समाज

फस्ट बाइट लव्ह

कोमल's picture
कोमल in जनातलं, मनातलं
19 Aug 2015 - 9:27 pm

मी एकदा बालेवाडी वरून आउन्ध ला निगालेले. सीक्स शितर मदून. वाटेत बाणेर आल्यामुळे मला भुक लागली. म्हणून मी उतारले.

इतिहासकथाभाषासमाजजीवनमानराहणीऔषधोपचारप्रवासमौजमजारेखाटनप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाआस्वादअनुभवमतसल्लामाहितीसंदर्भमदतविरंगुळा

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
19 Aug 2015 - 7:52 am

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

संस्कृतीसमाजविचारअनुभव

द्वेषाची खाई....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Aug 2015 - 7:49 am

टिळकांच्या मृत्युनंतर जो खास अंक इंदूप्रकाशने काढला, त्यातील "प्रकाशकाचे दोन शब्द" येथे टाईप करुन टाकतो आहे कारण फोटोमधील अक्षर फार लहान येते व वाचता येत नाही. हे टाकायचे कारण म्हणजे त्यावेळेस सामाजिक व राजकीय वातावरण किती प्रगल्भ व विचारी होते हे समजते. आत्ताच्या जाणत्या राजांबद्दल काय बोलावे ? स्वत:च्या झेंड्याखाली चार टाळकी जमविण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. मग महाराष्ट्रावे वाटोळे झाले तरी चालेल अशी परिस्थिती आहे....असो...

समाजलेख

अस्तित्वकण

अर्थहीन's picture
अर्थहीन in जनातलं, मनातलं
18 Aug 2015 - 4:00 pm

बरेच ब्राम्हवृंद,
घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत...

बरेच मराठे,
चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत...

उर्वरित महाराष्ट्र
'आम्हाला काही घेणं देणं नाही'
या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय...

"अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर
"वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय...

उभे केलेले कारखाने बंद पाडून
तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब
मोठमोठे मोर्चे काढ़तायत...

कवितामुक्तकसमाजkathaaराजकारणविचारलेखमत

पशु-पक्षीभूषण

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
18 Aug 2015 - 3:49 pm

जशी मानवी बहुजनसमाजात जागृती झाली तशी ती, पशु-पक्षी समाजातही होऊ लागली. आधुनिक युगांत तर, शहरांत रहाणार्‍या पशु-पक्ष्यांना मानवी गाणी, साहित्य हेही समजू लागले आणि त्यांत आवड-निवडही निर्माण झाली. त्यांनीही जनसभा घेऊन आपापल्या मागण्या मांडायला सुरवात केली आणि मानवी साहित्यसंमेलनासारखेच ठरावही पास केले. अशाच एका सभेचा हा इतिवृत्तांत.

सर्वप्रथम सभाध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले आणि आपल्या दोन तासांच्या भाषणाने पशु-पक्ष्यांना झोपेला आणले. नंतर सर्व औपचारिक विधी संपल्यावर , ठरावांसाठी मुद्दे मांडण्याचा प्रस्ताव मांडला गेला.

मुक्तकसमाजराजकारणमौजमजाविरंगुळा

जीवनाची प्रभावी दशसूत्री !

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
18 Aug 2015 - 3:21 pm

आपले जीवन हे रोज एकेका दिवसाने आपल्यासमोर येते. थेट मृत्यूपर्यंत!!
म्हणूनच आपला प्रत्येक दिवस सारखाच महत्त्वाचा असतो.
खाली दिलेल्या दहा गोष्टी रोज करा म्हणजे प्रत्येक दिवस सत्कारणी लागू शकेल.
अनेक सकारात्मक विचार, सुविचार आणि पुस्तके वाचून त्यात समान असे काही धागे मी शोधले आणि ते संकलन करून आपल्यापुढे मी मांडतो आहे. त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?

समाजजीवनमानतंत्रविचार

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरी गंगेच्या काठावरती...

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Aug 2015 - 2:45 pm

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

संस्कृतीसमाजविचारअनुभव

नामाची महिमा न्यारी

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
17 Aug 2015 - 9:21 pm

नाम संकीर्तन साधन पैं सोपे
जळतील पापें जन्मांतरीची.

(संत. तुकोबाराय)

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? अरे पण नाव नसते तर शेक्सपिअरला कोणी ओळखले असते. नावाच मुळे शेक्सपिअरला लोक आज ही ओळखतात. नावाची महीमाच न्यारी आहे. व्यक्तीपेक्षा त्याचे नाव मोठे असते. समुद्रावर सेतू बांधताना, राम नाव लिहिलेले पाषाण समुद्रावर तरंगत होते. पण भगवंतानी आपल्या हाताने समुद्रात टाकलेला दगड समुद्रात बुडाला कारण त्या दगडावर राम नाम लिहिलेले नव्हते. भगवंतापेक्षा, त्यांचे नाव जास्त परिणामकारक होते.

समाजविचार

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
17 Aug 2015 - 10:43 am

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापुरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

संस्कृतीसमाजजीवनमानविचारअनुभव