag1-2.fna&tp=14&oh=201fa06223f32d78d16832a755cda693&oe=5FD21EC5

योगी९०० 10/11/2020 - 20:43
खो खो खो... ख्या ख्या ख्या..... खि खि खि..!! तलवारीने ऐवजी खडगाने असे टाकले असते तर मिटरमध्ये बसले असते...

खडक-वाडी हे नाव सार्थ करणारा खडखडीत खडकी रस्ता https://m.facebook.com/video_redirect/?src=https%3A%2F%2Fvideo.fnag1-2.fna.fbcdn.net%2Fv%2Ft42.9040-2%2F122624733_415654109440093_1206273528272626677_n.mp4%3F_nc_cat%3D107%26ccb%3D2%26_nc_sid%3D985c63%26efg%3DeyJybHIiOjk0NiwicmxhIjo1MTIsInZlbmNvZGVfdGFnIjoibGVnYWN5X3NkIn0%253D%26_nc_ohc%3D1EYPOBAzg4cAX_unUnq%26_nc_ht%3Dvideo.fnag1-2.fna%26oh%3Db672ece157de1e19ff463cda5e644137%26oe%3D5FAAF9C5&source=misc&id=3445893472163581&noredirect=0&watermark=0&refid=52&__tn__=FH-R आणि हा थितल्या आम्ही घडवलेल्या पूजेचा फोटू... https://scontent.fnag1-2.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/124377021_3446023682150560_1578458642337459125_o.jpg?_nc_cat=109&ccb=2&_nc_sid=8024bb&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=CUcdeiQihtAAX8IV_fO&tn=X0HqrX3COAqv-3e5&_nc_ht=scontent.fnag1-2.fna&tp=14&oh=201fa06223f32d78d16832a755cda693&oe=5FD21EC5
(पार्श्वभूमी: मिपासदस्य अतृप्त आत्मा यांनी नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्यांना ऐकवावी असे वाटले. ) खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली खुंखार खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता. खासेपाटील यांचा खानसामा खच्चून खटकी होता. त्याला खासेरावांचा मुलगा खगेंद्र डोळ्यात खटकत होता. खगेंद्र खूप खाऊ खात असल्याने खानसामा खार खाऊन होता.

शिक्षक दिन

कवि मनाचा ·
लेखनप्रकार
५ सप्टेंबर... शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. छोट्या-छोट्या प्रसंगातून शिक्षक-विद्यार्थ्यातले संवाद व त्याद्वारे समजलेली शिक्षणमूल्ये लिहिण्याचा हा एक प्रयत्न... ------------------------------------- एक आई आपल्या लहानग्या मुलाला शिकवते की, जीवनात नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी. चांगली संगत असेल तरच तुझी प्रगती होईल. वाईट संगत तुला वाईट मार्गावर नेईल. म्हणून देवाची तू प्रार्थना कर - "देवा, मला आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात ठेव." वाचनाची आवड लागावी म्हणून आई त्या मुलाला गावातल्या सार्वजनिक वाचनालयात जाण्याची सवयही लावते. मुलगा वाचनालयात जाऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सी. व्ही.

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

पाषाणभेद ·

पाषाणभेद 24/08/2020 - 17:22
ताक. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले.

चित्रगुप्त 24/08/2020 - 18:23
धडा मस्त लिवलाय पाभौ. हा भाग १ झाला. आता दर दोन-तीन महिनांनी मधल्या काळातील घटनांचा आढावा घेत आणखी पुढले लेख लिहीत रहावे. करोनाचा प्रभाव - देशी आणि जागतिक - यांचाही आढावा घ्यावा, असे वाटते. ही एक लेखमालिकाच होऊ शकते. पुभाशु.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 25/08/2020 - 22:55
नको हो चित्रगुप्तजी, थोडक्यात गोडी असते. अन तसेही हा धडा नॉस्टॅल्जीया किंवा जून्या आठवणी असलेल्या मिपावरील लेखमालीकेसाठी लिहीलेला होता. म्हणजे असे की, पुढल्या दशकातल्या मुलांना हा धडा असेल अन त्यांना आता २०२० मध्ये काय घडले ते वाचता येईल. बाकी काय, परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे? अहो, उलट तुम्ही जास्त फिरतात हिंडतात. तुम्हीच लिहा की एखादा चित्रलेख!!

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 26/08/2020 - 03:20
@पाषाणभेदः
परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे?
सध्या अमेरिकेत आलेलो आहोत, आणि इकडे येण्यापूर्वीचे, प्रवासातले आणि आल्यावर केलेल्या कोरोनाशी संघर्षाचे वर्णन केलेला खालील लेखही लिहीला आहे. http://www.misalpav.com/node/47307
लिहा की एखादा चित्रलेख!!
आणखी एक नवा चित्रेलेख 'माळवा - काही आठव्णी, काही चित्रे' हा श्रीगणेश लेखमालेत येऊ घातला आहे.

पाषाणभेद 24/08/2020 - 17:22
ताक. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले.

चित्रगुप्त 24/08/2020 - 18:23
धडा मस्त लिवलाय पाभौ. हा भाग १ झाला. आता दर दोन-तीन महिनांनी मधल्या काळातील घटनांचा आढावा घेत आणखी पुढले लेख लिहीत रहावे. करोनाचा प्रभाव - देशी आणि जागतिक - यांचाही आढावा घ्यावा, असे वाटते. ही एक लेखमालिकाच होऊ शकते. पुभाशु.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 25/08/2020 - 22:55
नको हो चित्रगुप्तजी, थोडक्यात गोडी असते. अन तसेही हा धडा नॉस्टॅल्जीया किंवा जून्या आठवणी असलेल्या मिपावरील लेखमालीकेसाठी लिहीलेला होता. म्हणजे असे की, पुढल्या दशकातल्या मुलांना हा धडा असेल अन त्यांना आता २०२० मध्ये काय घडले ते वाचता येईल. बाकी काय, परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे? अहो, उलट तुम्ही जास्त फिरतात हिंडतात. तुम्हीच लिहा की एखादा चित्रलेख!!

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 26/08/2020 - 03:20
@पाषाणभेदः
परदेशातच आहात की भारत? अन तिकडे असाल तर कोरोना काय म्हणतो आहे?
सध्या अमेरिकेत आलेलो आहोत, आणि इकडे येण्यापूर्वीचे, प्रवासातले आणि आल्यावर केलेल्या कोरोनाशी संघर्षाचे वर्णन केलेला खालील लेखही लिहीला आहे. http://www.misalpav.com/node/47307
लिहा की एखादा चित्रलेख!!
आणखी एक नवा चित्रेलेख 'माळवा - काही आठव्णी, काही चित्रे' हा श्रीगणेश लेखमालेत येऊ घातला आहे.
(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२) इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट (प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. ) जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२०च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२०च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले.