समाज

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३२

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
1 Mar 2015 - 4:13 pm

मागिल भाग..
आणि मी रिक्षाच्या मागच्या खिडकितून..कवाडीच्या दारातून आमच्या रिक्षाकडे पहात असलेल्या काकूचं स्तब्ध मनानी दर्शन घेत राहिलो...रिक्षा पुढे निघाली..पण घर येइस्तोवर,माझी मान खाली होती..आणि डोळे ओलेचिंब.
पुढे चालू...
==========================

संस्कृतीसमाजविरंगुळा

झाडी बोली (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
1 Mar 2015 - 2:50 am

प्रत्येक भाषेचे "प्रमाण" किंवा "ग्रांथिक" व "बोली" असे दोन भाग आढळून येतात. मराठीत पुण्याच्या आसपास बोलली जाणारी ’पुणेरी" भाषा ही ग्रांथिक मानली जाते. मराठीतील विविध बोली भाषा उदा. कोल्हापुरी, वायदेशी, नगरी, बागलाणी, खानदेशी, अहिराणी, बालेघाटी, वर्‍हाडी, गंगथडी, बैतुली, नागपुरी, मालवणी, कोंकणी, कारवारी इ. आपल्याला (निदान ऐकून तरी) माहीत असतात.व याचीही कल्पना असते की या बोली भाषा महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागांमध्ये प्रचलित आहेत व त्यांची नावे त्या त्या भागांवरून पडली आहेत. उदा. मालवणच्या आसपास बोलली जाते ती मालवणी बोली.

भाषाव्युत्पत्तीसमाजप्रकटनविचारसमीक्षा

आयुर्वेद रुग्णालय सुरु करणे बाबत....

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in काथ्याकूट
28 Feb 2015 - 8:07 pm

पुण्यामध्ये आयुर्वेद रुग्णालय सुरु करण्याचा विचार करतो आहे,अंदाजे ३००० चौ.मी.जागा उपल्बद्ध होइल असे वाटते आहे. यात पंचकर्माचे दोन सेट अप,फिजिओथेरपी,अक्युपंकचर सेट अप,योगा हॉल्,सहा ते आठ स्पेशल रुम,असा सगळा विचार आहे.

म्हण (शतशब्द्कथा)

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
27 Feb 2015 - 3:50 pm

''बाबा , फॉक्स तर फ्रूट्स नाई खात ना?''
नाही बेटा .
''मग इथं गोष्टीत कसं लिहिलंय ?''
बघू .
ती म्हण आहे, म्हण .

''काय म्हणू?'''
अगं तू काई म्हणू नकोस, त्याला 'म्हण' असं म्हणतात.
लहानशा गोष्टीतून काहीतरी सांगितलेलं असतं .

''पण फॉक्स तर नॉनवेज खातो ना?''

तसं नाही बेटा - कुणाला एखादी गोष्ट मिळाली नाही तर तो म्हणतो ना -'' मला तर ती नकोच होती '' - त्याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्षं आंबट - कारण कोल्हा पण असाच लबाड असतो.

***

कथासमाजआस्वादविरंगुळा

मदतकेंद्र: सल्ला , मार्गदर्शन, साहाय्य, समुपदेशन

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
27 Feb 2015 - 11:03 am

माझ्या लग्नाला १० वर्षे झालीत मला दोन मुले आहेत माझे मि खूप दारू पितात घरात सारखे तणाव राहतात मि ग्राम प कामाला आहे मि शाळे वर कामाला जाते पार्लर टाकले पण चालत नाही ते घरात आम्हाला पैसे देत नाहीत आई वडील काही म्हणत नाहीत माझे सासरे देखील दारू पितात गांजा पितात पता खेड तात तसेच मासाहार करतात पै कमी पडले कि बहिण आई त्या दोघांना देते .कृपया मला मदत करा त्यावर उपाय सागा सेवा काय करू कि वाद होणार नाहीत माझ्या जवळ पैसे येतील .

-सौ स. श. रा. ( मराठी विकिपीडियातील संदेशात पूर्ण नाव होते पण येथे ते संक्षीप्त केले आहे.)

समाजजीवनमानराहणीसल्लामदत

रेल्वे अर्थसंकल्प

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in काथ्याकूट
26 Feb 2015 - 2:28 pm

आज श्री सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री, यांनी २०१५-१६ चा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. त्यातील महत्वाच्या तरतूदी इथे टाकत आहे.

२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन- कार्यक्रमांची माहिती

बीएमएम२०१५'s picture
बीएमएम२०१५ in जनातलं, मनातलं
26 Feb 2015 - 1:52 am

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे.

संस्कृतीसमाजमाहिती

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३१

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
26 Feb 2015 - 12:00 am

मागिल भाग..
फक्त तो जेव्हढा याबाबतीत सशक्त होत जाइल्,तेव्हढं हे फळ आपल्याला अधिकाधिक खणखणीत आणि वाजवून मिळेल.
================================

संस्कृतीसमाजविरंगुळा

बाई, आज रातच्याला वाड्यावर या !!! - भाजपा

किरण८८७७'s picture
किरण८८७७ in जनातलं, मनातलं
25 Feb 2015 - 2:24 pm

"बाई, आज रातच्याला वाड्यावर या" निळू फुलेच्या पाटील/सावकारी भूमिकेची आठवण झाली न. बाईंना यावेच लागणार, अन अत्याचार झाल्यावरही कुणाकडे दाद मागायला मार्ग नाही. कारण आगोदरच सांगितलेय कि "आवाज बंद, कुणाकडे काही बोलायचे नाही. हुकुमशाही आहे". काय मार्ग राहायचा त्या बाईंना? वाड्यावर हजेरी लावायची अन मग रडत कडत थोडे दिवस काढायचे अन मग जिवाचे बरेवाईट करून घ्यायचे. मी का सांगतोय हे सगळे? २ दिवसातल्या घडामोडी पाहुन मला हे सर्व आठवले. फरक फक्त इतकाच कि त्या बाई म्हणजे "आपला गरीब शेतकरी" अन सावकार म्हणजे "भाजपा सरकार" .

धोरणमांडणीपाकक्रियासमाजजीवनमानराजकारणविचारप्रतिक्रियालेखवादप्रतिभा

मेरा भारत महान

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
24 Feb 2015 - 12:05 am

हा लेख वाचल्यावर कदाचित माझ्याबद्दल तुम्ही मला नकारात्मक विचार करणारा म्हणून हिनवाल. काही लोक मला देशद्रोही असल्याचा शिक्का मारून देश सोडायला देखील सांगतील. पण खरच मित्रांनो मला कधी कधी खूप राग येतो या देशाचा, या देशाचा म्हणण्यापेक्षा या देशातील लोकांचा आणि त्यांच्या मानसिकतेचा. राग येतो या देशातील राज्यकर्त्यांचा आणि सिस्टीम चा.

समाजविचार