ऐका सत्य नारायणाssssची कथा!
थोडी पार्श्वभूमी....
थोडी पार्श्वभूमी....
आंदमानातील काही आदीवासी समाज आहेत, त्याच प्रमाणे पार्सी समाजाची लोकसंख्या देशात आणि विदेशातही वेगाने खालावते आहे. चांगल्या राहणीमानासाठी उशीरा अथवा आंतरधर्मीय विवाह हे त्याचे मुख्य कारण आहे असे म्हटले जाते. पार्सी लोकांना जन्मदर वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रसरकारच्या अल्पसंख्यांक खात्याने दहाकोटीच्या जाहीराती काढल्या आहेत इथ पर्यंतही ठिक आहे.
भोपाळ गॅस दुर्घटनेची (कदाचित) जबाबदारी असू शकणार्या वॉरेन अँडरसनला भारतीय आणि आमेरिकी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयापुढे उभे टाकावे लागले नाही. अखेर २९ सप्टे २०१४ ला त्याला काळानेच वर नेले. त्याच्या मृत्यूची बातमीही काही आठवडे लपवून मग दिली गेली. आम्ही आजकालचे पांढरपेशे भौतीक प्रगतीच्या मीठाला एवढे जागतो की कशाचेच काही वाटत नाही. न्यायालयापुढे त्या माणसाने उभ टाकण्याची गरज नाही हे आमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोकांनाच अधीक पटलेल असतं.
मागिल भाग-१६
आणि वधू एकदा श्टेजवर येऊन वरासमोरच्या पाटावर उभी राहिली,की मग सुरु होतो एक
अत्यंत गंभीर (आणि तेव्हढाच इनोदी Biggrin ) असा कार्यक्रम.... तो म्हणजे
मंगलाष्टकांचा!
पुढे चालू...
=================
खरं म्हणजे,विवाहसंस्कारातला मंगलाष्टकांचा कार्यक्रम,हा परंपरेप्रमाणे किंचितसा प्रसन्नतेचा पण त्याहून जास्त गंभीर स्वभावाचा असा आजही गृहीत धरला जातो. म्हणजे या जागी अगदीच विनोद होत नाहीत,असं नाहीये. पण विनोद होत
आपले राजकारणी कोकणचे क्यालिफोर्निया करायच्या बर्याच बाता करत असतात.
कोकण खरेच निसर्गसुंदर आहे. निसर्गाचा इतका वरदहस्त महाराष्ट्रात इतर कोणत्याच भागास मिळालेला नाहिय्ये.
लाम्बच लांब समुद्रकिनारा. त्यांची जणु सोबत करत असल्या सारख्या लागुनच असलेल्या डोंगर रांगा. ती तांबडीलाल माती, वार्यावर डुलणारी नारळी पोफळीची झाडे. या सार्याला दृष्ट लागु नये की काय म्हणून असणारे गरीबीचे देणे, लोकाना असलेले रीकामपण, बेकारी , अशिक्षण , त्यातून निपजलेला तिरकस स्वभाव हे सगळे कोकणातच आढळतात.
'अहं' बद्दल पुढेचर्चा करण्यापुर्वी या विषयावर बरच मंथन चिंतन करूनही मला स्वतःला याबाबत खुपसे सुधारता आलेले नाही ही माझी स्वतःची मर्यादा सुरवातीसच स्विकारून, समुहाचा घटक म्हणून मानवी समुह ते समुह सहसंबंधातील रुसवा फुगवा अभ्यासण्याच्या दृष्टीने काही लिहावे हा मनात विचार असतानाच संत तुकाराम महाराजांची खालील गाथा वाचनात आली.
तेलणीशी रुसला वेडा | रागेँ कोरडें खातो भिडा || 1 ||
आपुले चित्त आपण पाही | संकोच तो न धरी कांही || 2 ||
-संत तुकाराम (गाथा क्र. ५६)
काही प्रसंग.
वेळ: तुमच्या मनात येईल ती …
स्थळ: तुम्हाला वाटते तेच.
प्रसंग पहिला
सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात.
"५ कटिंग दे रे…. "
माझ्या कडून ऑर्डर गेली …
"जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं …
दोघे सिगरेटी घेऊन आले….
"च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता
"काय झालं रे " मी
सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला
सगळे सावंत कडे डोळे लाऊन
"सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … "
"अर्रर्र …. " एका सुरात
"कस काय … "
उत्तरभारतीय व्यक्ती नावांचे लेखनात वडीलांचे नाव नमुद करण्याची प्रथा कमी असावी. एक उदाहरण म्हणून हरयाणाचे नवे मुख्यमंत्री त्यांचे नाव मनोहर लाल खट्टर असे लिहितात. संदर्भ त्यांचे संकेत स्थळ http://manoharlalkhattar.in/ मराठी/महाराष्ट्रीय लेखन परंपरेने मनोहरलाल असे एकत्र न लिहिता, मनोहर आणि लाल हे शब्द वेगवेगळे लिहून नंतर आडनाव लिहिलेले आढळले जसे की मनोहर लाल खट्टर असे लिहिले तर आपण सर्व साधारण पणे मनोहर हे त्यांचे स्वतःचे नाव लाल हे मध्ये आले म्हणून वडलांचे नाव आणि मग आडनाव असे आपण सर्व साधारणपणे समजतो.
भारतात बहुतांश ठिकाणी बहुतांश वेळा धार्मीक सलोख्याच वातावरण असत शांती असते आणि धार्मीक सहिष्णूताही अनुभवास येत असते. अर्थात जी गोष्ट नित्याची असते नेमकी त्याचीच दखल कमी घेतली जाण्याची शक्यता असते. या धाग्याचा उद्देश इंग्रजी मराठी आणि इतरही भाषी विकिपीडियातून भारतातील धार्मीक सहिष्णूतेच्या नोंदींची दखल घेणे असा आहे.