सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)
http://www.misalpav.com/node/25292
-------------------------------------------------------------------------------
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)
http://www.misalpav.com/node/25292
-------------------------------------------------------------------------------
खुलासा-भिक्षुकी/पुरोहितपणा/भटजीगिरी, हा या लेखनाचा गाभा आहे... पण तरिही,यातले अनुभव मांडणारा जो कुणी भटजी आहे,तो मी (स्वतः) नसून,आमच्यातल्या अनेक सर्वसामान्य भटजींचं ते एकत्रित व्यक्तित्व आहे असे समजावे!
===============================================================================
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रोय' (भाग १)
तर मंडळी देशात सगळं कसा आनंदी आनंद आहे ! अहो कसा नसणार आपल्या नेत्यांनी पोटभर जेवणाची सोय केली आहे.राज बब्बर म्हणतात १२ रु आजपण मुंबईत पोटभर जेवण मिळते. तर त्यांच्याच पक्षातील रशिद मसुद यांनी तर फक्त ५ रु दिल्लीत पोटभर जेवण मिळेते. दिल्ली मुंबई पेक्षा इतके स्वस्त आहे आणि ५ रु च्या जेवणासाठी मुंबईत १२ रु मोजावे लागतात त्यामुळे मुंबईतल्या महागाईचा मी निषेध नोंदवतो.
कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे.
श्रीविठ्ठल :मला समजलेला
डोंगरदरिच्या कपारितुनी, हत्ती घोडे कुठून आले?
मनी वाटते-चितारताना,अकल्पिता'ही "फुटून" गेले...!
कुण्या देशीचे कोण प्रवासी नुसता हाती छिन्नी हतोडा
हातामधुनी कसा अवतरे? मत्त हाती अन निधडा घोडा!?
महाराष्ट्रात जन्माला येऊन आषाढीची वारी माहित नसणारा माणूस विरळाच. त्यातही मराठी माणसाला, विशेषत: माझ्यासारख्या सोलापूरकडे आजोळ असणा-या माणसाला वारीबद्दल आकर्षण नसणं म्हणजे सच्च्या क्रिकेटप्रेमीला सचिनची खेळी लाईव्ह पाहण्याबद्दल आकर्षण नसण्याइतकंच अशक्य. लहानपणी दोन तीनदा गावी वारी पाहिली, तेव्हापासूनच तिचा एक भाग होण्याची इच्छा मनात घर करून होती. ४ वर्षांपूर्वी या इच्छेला मूर्त स्वरूप मिळालं. कॉलेजमधल्या एका मित्राने वारीतल्या वैद्यकीय शिबीराला स्वयंसेवक म्हणून येण्याबद्दल विचारलं, आणि तेव्हापासून दरवर्षी वारीला जाण्यास सुरूवात झाली.
आहे ग आई मी सुखी समाधानी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
पितॄतुल्य सासरे माझे मातृतुल्य सासू
येतील ग कसे माझ्या डोळ्यांमध्ये आसूं
प्रेमळ पती मला जपे फुलावाणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
नणंद माझी बहिणीसारखी भावासम दीर
आठवेल कसे आता मला ग माहेर
जाऊबाईची ती तिंगी आहे फार गुणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
बाहेरची कामे मला नाही ग सांगत
स्वंयपाकपाणी करते मी घरात्ल्याघरात
जीव लावतात मला सर्व मुलीवाणी
नको आणू आता तु़झ्या डोळ्यांमध्ये पाणी
ढीश्श....क्लेमर!!! >>> आंम्हास तसे सर्व काही साधे सरळ रुचते,आणी पचतेही! वेळच आली तर,वेडे/वाकडेही पचवू कदाचित.,,,
पण... सरळ होणारे पदार्थ मुद्दाम कोणी जड करून खावयास दिले,आणी वरून मी सांगतो तितके वेळाच चाव,आणी मी म्हणतो तसेच गिळ! असे म्हटले तर ते आमच्या लेखी(इथे लिहायच्या नव्हे! ;) ) गिळगिळीतच होइल. म्हणून आंम्हास "त्यानी" जे सुचविले,ते यांना बोधप्रद होवो,अशी "जड" प्रस्तावना करून ही जिल्बी तळायला-सोडत आहे. तिचा बाकिच्यांनीही आस्वाद घ्यावा..असे मी सांगतो.