मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अभियांत्रिकीचे दिवस-४.. ओरल्स..!

पाटिल ·

बेक्कार हसतोय =))) ऑईल काय राव ऑईल ... हिलेरियस =)))) मला आमची बी.एस्सी लास्ट इयर ची ओरल आठवली . आता स्टॅटिस्टिक्स सारख्या विषयाला ओरल असण्याचे काय कारण ? पण बहुतेक त्यांना तपासायचे असावे की तुम्ही नुसतेच रट्टाबाजी करुन पास होताय की तुम्हाला खरेच त्यामागील गणित , लॉजिक इन्टर्प्रिटेशन कळले आहे ? चार पेपर ला चार ओरल्स ! जवळपास २०० मार्क टोटल मार्क्स च्या २०% ! पण ते झपाटलेले दिवस होते , अभ्यासात मागेपुढे पाहीले नाही . पहिल्या तीन ओरल्स अफलातुन झाल्या . शेवटच्या ओरल ला मला प्रश्नच विचारले नाहीत एक्स्टर्नल ने . ते हसुन फक्त इतकेच म्हणाले की " तुला आता काय विचारयचं ? तु सगळीच तयारी करुन आलाय . एक सांगतो , पी.एच.डी कर नक्की !" ह्या एवढ्यावर माझी ओरल संपली ! २०० पैकी १९९ मार्क्स मिळाले ! अर्थात एवढे करुनही मी शिवाजी विद्यापिठात दुसरा आलो =)))) , सोलापुरचा कोणीतरी एक जण पहिला होता . त्याने मुख्य पेपर मध्ये मला मागे टाकले ...दुत्त दुत्त. नंतर कधीतरी सोलापुर ला शिवाजी विद्यापिठातुन काढुन स्वतंत्र विद्यापीठ दिले तेव्हा मला मनस्वी आनंद झालेला =))))

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

नाही ना ! एमेस्सी च्या ओरल्स आणि एक्जॅम्स मध्ये आमची अवस्था ह्या लेखकासारखीच दारुण झाली होती , शिवाय कॅपस मधुन नोकरीही लागली म्हणुन राहुन गेले पी.एच.डी चे ! ( पण आता खंत वाटते , पी.एच.डी केली असती तर आत्ता कमावत आहे त्याच्या किमान दुप्पट ते तिप्पट जास्त कमावत असतो मी :( नहि ज्ञानेन सदृषं रिवॉर्डींग इह विद्यते हेच खरे !)

शानबा५१२ 24/08/2021 - 09:09
माझा "व्हायवा एक्झाम" चा अनुभव काहीसा मार्कस ह्यांनी लिहलल तसाच आहे. मी पी.एचडी मधुन सोडली. मधुन म्हणजे काही दीड वर्षांच्या आत, तो माझा निर्णय मला खुप आवडला, कारण रीसर्च टॉपीक जो नको होता तो दीला गेलेला व नंतर बदलेन बोलुन बदलला गेला नाही. मग बोललो अशा शिक्षकांकडे असलेली पी.एचडी डीग्री मला नको. ईतर मार्ग असेल आर्थिक स्थैर्य मिळवायचा. आपला लेख एकदम प्रामाणिक आहे. मणक्यातून थंडगार शिरशिरी.. fight or flight :-)

गणामास्तर 24/08/2021 - 11:40
यांवरून एक किस्सा आठवला. .स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या पेपरला बाजूच्या लायनीत बसलेला मित्र खपाखप समोरच्या पोराचे छापत होता. अर्थातच आम्हा बाकीच्यांची जळजळ होत होती. दिड दोन पानाचे कॅल्क्युलेशन छापून झाल्यावर मित्राने त्याचे अंडरलाईन बोल्ड वगैरे करून लिहिलेले उत्तर पाहिले अन डोक्याला हात मारून घेतला, माझ्याकडे पाहत ओरडून म्हणाला कि या *त्त्याने उत्तर " syntax error " लिहिलंय . शून्य मिनिटांत आमची रवानगी बाहेर झाली. ज्याने हा प्रताप केला तो मुलगा एकही लेक्चर प्रॅक्टिकल चुकवत नसे. अजूनपर्यंत हा बरेचदा आमच्या चर्चेचा विषय होतो.

हहपुवा!! मस्त चाललिये सिरीज!! एकदम काळजाला भिडणारे प्रसंग आणि वाक्ये. आत जाणारे बकरे काय, कलकलाट करणार्‍या कोंबड्या काय , लईच भारी. आमच्या कॉलेजमध्ये सगळ्या लॅब एकाच मजल्यावर होत्या. म्हणजे ओरलसाठी एकीकडे मेक ची पोरे/पोरी थांबली, तर दुसर्‍या दारासमोर ईंस्ट्रुची, तिसरीकडे कॉम्प ची तर चौथीकडे क्ट्रिकल किवा ट्रॉनिक्स ची. आणि झाडुन सगळ्यांची अवस्था अशीच, कोणी जिन्यात लोळतोय, कोणी व्हरांड्यात फेर्‍या मारतोय तर कोणी एखादा कोपरा धरुन (आणि डोके धरुन) बसलाय. भयंकर स्ट्रेसफुल वातावरण. काही महिन्यांपुर्वीचे वार्षिक समारंभाच्या वेळचे हेच का ते कॉलेज अशी शंका यावी अशी एकुण परिस्थिती. लेख मनाला भिडला हेवेसांनल!!

सुबोध खरे 24/08/2021 - 12:42
हायला आमची एम डी ची तोंडी परीक्षा सकाळी ८ पासून संध्याकाळी ७ पर्यंत चालत असे आणि उमेदवार फक्त ५. पिळून निघणे म्हणजे काय असते ते तेंव्हा समजले. मेलं कोंबडं आगीला भीत नाही म्हणतात तसं दुपारपासून व्हायला सुरुवात होते. आमचे बाह्य परीक्षक तर "अंग्रेजोंके जमाने के परीक्षक" होते. (गुलबर्ग्याहून आलेले) त्यांना recent advances काय असतात तेच माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी मला नापासच केले असते. मध्यंतरात आमच्या इंटर्नल नि त्यांना "तुमचं" बरोबर नसून उमेदवार म्हणतो ते बरोबर आहे हे सुग्रास जेवणाबरोबर पटवून दिले. नाही तर एक पंढरीची वारी नशिबात आली असती

In reply to by सुबोध खरे

Bhakti 24/08/2021 - 15:11
मध्यंतरात आमच्या इंटर्नल नि त्यांना "तुमचं" बरोबर नसून उमेदवार म्हणतो ते बरोबर आहे हे सुग्रास जेवणाबरोबर पटवून दिले
अगदी इंटर्नल ती सुद्धा धावपळ असते तेव्हा. काही exaternal चा रूबाबच मोठा :)

गामा पैलवान 25/08/2021 - 02:27
पाटिलबुवा, प्रत्ययी लेखन आहे. प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहताहेत. तुमची उपमेची प्रतिमासृष्टी फारंच बहारदार आहे. विषुववृत्तीय जंगल, कसाई व कोंबडे, बेडकाचा इलेक्ट्रॉन, वगैरे, वगैरे ! :-) आ.न. आ.पै.

चौकस२१२ 25/08/2021 - 04:46
एक बहाद्दर गांजा मारून तोंडी परीक्षेला गेले होते,, उत्तर बरोबर दिले पण तेच उत्तर परत परत देत राहिला इंटर्नल त्याच कॉलेजात एम ई झालेला तरुण लेक्चरर होता,, त्यामुळे हे प्रकरण त्याच्या लक्षात आल ,, एक्सटेर्नल पासून हे लपवन्या साठी त्यांनी जी काय केविलवाणी धडपड केलीय अरे बापरे

मित्रहो 25/08/2021 - 10:17
मस्त मजा आली. एकदा आमच्या होस्टलचे रेक्टरच्या विषयाची ओरल होती आणि आम्ही ठरवून प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात होस्टलच्या समस्या सांगितल्या. आता पूर्ण आठवत नाही पण क्वॉलिटी म्हणजे काय तर मेसचे जेवणाची उत्तम क्वॉलिटी कशी असे काही तरी सांगितले होते. सर होस्टेलच्या मुलांना ओरलमधे कधीच खूप कमी मार्क देत नाही याची पूर्ण खात्री होती.

चावटमेला 25/08/2021 - 12:46
मी प्रत्येक ओरल मध्ये अगदी केविलवाणा, बापुडवाणा चेहरा करून बसत असे. म्हणून च कदाचित कितीही शिव्या दिल्या तरी परीक्षक कधी मला नापास करायचे नाहीत बहुतेक :)

In reply to by चावटमेला

सुबोध खरे 25/08/2021 - 19:41
आमचे एक मेजर सिद्दीकी म्हणून शरीररचनाशास्त्राचे परीक्षक होते. त्याना असे केविलवाणा चेहरा वगैरे अजिबात चालत नसे. त्यांचे प्रश्न येत नव्हते म्हणून एक मुलगी रडू लागली. त्यावर मेजर सिद्दीकी तिला कोरड्या शब्दात म्हणाले. Look here,miss, all this crying will not help. you go out wash your face and come back after १० minutes. If I see you crying then, I shall fail you. ती मुलगी गपचूप उठून बाहेर गेली. तोंड बिंड धुवून परत आली आणि तोंडी परीक्षा दिली. यानंतर मेजर सिद्दिकींचा मुलांमध्ये भाव काय वधारला होता.

बोलघेवडा 25/08/2021 - 20:51
पाटील साहेब, मस्त लेख. एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एका मित्राच्या कॉलेज मधला किस्सा आठवला. मशीन ड्रॉविंग च्या ओरल ला स्क्रू जॅक म्हणजे टायर पंचर झाल्यावर खाली आधाराला जे डिव्हाईस वापरतात त्याच्या डिझाईन बाबत काही प्रश्न एक्सटर्नल ने विचारले. बाकी सर्व ठीक होत पण त्याच्या हँडल ची लेंथ आमच्या मित्राने 5 मीटर अशी काढली होती. त्यावर तो एक्सटर्नल म्हणाला की ते हँडल फिरवायला बैल आणावा लागेल :)

सिरुसेरि 25/08/2021 - 23:22
सबमिशनवरील आठवणींप्रमाणे या आठवणीही मस्त . ओरलला जर कुणी व्यवस्थित अभ्यास करुन आला असेल तर बाकीचे त्याला "साला , रट्टा मारके आया है " असे डिवचत असत . बाकी या आठवणी वाचुन पुर्वी लिहिलेला लेख आठवला - https://www.misalpav.com/node/32511

बेक्कार हसतोय =))) ऑईल काय राव ऑईल ... हिलेरियस =)))) मला आमची बी.एस्सी लास्ट इयर ची ओरल आठवली . आता स्टॅटिस्टिक्स सारख्या विषयाला ओरल असण्याचे काय कारण ? पण बहुतेक त्यांना तपासायचे असावे की तुम्ही नुसतेच रट्टाबाजी करुन पास होताय की तुम्हाला खरेच त्यामागील गणित , लॉजिक इन्टर्प्रिटेशन कळले आहे ? चार पेपर ला चार ओरल्स ! जवळपास २०० मार्क टोटल मार्क्स च्या २०% ! पण ते झपाटलेले दिवस होते , अभ्यासात मागेपुढे पाहीले नाही . पहिल्या तीन ओरल्स अफलातुन झाल्या . शेवटच्या ओरल ला मला प्रश्नच विचारले नाहीत एक्स्टर्नल ने . ते हसुन फक्त इतकेच म्हणाले की " तुला आता काय विचारयचं ? तु सगळीच तयारी करुन आलाय . एक सांगतो , पी.एच.डी कर नक्की !" ह्या एवढ्यावर माझी ओरल संपली ! २०० पैकी १९९ मार्क्स मिळाले ! अर्थात एवढे करुनही मी शिवाजी विद्यापिठात दुसरा आलो =)))) , सोलापुरचा कोणीतरी एक जण पहिला होता . त्याने मुख्य पेपर मध्ये मला मागे टाकले ...दुत्त दुत्त. नंतर कधीतरी सोलापुर ला शिवाजी विद्यापिठातुन काढुन स्वतंत्र विद्यापीठ दिले तेव्हा मला मनस्वी आनंद झालेला =))))

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

नाही ना ! एमेस्सी च्या ओरल्स आणि एक्जॅम्स मध्ये आमची अवस्था ह्या लेखकासारखीच दारुण झाली होती , शिवाय कॅपस मधुन नोकरीही लागली म्हणुन राहुन गेले पी.एच.डी चे ! ( पण आता खंत वाटते , पी.एच.डी केली असती तर आत्ता कमावत आहे त्याच्या किमान दुप्पट ते तिप्पट जास्त कमावत असतो मी :( नहि ज्ञानेन सदृषं रिवॉर्डींग इह विद्यते हेच खरे !)

शानबा५१२ 24/08/2021 - 09:09
माझा "व्हायवा एक्झाम" चा अनुभव काहीसा मार्कस ह्यांनी लिहलल तसाच आहे. मी पी.एचडी मधुन सोडली. मधुन म्हणजे काही दीड वर्षांच्या आत, तो माझा निर्णय मला खुप आवडला, कारण रीसर्च टॉपीक जो नको होता तो दीला गेलेला व नंतर बदलेन बोलुन बदलला गेला नाही. मग बोललो अशा शिक्षकांकडे असलेली पी.एचडी डीग्री मला नको. ईतर मार्ग असेल आर्थिक स्थैर्य मिळवायचा. आपला लेख एकदम प्रामाणिक आहे. मणक्यातून थंडगार शिरशिरी.. fight or flight :-)

गणामास्तर 24/08/2021 - 11:40
यांवरून एक किस्सा आठवला. .स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या पेपरला बाजूच्या लायनीत बसलेला मित्र खपाखप समोरच्या पोराचे छापत होता. अर्थातच आम्हा बाकीच्यांची जळजळ होत होती. दिड दोन पानाचे कॅल्क्युलेशन छापून झाल्यावर मित्राने त्याचे अंडरलाईन बोल्ड वगैरे करून लिहिलेले उत्तर पाहिले अन डोक्याला हात मारून घेतला, माझ्याकडे पाहत ओरडून म्हणाला कि या *त्त्याने उत्तर " syntax error " लिहिलंय . शून्य मिनिटांत आमची रवानगी बाहेर झाली. ज्याने हा प्रताप केला तो मुलगा एकही लेक्चर प्रॅक्टिकल चुकवत नसे. अजूनपर्यंत हा बरेचदा आमच्या चर्चेचा विषय होतो.

हहपुवा!! मस्त चाललिये सिरीज!! एकदम काळजाला भिडणारे प्रसंग आणि वाक्ये. आत जाणारे बकरे काय, कलकलाट करणार्‍या कोंबड्या काय , लईच भारी. आमच्या कॉलेजमध्ये सगळ्या लॅब एकाच मजल्यावर होत्या. म्हणजे ओरलसाठी एकीकडे मेक ची पोरे/पोरी थांबली, तर दुसर्‍या दारासमोर ईंस्ट्रुची, तिसरीकडे कॉम्प ची तर चौथीकडे क्ट्रिकल किवा ट्रॉनिक्स ची. आणि झाडुन सगळ्यांची अवस्था अशीच, कोणी जिन्यात लोळतोय, कोणी व्हरांड्यात फेर्‍या मारतोय तर कोणी एखादा कोपरा धरुन (आणि डोके धरुन) बसलाय. भयंकर स्ट्रेसफुल वातावरण. काही महिन्यांपुर्वीचे वार्षिक समारंभाच्या वेळचे हेच का ते कॉलेज अशी शंका यावी अशी एकुण परिस्थिती. लेख मनाला भिडला हेवेसांनल!!

सुबोध खरे 24/08/2021 - 12:42
हायला आमची एम डी ची तोंडी परीक्षा सकाळी ८ पासून संध्याकाळी ७ पर्यंत चालत असे आणि उमेदवार फक्त ५. पिळून निघणे म्हणजे काय असते ते तेंव्हा समजले. मेलं कोंबडं आगीला भीत नाही म्हणतात तसं दुपारपासून व्हायला सुरुवात होते. आमचे बाह्य परीक्षक तर "अंग्रेजोंके जमाने के परीक्षक" होते. (गुलबर्ग्याहून आलेले) त्यांना recent advances काय असतात तेच माहिती नव्हते. त्यामुळे त्यांनी मला नापासच केले असते. मध्यंतरात आमच्या इंटर्नल नि त्यांना "तुमचं" बरोबर नसून उमेदवार म्हणतो ते बरोबर आहे हे सुग्रास जेवणाबरोबर पटवून दिले. नाही तर एक पंढरीची वारी नशिबात आली असती

In reply to by सुबोध खरे

Bhakti 24/08/2021 - 15:11
मध्यंतरात आमच्या इंटर्नल नि त्यांना "तुमचं" बरोबर नसून उमेदवार म्हणतो ते बरोबर आहे हे सुग्रास जेवणाबरोबर पटवून दिले
अगदी इंटर्नल ती सुद्धा धावपळ असते तेव्हा. काही exaternal चा रूबाबच मोठा :)

गामा पैलवान 25/08/2021 - 02:27
पाटिलबुवा, प्रत्ययी लेखन आहे. प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहताहेत. तुमची उपमेची प्रतिमासृष्टी फारंच बहारदार आहे. विषुववृत्तीय जंगल, कसाई व कोंबडे, बेडकाचा इलेक्ट्रॉन, वगैरे, वगैरे ! :-) आ.न. आ.पै.

चौकस२१२ 25/08/2021 - 04:46
एक बहाद्दर गांजा मारून तोंडी परीक्षेला गेले होते,, उत्तर बरोबर दिले पण तेच उत्तर परत परत देत राहिला इंटर्नल त्याच कॉलेजात एम ई झालेला तरुण लेक्चरर होता,, त्यामुळे हे प्रकरण त्याच्या लक्षात आल ,, एक्सटेर्नल पासून हे लपवन्या साठी त्यांनी जी काय केविलवाणी धडपड केलीय अरे बापरे

मित्रहो 25/08/2021 - 10:17
मस्त मजा आली. एकदा आमच्या होस्टलचे रेक्टरच्या विषयाची ओरल होती आणि आम्ही ठरवून प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात होस्टलच्या समस्या सांगितल्या. आता पूर्ण आठवत नाही पण क्वॉलिटी म्हणजे काय तर मेसचे जेवणाची उत्तम क्वॉलिटी कशी असे काही तरी सांगितले होते. सर होस्टेलच्या मुलांना ओरलमधे कधीच खूप कमी मार्क देत नाही याची पूर्ण खात्री होती.

चावटमेला 25/08/2021 - 12:46
मी प्रत्येक ओरल मध्ये अगदी केविलवाणा, बापुडवाणा चेहरा करून बसत असे. म्हणून च कदाचित कितीही शिव्या दिल्या तरी परीक्षक कधी मला नापास करायचे नाहीत बहुतेक :)

In reply to by चावटमेला

सुबोध खरे 25/08/2021 - 19:41
आमचे एक मेजर सिद्दीकी म्हणून शरीररचनाशास्त्राचे परीक्षक होते. त्याना असे केविलवाणा चेहरा वगैरे अजिबात चालत नसे. त्यांचे प्रश्न येत नव्हते म्हणून एक मुलगी रडू लागली. त्यावर मेजर सिद्दीकी तिला कोरड्या शब्दात म्हणाले. Look here,miss, all this crying will not help. you go out wash your face and come back after १० minutes. If I see you crying then, I shall fail you. ती मुलगी गपचूप उठून बाहेर गेली. तोंड बिंड धुवून परत आली आणि तोंडी परीक्षा दिली. यानंतर मेजर सिद्दिकींचा मुलांमध्ये भाव काय वधारला होता.

बोलघेवडा 25/08/2021 - 20:51
पाटील साहेब, मस्त लेख. एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या. एका मित्राच्या कॉलेज मधला किस्सा आठवला. मशीन ड्रॉविंग च्या ओरल ला स्क्रू जॅक म्हणजे टायर पंचर झाल्यावर खाली आधाराला जे डिव्हाईस वापरतात त्याच्या डिझाईन बाबत काही प्रश्न एक्सटर्नल ने विचारले. बाकी सर्व ठीक होत पण त्याच्या हँडल ची लेंथ आमच्या मित्राने 5 मीटर अशी काढली होती. त्यावर तो एक्सटर्नल म्हणाला की ते हँडल फिरवायला बैल आणावा लागेल :)

सिरुसेरि 25/08/2021 - 23:22
सबमिशनवरील आठवणींप्रमाणे या आठवणीही मस्त . ओरलला जर कुणी व्यवस्थित अभ्यास करुन आला असेल तर बाकीचे त्याला "साला , रट्टा मारके आया है " असे डिवचत असत . बाकी या आठवणी वाचुन पुर्वी लिहिलेला लेख आठवला - https://www.misalpav.com/node/32511
लेखनप्रकार
ओरल्सचं टाईमटेबल लागलं की नैराश्याचा भलामोठ्ठा काळाकुट्ट ढग सगळा कॅंपस व्यापून टाकायचा. ओरल्सच्या तयारीमध्ये मुख्य म्हणजे चेहऱ्यावर, डोक्यावर स्टाईल म्हणून मोठ्या प्रेमानं लागवड केलेल्या, विषुववृत्तीय जंगलाची सफाई करून, शक्य तितकं गोंडस बाळ दिसण्याचा प्रयत्न करणं आणि सकाळी-सकाळी दारोदार युनिफॉर्म उसना मागत फिरणं, या दोन गोष्टी महत्त्वाच्या.... बाकी देवाक काळजी..! काळ : आणीबाणीचा वेळ : ओढवलेली प्रसंग : ठासलेला पात्रे : फेस आलेली डिपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये तीस-चाळीस पोरं/पोरी फायलींमध्ये माना घालून वेगवेगळ्या पोजमध्ये बसलेली. वाचता वाचता भीतीनं पोटात होणारी गुडगुड आणि सशासारखं पिटपिटणारं आपलं

विसरले नाही !

आजी ·

असे रसिक सोबती मिळायला भाग्य असावं लागतं. अतिशय छान लेख.खूप मनापासून लिहिलंय तुम्ही. अगदी त्या मैफिलीचा भाग असल्यासारखं वाटलं.

In reply to by तुषार काळभोर

सौंदाळा 23/08/2021 - 17:46
अगदी हेच्च लिहायचे होते. मस्तच लेख आजी कधी कधी रात्री अल्फा मराठीवरुन प्रक्षेपित झालेल्या 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमाची सीडी लावतो. खूपच मजा येते.

In reply to by तुषार काळभोर

असे रसिक सोबती मिळायला भाग्य असावं लागतं, या वाक्याशी अगदी सहमत आहे. आपल्या लेखन शैलीमुळे आम्हीही त्या मैफिलीत आहोत असे वाटले. अतिशय सुंदर. अरविंद आणि सविता, आणि ती मैफिल डोळ्यासमोर आली. आपण आपली पिढी खरंच भाग्यवान. तुमचे सर्व अनुभव वाचतो तेव्हा हेवा वाटतो तुमचा. आजी असंच लिहिते राहा. आता आमच्या मैफिलीचं म्हणाल तर आपल्या सारखी आमची मैफिल नव्हती. एका आध्यात्मिक परिवाराशी जोडल्या गेलेलो होतो. तेव्हा आठदिवसातून प्रत्येकाच्या घरी तासभर गप्पा मारायला जात असायचो. भेटीगाठी व्हाव्यात आणि तो त्या परिवाराशी कायम जोडल्या जावा, काम करीत राहावे. वगैरे अशा हेतूने अशा मैफिली व्हायच्या. कोणीतरी हौशी युवक - युवती वेगवेगळे मराठी हिंदी गाणी म्हणत. कोणी तरी हौशी तबलावादकाच्याच घरी मैफिल असेल तेव्हा त्याच्या घरी त्याच्या तबल्यासहित त्याचं गाणं सहन करावे लागत असायचे. म्हणजे तो तबला छान वाजवायचा पण गाण्याचा सूर असा-तसाच असायचा. इतरवेळी बीना म्युझीकचं गाणं चालायचं. आम्ही गाणा-याचं भलतं कौतुक करीत असायचो. त्यातली एक युवती नेहमी चांगलं गाणं म्हणायची आणि वेगवेगळी मराठी गाणी म्हणायची. फारच गोड गळा. तीचं गाणं आवडायचं आणि तीही थोडी थोडी. (असं वाटतं) 'दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे' 'एक धागा सुखाचा' शामच्या आई चित्रपटातलं 'भरजरी गं पितांबर, दिला फाडून, द्रौपदीस बंधु शोभे नारायण' अहाहा ! हे तर खुप सुंदर म्हणायची. मला तर कित्तीतरी दिवस ती मलाच माझ्यासाठीच गाणं म्हणते,असे वाटायचे. आपले एका विशिष्ट वयात काहीही समज-गैरसमज होत असतात आणि तेही लवकरच दूरही होतात... असो, अशा त्या आठवणी. आजी असेच छान लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

गवि 23/08/2021 - 17:20
गाण्याच्या मैफिलीच नव्हे तर कोणत्याही आवडत्या गोष्टीसाठी एकत्र येणारा समान आवडींचा गट फार आनंद देतो. अनेक गावी असे अनेक (चांगल्या अर्थाने) शौकिन लोक पदरमोड करुन नियमित मैफिली जमवतात, अगत्याने चहा कॉफी सोय करतात. अशा अनेक अनामिक लोकांच्या एकत्र परिणामामुळे ती गावेच एक छान ओळख कमावतात. एखादी कॉमन आवड नसूनही केवळ गप्पांना एकत्र येणारेही ग्रुप बनतात. हे सर्व तीसेक वर्षापूर्वी जास्त होतं असं वाटतं. आता लोक "उगीचच" एकत्र येणं कमी झालं आहे. वाढती अंतरे, व्यवस्थापन (व्याप) आणि खर्च कोण करणार वगैरे हाही भाग असू शकेल. नुसत्या मध्यंतरातील कॉफीवर कदाचित आता लोक समाधानी नसतील राहात. ;-)

Bhakti 23/08/2021 - 19:13
खुपचं सुंदर लिहिलंय आजी..हो अशा मैफिल मी गावाकडे अनुभवली आहे.पण तोच प्रश्न सध्या व्याप इतके वाढले आहेत की तो चार्म हरवत आहे, मागच्या वर्षी गणपतीमध्ये अचानक माईक घेत ओंकार प्रधान गायले होते मस्त वाटलं होतं. आठवणी मला उदास करत नाहीत. नवी टवटवी देतात.. सुरेख.

सुबोध खरे 23/08/2021 - 20:11
एके काळी अशा मैफिली माझ्या खोलीत होत असत. माझे काही डॉक्टर मित्र कुलाब्याला नौदलाच्या मेसमध्ये येत असत ( जिथे मी राहत होतो) तेथे संध्याकाळी माफक मद्य आणि जेवण झाल्यावर माझ्या खोलीत येत असू. माझ्याकडे फिलिप्स ची सुंदर म्युझिक सिस्टीम होती त्याचे दोन फूट उंच लाकडी स्पीकर होते त्याचा आवाज अतिशय सुदर होता. त्यावर गाणी लावून आम्ही बसत होतो कोपऱ्यात एक १५ वॉटचा पिवळा दिवा मंद पणे तेवत असे आणि आम्ही शांतपणे रात्री तलत मेहमूदची गाणी ऐकत गप्पा मारत बसत होतो. हे मित्र के इ एमचे होते त्यापॆकी अगोदर एकाचे प्रेम जमले त्यानंतर दुसऱ्याचे. ते कसे जमले/ जमवले याबद्दल सविस्तर कहाण्या ऐकत किंवा आपल्या भविष्याबद्दल किंवा वैद्यकीय सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकत/ ऐकवत रात्री उशिरापर्यंत आनंदात मैफल जमवत होतो. पुढे सर्वांची लग्न झाली आणि प्रत्येक जण व्यवसायाच्या आणि प्रपंचाच्या लिगाडात अडकला आणि केवळ आठवणी बाकी राहिल्या आहेत. आपल्या लेखामुळे त्या आठवणींना परत उजाळा मिळाला धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 24/08/2021 - 21:06
संध्याकाळी माफक मद्य, फिलिप्सची सुंदर म्युझिक सिस्टीम, १५ वॉटचा पिवळा दिवा मंद पणे तेवत, शांतपणे रात्री तलत मेहमूदची गाणी ऐकत, रात्री उशिरापर्यंत आनंदमैफल
वाह, क्या बात हैं ! वर्णन वाचूनच हुळहुळायला झालं ! - लॉकडाऊन्स आणि कोविड कल्लोळामुळे अशा क्षणांपासुन वंचित राहिलेला चौको.

सौन्दर्य 24/08/2021 - 23:31
आजी, तुम्ही लिहिलेला लेख अप्रतिम आहेच आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा आहे. पहिली आठवण १९६६ची आहे. मालाड पूर्वेला स्टेशनला लागूनच एक 'जनता वेफर्स' नावाचे एक वेफर्स विकणारे दुकान होते व लागूनच एक उडुपी हॉटेल होते. वेफर्स दुकानातच बनवले जात त्यामुळे तेथून जाताना देखील वेफर्सचा खमंग वास पसरलेला असायचा. मी त्यावेळी दुसरीत होतो व आमच्या शाळेतील बाई मला तेथून वडा सांबार, मसाला डोसा वगैरे आणायला पाठवीत असत. मी देखील आनंदाने ते काम करीत असे कारण ह्या हॉटेलमध्ये टीव्ही सारखे एक यंत्र होते. त्यात पैसे टाकून आपल्याला हवे ते गाणे 'ऐकता व पाहता' यायचे. जसे काही दूरदर्शनवरील 'छायागीत'. मुंबईत पहिला टीव्ही १९६८-१९६९मध्ये आला त्यामुळे हे यंत्र एक अप्रूपच होते. मी ह्या गाण्याच्या आणि चलचित्रांच्या प्रेमामुळे ह्या हॉटेलात जायला नेहेमीच एका पायावर तयार असायचो. दुसरी आठवण कॉलेज जीवनातील आहे. कॉलेजमध्ये असताना आमचा आठ मित्रांचा एक ग्रुप होता, (अजूनही आहे) आम्हा सगळयांना गाणी ऐकायला फार आवडायचे. मालाडला उत्कर्ष मंदीर शाळेच्या कोपऱ्यावर एक सर्वोदय नावाचे हॉटेल होते. त्यात एक ज्यूक बॉक्स सारखे यंत्र होते. त्यात पन्नास पैसे टाकून तुम्ही कोणतेही एक गाणे ऐकू शकत होतात. त्या मशीनमध्ये काचेच्या आवरणा खाली जवळ जवळ दोनशे लॉन्ग प्ले रेकॉर्ड्स रचलेल्या असायच्या. त्या काचेवर गाण्यांची लिस्ट व त्या प्रत्येक गाण्या समोर एक नंबर असायचा. स्लॉट मध्ये आठ आण्याचे नाणे टाकून हवा तो नंबर दाबला की ते गाणं असलेली रेकॉर्ड हळूच तिच्या स्लॉटमधून बाहेर यायची, एका सपाट गोल तबकडीवर आडवी व्ह्यायची, मग एक पिन असलेला आर्म त्यावर हळुवार टेकायचा व गाणे सुरु व्हायचे. हॉटेलात कितीही गोंगाट असला तरी आम्ही मित्र पंधरा-वीस गाणी ऐकल्याशिवाय तेथून बाहेर पडत नसू. गेले ते दिन गेले.

In reply to by सौन्दर्य

अनिंद्य 27/08/2021 - 18:51
@ सौन्दर्य, +१ सुंदर आठवणी. ज्यूकबॉक्स अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत दक्षिण मुंबईच्या मोजक्या रेस्तराँमध्ये होते. एक चहा किंवा बियर मागवून तासनतास बसणे :-)

In reply to by सौन्दर्य

मराठी_माणूस 27/08/2021 - 19:51
एक कुतुहलः
त्यात पैसे टाकून आपल्याला हवे ते गाणे 'ऐकता व पाहता' यायचे
त्या यंत्राला काय म्हणायचे ते आठवते का ?

Nitin Palkar 27/08/2021 - 19:41
तुमचं हे सुंदर स्मरणरंजन, डॉ. सुबोध खरेंच्या आणि इतरांच्याही आठवणी वाचल्यावर जाग्या झालेल्या या आठवणी. १९८०च्या थोडंसं अलीकडे पलीकडे असेल. मुंबईत शिवाजीपार्क स्वीमिंग पूलला खेटून एक इराणी रेस्टॉरों होतं. ‘गुलशने इराण’ किंवा ‘कॅफे गुलीस्तान’ असं काहीतरी त्याचं नाव होतं पण ते स्विमिंग पूल कॅफे या नावाने ओळखलं जात असे. इथे एक मोठ्या भागात उघड्यावर टेबले ठेऊन बसण्याची व्यवस्था होती. बाजूच्या समुद्राची गाज ऐकत, समुद्राचा वारा खात तिथे बसणे ही एक मौज असे. आपण बाहेरून मद्य घेऊन जाऊन तिथे बसून त्याच आस्वाद घेऊ शकत होतो. सोडा, बर्फ, गरमागरम बटाटेवडे आणि मसाला सिंग व तत्सम मद्यप्रेमी लोकांना लागणारे पदार्थ तिथे मिळत असत. तिथे एक ज्युकबॉक्स होता. १९६० ते ८० या काळातली सुंदर हिन्दी फिल्मी गाणी तिथे २५ पैशांचं(पावली) नाणं टाकून ऐकायला मिळत. काही सुंदर संध्याकाळी यारदोस्तांबरोबर तिथे व्यतीत केल्या आहेत. गेले ते दिन गेले...

आजी 30/08/2021 - 17:24
तुषार काळभोर-मी मनापासून लिहिलं आहे हे तुम्हाला जाणवलं. त्या मैफिलीचा भाग असल्यासारखे वाटले."हा तुमचा अभिप्राय वाचून माझ्या लेखाचं सार्थक झाल्यासारखे वाटले. सौदाळा-तुम्हीही नक्षत्राचे देणे ची सीडी लावून ऐकत बसता! गुड. प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे- तुम्ही सविस्तर अभिप्राय दिलाय."गोड गळ्याच्या गायिकेचं गुपित"तुम्ही शेयर केलंत! बरं वाटलं. लिहित राहेन. प्राॅमिस. चौथा कोनाडा-धन्यवाद. गवि-तुम्ही फारच प्रॅक्टिकल आहात बुवा! तुषार काळभोर दुसरा प्रतिसाद- मी त्या कट्ट्याबद्दल ऐकून आहे. गाॅडजिला-खरंच! सिरुसेरी-थॅंक्स. Bhakti-आभारी आहे.तुम्ही गाता वाटतं! खूप छान. सुबोध खरे-तुमच्याकडेही मैफिल जमत होती तर! मजा वाटते ना? वेगळ्याच विश्वात रमतो ऐकणारा! अनिंद्य-आभारी आहे. सौंदर्य-तुम्हांलाही गाणी ऐकायची आवड आहे तर! लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या.गुड. Nitin Palkar-तुमच्याकडेही एक रम्य आठवण आहे! गुड. प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार. नमस्कार.

असे रसिक सोबती मिळायला भाग्य असावं लागतं. अतिशय छान लेख.खूप मनापासून लिहिलंय तुम्ही. अगदी त्या मैफिलीचा भाग असल्यासारखं वाटलं.

In reply to by तुषार काळभोर

सौंदाळा 23/08/2021 - 17:46
अगदी हेच्च लिहायचे होते. मस्तच लेख आजी कधी कधी रात्री अल्फा मराठीवरुन प्रक्षेपित झालेल्या 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमाची सीडी लावतो. खूपच मजा येते.

In reply to by तुषार काळभोर

असे रसिक सोबती मिळायला भाग्य असावं लागतं, या वाक्याशी अगदी सहमत आहे. आपल्या लेखन शैलीमुळे आम्हीही त्या मैफिलीत आहोत असे वाटले. अतिशय सुंदर. अरविंद आणि सविता, आणि ती मैफिल डोळ्यासमोर आली. आपण आपली पिढी खरंच भाग्यवान. तुमचे सर्व अनुभव वाचतो तेव्हा हेवा वाटतो तुमचा. आजी असंच लिहिते राहा. आता आमच्या मैफिलीचं म्हणाल तर आपल्या सारखी आमची मैफिल नव्हती. एका आध्यात्मिक परिवाराशी जोडल्या गेलेलो होतो. तेव्हा आठदिवसातून प्रत्येकाच्या घरी तासभर गप्पा मारायला जात असायचो. भेटीगाठी व्हाव्यात आणि तो त्या परिवाराशी कायम जोडल्या जावा, काम करीत राहावे. वगैरे अशा हेतूने अशा मैफिली व्हायच्या. कोणीतरी हौशी युवक - युवती वेगवेगळे मराठी हिंदी गाणी म्हणत. कोणी तरी हौशी तबलावादकाच्याच घरी मैफिल असेल तेव्हा त्याच्या घरी त्याच्या तबल्यासहित त्याचं गाणं सहन करावे लागत असायचे. म्हणजे तो तबला छान वाजवायचा पण गाण्याचा सूर असा-तसाच असायचा. इतरवेळी बीना म्युझीकचं गाणं चालायचं. आम्ही गाणा-याचं भलतं कौतुक करीत असायचो. त्यातली एक युवती नेहमी चांगलं गाणं म्हणायची आणि वेगवेगळी मराठी गाणी म्हणायची. फारच गोड गळा. तीचं गाणं आवडायचं आणि तीही थोडी थोडी. (असं वाटतं) 'दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे' 'एक धागा सुखाचा' शामच्या आई चित्रपटातलं 'भरजरी गं पितांबर, दिला फाडून, द्रौपदीस बंधु शोभे नारायण' अहाहा ! हे तर खुप सुंदर म्हणायची. मला तर कित्तीतरी दिवस ती मलाच माझ्यासाठीच गाणं म्हणते,असे वाटायचे. आपले एका विशिष्ट वयात काहीही समज-गैरसमज होत असतात आणि तेही लवकरच दूरही होतात... असो, अशा त्या आठवणी. आजी असेच छान लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

गवि 23/08/2021 - 17:20
गाण्याच्या मैफिलीच नव्हे तर कोणत्याही आवडत्या गोष्टीसाठी एकत्र येणारा समान आवडींचा गट फार आनंद देतो. अनेक गावी असे अनेक (चांगल्या अर्थाने) शौकिन लोक पदरमोड करुन नियमित मैफिली जमवतात, अगत्याने चहा कॉफी सोय करतात. अशा अनेक अनामिक लोकांच्या एकत्र परिणामामुळे ती गावेच एक छान ओळख कमावतात. एखादी कॉमन आवड नसूनही केवळ गप्पांना एकत्र येणारेही ग्रुप बनतात. हे सर्व तीसेक वर्षापूर्वी जास्त होतं असं वाटतं. आता लोक "उगीचच" एकत्र येणं कमी झालं आहे. वाढती अंतरे, व्यवस्थापन (व्याप) आणि खर्च कोण करणार वगैरे हाही भाग असू शकेल. नुसत्या मध्यंतरातील कॉफीवर कदाचित आता लोक समाधानी नसतील राहात. ;-)

Bhakti 23/08/2021 - 19:13
खुपचं सुंदर लिहिलंय आजी..हो अशा मैफिल मी गावाकडे अनुभवली आहे.पण तोच प्रश्न सध्या व्याप इतके वाढले आहेत की तो चार्म हरवत आहे, मागच्या वर्षी गणपतीमध्ये अचानक माईक घेत ओंकार प्रधान गायले होते मस्त वाटलं होतं. आठवणी मला उदास करत नाहीत. नवी टवटवी देतात.. सुरेख.

सुबोध खरे 23/08/2021 - 20:11
एके काळी अशा मैफिली माझ्या खोलीत होत असत. माझे काही डॉक्टर मित्र कुलाब्याला नौदलाच्या मेसमध्ये येत असत ( जिथे मी राहत होतो) तेथे संध्याकाळी माफक मद्य आणि जेवण झाल्यावर माझ्या खोलीत येत असू. माझ्याकडे फिलिप्स ची सुंदर म्युझिक सिस्टीम होती त्याचे दोन फूट उंच लाकडी स्पीकर होते त्याचा आवाज अतिशय सुदर होता. त्यावर गाणी लावून आम्ही बसत होतो कोपऱ्यात एक १५ वॉटचा पिवळा दिवा मंद पणे तेवत असे आणि आम्ही शांतपणे रात्री तलत मेहमूदची गाणी ऐकत गप्पा मारत बसत होतो. हे मित्र के इ एमचे होते त्यापॆकी अगोदर एकाचे प्रेम जमले त्यानंतर दुसऱ्याचे. ते कसे जमले/ जमवले याबद्दल सविस्तर कहाण्या ऐकत किंवा आपल्या भविष्याबद्दल किंवा वैद्यकीय सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकत/ ऐकवत रात्री उशिरापर्यंत आनंदात मैफल जमवत होतो. पुढे सर्वांची लग्न झाली आणि प्रत्येक जण व्यवसायाच्या आणि प्रपंचाच्या लिगाडात अडकला आणि केवळ आठवणी बाकी राहिल्या आहेत. आपल्या लेखामुळे त्या आठवणींना परत उजाळा मिळाला धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 24/08/2021 - 21:06
संध्याकाळी माफक मद्य, फिलिप्सची सुंदर म्युझिक सिस्टीम, १५ वॉटचा पिवळा दिवा मंद पणे तेवत, शांतपणे रात्री तलत मेहमूदची गाणी ऐकत, रात्री उशिरापर्यंत आनंदमैफल
वाह, क्या बात हैं ! वर्णन वाचूनच हुळहुळायला झालं ! - लॉकडाऊन्स आणि कोविड कल्लोळामुळे अशा क्षणांपासुन वंचित राहिलेला चौको.

सौन्दर्य 24/08/2021 - 23:31
आजी, तुम्ही लिहिलेला लेख अप्रतिम आहेच आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा आहे. पहिली आठवण १९६६ची आहे. मालाड पूर्वेला स्टेशनला लागूनच एक 'जनता वेफर्स' नावाचे एक वेफर्स विकणारे दुकान होते व लागूनच एक उडुपी हॉटेल होते. वेफर्स दुकानातच बनवले जात त्यामुळे तेथून जाताना देखील वेफर्सचा खमंग वास पसरलेला असायचा. मी त्यावेळी दुसरीत होतो व आमच्या शाळेतील बाई मला तेथून वडा सांबार, मसाला डोसा वगैरे आणायला पाठवीत असत. मी देखील आनंदाने ते काम करीत असे कारण ह्या हॉटेलमध्ये टीव्ही सारखे एक यंत्र होते. त्यात पैसे टाकून आपल्याला हवे ते गाणे 'ऐकता व पाहता' यायचे. जसे काही दूरदर्शनवरील 'छायागीत'. मुंबईत पहिला टीव्ही १९६८-१९६९मध्ये आला त्यामुळे हे यंत्र एक अप्रूपच होते. मी ह्या गाण्याच्या आणि चलचित्रांच्या प्रेमामुळे ह्या हॉटेलात जायला नेहेमीच एका पायावर तयार असायचो. दुसरी आठवण कॉलेज जीवनातील आहे. कॉलेजमध्ये असताना आमचा आठ मित्रांचा एक ग्रुप होता, (अजूनही आहे) आम्हा सगळयांना गाणी ऐकायला फार आवडायचे. मालाडला उत्कर्ष मंदीर शाळेच्या कोपऱ्यावर एक सर्वोदय नावाचे हॉटेल होते. त्यात एक ज्यूक बॉक्स सारखे यंत्र होते. त्यात पन्नास पैसे टाकून तुम्ही कोणतेही एक गाणे ऐकू शकत होतात. त्या मशीनमध्ये काचेच्या आवरणा खाली जवळ जवळ दोनशे लॉन्ग प्ले रेकॉर्ड्स रचलेल्या असायच्या. त्या काचेवर गाण्यांची लिस्ट व त्या प्रत्येक गाण्या समोर एक नंबर असायचा. स्लॉट मध्ये आठ आण्याचे नाणे टाकून हवा तो नंबर दाबला की ते गाणं असलेली रेकॉर्ड हळूच तिच्या स्लॉटमधून बाहेर यायची, एका सपाट गोल तबकडीवर आडवी व्ह्यायची, मग एक पिन असलेला आर्म त्यावर हळुवार टेकायचा व गाणे सुरु व्हायचे. हॉटेलात कितीही गोंगाट असला तरी आम्ही मित्र पंधरा-वीस गाणी ऐकल्याशिवाय तेथून बाहेर पडत नसू. गेले ते दिन गेले.

In reply to by सौन्दर्य

अनिंद्य 27/08/2021 - 18:51
@ सौन्दर्य, +१ सुंदर आठवणी. ज्यूकबॉक्स अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत दक्षिण मुंबईच्या मोजक्या रेस्तराँमध्ये होते. एक चहा किंवा बियर मागवून तासनतास बसणे :-)

In reply to by सौन्दर्य

मराठी_माणूस 27/08/2021 - 19:51
एक कुतुहलः
त्यात पैसे टाकून आपल्याला हवे ते गाणे 'ऐकता व पाहता' यायचे
त्या यंत्राला काय म्हणायचे ते आठवते का ?

Nitin Palkar 27/08/2021 - 19:41
तुमचं हे सुंदर स्मरणरंजन, डॉ. सुबोध खरेंच्या आणि इतरांच्याही आठवणी वाचल्यावर जाग्या झालेल्या या आठवणी. १९८०च्या थोडंसं अलीकडे पलीकडे असेल. मुंबईत शिवाजीपार्क स्वीमिंग पूलला खेटून एक इराणी रेस्टॉरों होतं. ‘गुलशने इराण’ किंवा ‘कॅफे गुलीस्तान’ असं काहीतरी त्याचं नाव होतं पण ते स्विमिंग पूल कॅफे या नावाने ओळखलं जात असे. इथे एक मोठ्या भागात उघड्यावर टेबले ठेऊन बसण्याची व्यवस्था होती. बाजूच्या समुद्राची गाज ऐकत, समुद्राचा वारा खात तिथे बसणे ही एक मौज असे. आपण बाहेरून मद्य घेऊन जाऊन तिथे बसून त्याच आस्वाद घेऊ शकत होतो. सोडा, बर्फ, गरमागरम बटाटेवडे आणि मसाला सिंग व तत्सम मद्यप्रेमी लोकांना लागणारे पदार्थ तिथे मिळत असत. तिथे एक ज्युकबॉक्स होता. १९६० ते ८० या काळातली सुंदर हिन्दी फिल्मी गाणी तिथे २५ पैशांचं(पावली) नाणं टाकून ऐकायला मिळत. काही सुंदर संध्याकाळी यारदोस्तांबरोबर तिथे व्यतीत केल्या आहेत. गेले ते दिन गेले...

आजी 30/08/2021 - 17:24
तुषार काळभोर-मी मनापासून लिहिलं आहे हे तुम्हाला जाणवलं. त्या मैफिलीचा भाग असल्यासारखे वाटले."हा तुमचा अभिप्राय वाचून माझ्या लेखाचं सार्थक झाल्यासारखे वाटले. सौदाळा-तुम्हीही नक्षत्राचे देणे ची सीडी लावून ऐकत बसता! गुड. प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे- तुम्ही सविस्तर अभिप्राय दिलाय."गोड गळ्याच्या गायिकेचं गुपित"तुम्ही शेयर केलंत! बरं वाटलं. लिहित राहेन. प्राॅमिस. चौथा कोनाडा-धन्यवाद. गवि-तुम्ही फारच प्रॅक्टिकल आहात बुवा! तुषार काळभोर दुसरा प्रतिसाद- मी त्या कट्ट्याबद्दल ऐकून आहे. गाॅडजिला-खरंच! सिरुसेरी-थॅंक्स. Bhakti-आभारी आहे.तुम्ही गाता वाटतं! खूप छान. सुबोध खरे-तुमच्याकडेही मैफिल जमत होती तर! मजा वाटते ना? वेगळ्याच विश्वात रमतो ऐकणारा! अनिंद्य-आभारी आहे. सौंदर्य-तुम्हांलाही गाणी ऐकायची आवड आहे तर! लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या.गुड. Nitin Palkar-तुमच्याकडेही एक रम्य आठवण आहे! गुड. प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार. नमस्कार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"हॅलो,मॅम, अरविंद बोलतोय." "बोल." "उद्या सहा वाजता मैफील आहे." "ह्यावेळी कोणाचं आहे गायन?.. की वादन?" "सरप्राइज." "ओके.उद्या कळेलच." "येस." अरविंदचं आणि माझं संभाषण दर मैफिलीच्या वेळी ठरलेलं. गायन किंवा वादन कुणाचं हे तो कधीच आधी सांगायचा नाही. ते ऐनवेळी कळायचं. त्याच्याकडच्या सगळ्या गानमैफिली माझ्या लक्षात आहेत. विसरण्याजोग्या नाहीतच त्या. अरविंदचं घर म्हणजे टुमदार बंगला. भोवती बाग. दृष्ट लागावी अशी देखणी. मुद्दाम आखून केलेली. डिझायनर. अरविंद आणि त्याची बायको सविता. दोघेही हसतमुख. त्यांना मूलबाळ नव्हतं. त्याचं दुःख त्यांना नक्कीच वाटत असणार. पण ते त्यांनी कधीच चेहऱ्यावर दाखवलं नाही.

पुस्तकगप्पा

मेघना भुस्कुटे ·

कंजूस 23/08/2021 - 11:32
पण त्या mr dot upakram शी काही संबंध आहे का? कुणाला समीक्षा/ परिक्षण लेखी द्यायचे असेल तर ते इथे देतीलच.

In reply to by कंजूस

उपक्रम डॉट ओआरजीशी काही संबंध नसावा. यांचा यांचा उपक्रम आहे अशा अर्थाने. बाकी मेघना आयडी बघितल्याबरोबर कोणत्या तरी गोष्टीची जाहिरात करायलाच आल्या असतील असा विचार चमकून गेला, आपलं काही ऑब्जेक्शन नै पण उगाच आठवण झाली. दिवाळीच्या वेळेसच त्यांचा धागा दिसायचा. रेषेवरील की रेषेखालील अक्षरं असा काही तरी उपक्रम आठवतो. चांगले उपक्रम असतात. टायटॅनिक जहाजात प्रवास करणारे ते नै का क्याटेगरी वाइज प्रवासी प्रवास करतात तसे, हा एक ग्रुप वरच्या कॅटीगिरीतला उच्च अभिरूची वगैरे इत्यादि हे आठवलं. बाकी, आम्ही आपलं आमच्या मिपावरच समीक्षा-बिमिक्षा, परीक्षणं- बिरिक्षनं, आम्ही आमच्या मिपावर जमेल तसं आणि झेपेल तसं लिहीत राहू. बाकी आपल्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा आहेतच. जॅक अर्थात दिलीप बिरुटे ( आंतरजाल जहाजावरील प्रवासी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 23/08/2021 - 12:25
टायटॅनिक जहाजात प्रवास करणारे ते नै का क्याटेगरी वाइज प्रवासी प्रवास करतात तसे, हा एक ग्रुप वरच्या कॅटीगिरीतला उच्च अभिरूची वगैरे इत्यादि हे आठवलं.

😀

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 23/08/2021 - 14:13
बाकी, आम्ही आपलं आमच्या मिपावरच समीक्षा-बिमिक्षा, परीक्षणं- बिरिक्षनं, आम्ही आमच्या मिपावर जमेल तसं आणि झेपेल तसं लिहीत राहू. बाकी आपल्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा आहेतच शुभेच्छा!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 23/08/2021 - 14:13
बाकी, आम्ही आपलं आमच्या मिपावरच समीक्षा-बिमिक्षा, परीक्षणं- बिरिक्षनं, आम्ही आमच्या मिपावर जमेल तसं आणि झेपेल तसं लिहीत राहू. बाकी आपल्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा आहेतच शुभेच्छा!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 23/08/2021 - 15:06
सहमत आहे, काही सदस्य केवळ आपल्या संस्थळाची किंवा उपक्रमाची जाहिरात करण्यापुरतेच मिपावर येतात असे दिसते. इतर वेळी त्यांचे योगदान शून्य.

कंजूस 23/08/2021 - 11:53
पुस्तकांचे प्रकाशन वर्ष टाकायला हवे. आणि मग चर्चा ठेवा। वर्गवारीत २०१०-२०२० २००० -२०१० १९९० - २००० १९८० -१९९० १९७०-१९८० १९७० च्या अगोदरची पुस्तकं अगदी ज्ञानेश्वरीपर्यंत योग्य वाटते. कोसला आणि गारंबिचा बापू यात चर्चा करायचे शिल्लक नसेल.

गवि 23/08/2021 - 12:10
उत्तम उपक्रम. अभिनंदन आणि शुभेच्छा मेभु. शक्यतो मिपावरही ही चर्चा धागारुपात/ व्हिडिओ एम्बेड रुपात टाकून मिपाकरांना इथूनही सहभागी होता येईल असे करता आले तर बघावे. अशा चांगल्या उपक्रमांना मिपावर प्रसिद्धी मिळावी आणि उलट बाजूने अशा उपक्रमांनी आणि उपक्रमकर्त्याँनीही आपले मिपा संस्थळ या निमित्ताने अधिक प्रसिद्ध होईल असे पहावे ही सदिच्छा.

कंजूस 23/08/2021 - 14:20
नवीन संस्थळ सुरू करता येईल. किंवा त्याचीच चाचपणी असवी. शुभेच्छा. एका चालू उच्च स्थथळापेक्षाही उच्च वगैरे अभिरुची असलेले तर मात्र कठीण आहे आमचे. आम्ही ओनलाईन मिटिंगांना ब्वॉकतो. चेहरा फारच केविलवाणा दिसतो. बसमध्ये बसलेले लोक कधीकधी उठून जागाही देतात. शिवाय क्याम्रा खोलीतले मागचे दोरीवर टांगलेले कपडे दाखवतो. बिरुटे सरांचं पटलं. उदाहरण पटलं.

स्मिताके 24/08/2021 - 18:35
छान उपक्रम. ऐकायला आवडेल. पण या वेळेत जमलं नाही, तर नंतर यू ट्यूबवर रेकॉर्डिंग मिळेल का?

जाहिरात करण्याचा उद्देशच होता, आहे. या उपक्रमाबद्दल मिसळपाववरच्या वाचकांना माहीत व्हावं अशा हेतूनंच हे टिपण लिहिलं आहे. सामील व्हायचं नसेल, तरी नंतर मुद्रण उपलब्ध असेलच. ब्लॉग असेल, फेसबुक पान असेल पुस्तकगप्पाचं. सगळीकडे सगळं उपलब्ध असेल. जरूर बघा.

In reply to by मेघना भुस्कुटे

गॉडजिला 25/08/2021 - 13:22
उपक्रमाला शुभेच्छा करण्याचा उद्देशच तुमची जाहिरात आहे हे समजले हे सामजावणे होता, अन्यथा मिपासाठी आपले योगदान शून्य ही बाब आनंदाने दुर्लक्षित केल्या गेली असती.
सगळीकडे सगळं उपलब्ध असेल. जरूर बघा.
वावावा सगळीकडेसगळं आहे हे बाकि उत्तम पण आम्हीं तूर्त फक्त मिपावर आहोत त्यामूळे यातलं मिपावर काय उपलब्ध असेल ते जरा विस्तारुन सांगता काय ?

In reply to by कंजूस

गॉडजिला 25/08/2021 - 13:34
आहो त्यांचें नावच केव्हडे मोठें आहे... इतरांना मात्र चेहऱ्यांची गरज भासू शकतेे, थोडे समजुन घ्या ना गडे.

पाटिल 28/08/2021 - 00:24
चांगला उपक्रम...! तुमच्या टीमला शुभेच्छा..! गूगल शीटमधली कोसला, बाकी शून्य, गवत्या, नातिचरामि, हंस अकेला, ही नावं पाहून बरं वाटलं... याशिवाय आणखीही काही हटके कादंबऱ्या आहेत.. नगरकरांची 'सात सक्कं त्रेचाळीस', अनिल दामलेंची 'गौतमची गोष्ट', अवधूत डोंगरेंची 'एका लेखकाचे तीन संदर्भ', मकरंद साठेंची 'गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी' आणि अलीकडच्या लेखकांपैकी प्रशांत बागड, किरण गुरव, वर्जेश सोळंकी, प्रसाद कुमठेकर, दिनकर दाभाडे, जी के ऐनापुरे, सचिन कुंडलकर, जातेगावकर, जयंत पवार, रंगनाथ पठारे यांच्या पुस्तकांबद्दलही ऐकायला आवडेल, भविष्यात तुमच्या उपक्रमातून.. अर्थात तुमची स्वतःचीच वाचनाची/पुस्तकांची टेस्ट एवढी उत्तम आहे की माझ्यासारख्याने पुस्तकं/लेखक सुचवणं म्हणजे जरा जास्तच झालं असेल..! :-) अवांतरः मी तुमचे लेख वाचत असतो, इथेही आणि इतरत्रही... तुम्ही चांगलं, फ्रेश लिहिता..! ... विशेषतः मार्गारेट ॲटवुड ही जबरदस्त लेखिका मला तुमच्याच एका लेखामधून माहिती झाली होती.. मग नंतर अॅटवूडबाईंचं बरंचसं शोधून शोधून वाचलं .. त्यासाठी विशेष धन्यवाद.. _/\_ आणि पुन्हा एकदा शुभेच्छा..

कंजूस 23/08/2021 - 11:32
पण त्या mr dot upakram शी काही संबंध आहे का? कुणाला समीक्षा/ परिक्षण लेखी द्यायचे असेल तर ते इथे देतीलच.

In reply to by कंजूस

उपक्रम डॉट ओआरजीशी काही संबंध नसावा. यांचा यांचा उपक्रम आहे अशा अर्थाने. बाकी मेघना आयडी बघितल्याबरोबर कोणत्या तरी गोष्टीची जाहिरात करायलाच आल्या असतील असा विचार चमकून गेला, आपलं काही ऑब्जेक्शन नै पण उगाच आठवण झाली. दिवाळीच्या वेळेसच त्यांचा धागा दिसायचा. रेषेवरील की रेषेखालील अक्षरं असा काही तरी उपक्रम आठवतो. चांगले उपक्रम असतात. टायटॅनिक जहाजात प्रवास करणारे ते नै का क्याटेगरी वाइज प्रवासी प्रवास करतात तसे, हा एक ग्रुप वरच्या कॅटीगिरीतला उच्च अभिरूची वगैरे इत्यादि हे आठवलं. बाकी, आम्ही आपलं आमच्या मिपावरच समीक्षा-बिमिक्षा, परीक्षणं- बिरिक्षनं, आम्ही आमच्या मिपावर जमेल तसं आणि झेपेल तसं लिहीत राहू. बाकी आपल्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा आहेतच. जॅक अर्थात दिलीप बिरुटे ( आंतरजाल जहाजावरील प्रवासी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 23/08/2021 - 12:25
टायटॅनिक जहाजात प्रवास करणारे ते नै का क्याटेगरी वाइज प्रवासी प्रवास करतात तसे, हा एक ग्रुप वरच्या कॅटीगिरीतला उच्च अभिरूची वगैरे इत्यादि हे आठवलं.

😀

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 23/08/2021 - 14:13
बाकी, आम्ही आपलं आमच्या मिपावरच समीक्षा-बिमिक्षा, परीक्षणं- बिरिक्षनं, आम्ही आमच्या मिपावर जमेल तसं आणि झेपेल तसं लिहीत राहू. बाकी आपल्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा आहेतच शुभेच्छा!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 23/08/2021 - 14:13
बाकी, आम्ही आपलं आमच्या मिपावरच समीक्षा-बिमिक्षा, परीक्षणं- बिरिक्षनं, आम्ही आमच्या मिपावर जमेल तसं आणि झेपेल तसं लिहीत राहू. बाकी आपल्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा आहेतच शुभेच्छा!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचेतस 23/08/2021 - 15:06
सहमत आहे, काही सदस्य केवळ आपल्या संस्थळाची किंवा उपक्रमाची जाहिरात करण्यापुरतेच मिपावर येतात असे दिसते. इतर वेळी त्यांचे योगदान शून्य.

कंजूस 23/08/2021 - 11:53
पुस्तकांचे प्रकाशन वर्ष टाकायला हवे. आणि मग चर्चा ठेवा। वर्गवारीत २०१०-२०२० २००० -२०१० १९९० - २००० १९८० -१९९० १९७०-१९८० १९७० च्या अगोदरची पुस्तकं अगदी ज्ञानेश्वरीपर्यंत योग्य वाटते. कोसला आणि गारंबिचा बापू यात चर्चा करायचे शिल्लक नसेल.

गवि 23/08/2021 - 12:10
उत्तम उपक्रम. अभिनंदन आणि शुभेच्छा मेभु. शक्यतो मिपावरही ही चर्चा धागारुपात/ व्हिडिओ एम्बेड रुपात टाकून मिपाकरांना इथूनही सहभागी होता येईल असे करता आले तर बघावे. अशा चांगल्या उपक्रमांना मिपावर प्रसिद्धी मिळावी आणि उलट बाजूने अशा उपक्रमांनी आणि उपक्रमकर्त्याँनीही आपले मिपा संस्थळ या निमित्ताने अधिक प्रसिद्ध होईल असे पहावे ही सदिच्छा.

कंजूस 23/08/2021 - 14:20
नवीन संस्थळ सुरू करता येईल. किंवा त्याचीच चाचपणी असवी. शुभेच्छा. एका चालू उच्च स्थथळापेक्षाही उच्च वगैरे अभिरुची असलेले तर मात्र कठीण आहे आमचे. आम्ही ओनलाईन मिटिंगांना ब्वॉकतो. चेहरा फारच केविलवाणा दिसतो. बसमध्ये बसलेले लोक कधीकधी उठून जागाही देतात. शिवाय क्याम्रा खोलीतले मागचे दोरीवर टांगलेले कपडे दाखवतो. बिरुटे सरांचं पटलं. उदाहरण पटलं.

स्मिताके 24/08/2021 - 18:35
छान उपक्रम. ऐकायला आवडेल. पण या वेळेत जमलं नाही, तर नंतर यू ट्यूबवर रेकॉर्डिंग मिळेल का?

जाहिरात करण्याचा उद्देशच होता, आहे. या उपक्रमाबद्दल मिसळपाववरच्या वाचकांना माहीत व्हावं अशा हेतूनंच हे टिपण लिहिलं आहे. सामील व्हायचं नसेल, तरी नंतर मुद्रण उपलब्ध असेलच. ब्लॉग असेल, फेसबुक पान असेल पुस्तकगप्पाचं. सगळीकडे सगळं उपलब्ध असेल. जरूर बघा.

In reply to by मेघना भुस्कुटे

गॉडजिला 25/08/2021 - 13:22
उपक्रमाला शुभेच्छा करण्याचा उद्देशच तुमची जाहिरात आहे हे समजले हे सामजावणे होता, अन्यथा मिपासाठी आपले योगदान शून्य ही बाब आनंदाने दुर्लक्षित केल्या गेली असती.
सगळीकडे सगळं उपलब्ध असेल. जरूर बघा.
वावावा सगळीकडेसगळं आहे हे बाकि उत्तम पण आम्हीं तूर्त फक्त मिपावर आहोत त्यामूळे यातलं मिपावर काय उपलब्ध असेल ते जरा विस्तारुन सांगता काय ?

In reply to by कंजूस

गॉडजिला 25/08/2021 - 13:34
आहो त्यांचें नावच केव्हडे मोठें आहे... इतरांना मात्र चेहऱ्यांची गरज भासू शकतेे, थोडे समजुन घ्या ना गडे.

पाटिल 28/08/2021 - 00:24
चांगला उपक्रम...! तुमच्या टीमला शुभेच्छा..! गूगल शीटमधली कोसला, बाकी शून्य, गवत्या, नातिचरामि, हंस अकेला, ही नावं पाहून बरं वाटलं... याशिवाय आणखीही काही हटके कादंबऱ्या आहेत.. नगरकरांची 'सात सक्कं त्रेचाळीस', अनिल दामलेंची 'गौतमची गोष्ट', अवधूत डोंगरेंची 'एका लेखकाचे तीन संदर्भ', मकरंद साठेंची 'गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी' आणि अलीकडच्या लेखकांपैकी प्रशांत बागड, किरण गुरव, वर्जेश सोळंकी, प्रसाद कुमठेकर, दिनकर दाभाडे, जी के ऐनापुरे, सचिन कुंडलकर, जातेगावकर, जयंत पवार, रंगनाथ पठारे यांच्या पुस्तकांबद्दलही ऐकायला आवडेल, भविष्यात तुमच्या उपक्रमातून.. अर्थात तुमची स्वतःचीच वाचनाची/पुस्तकांची टेस्ट एवढी उत्तम आहे की माझ्यासारख्याने पुस्तकं/लेखक सुचवणं म्हणजे जरा जास्तच झालं असेल..! :-) अवांतरः मी तुमचे लेख वाचत असतो, इथेही आणि इतरत्रही... तुम्ही चांगलं, फ्रेश लिहिता..! ... विशेषतः मार्गारेट ॲटवुड ही जबरदस्त लेखिका मला तुमच्याच एका लेखामधून माहिती झाली होती.. मग नंतर अॅटवूडबाईंचं बरंचसं शोधून शोधून वाचलं .. त्यासाठी विशेष धन्यवाद.. _/\_ आणि पुन्हा एकदा शुभेच्छा..
लेखनप्रकार
नमस्कार. 'पुस्तकगप्पा' या नव्या उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी हे टिपण. लायब्रऱ्या, कागदी पुस्तकांची दुकानं, वर्तमानपत्रातली मराठी पुस्तकांची जागा आक्रसत जात असताना, मराठीतल्या महत्त्वाच्या, लोकप्रिय, रंजक, अनवट, नव्याजुन्या पुस्तकांवर गप्पाटप्पा करण्यासाठी या कार्यक्रमाची कल्पना सुचली. प्रत्यक्ष भेटणं दुरापास्त होण्याचं एक सकारात्मक फलित म्हणजे कार्यक्रम करण्यासाठी जागा आणि तिथवर सदेह पोचण्यातल्या अडचणी हे दोन्ही प्रश्न रद्दबातल होणं. ते पथ्यावर पडल्यानं ही कल्पना ऑनलाईन राबवायची ठरवली.

तंत्रशिक्षण २०२१-२२ (पूर्वार्ध)

खेडूत ·

कंजूस 19/08/2021 - 02:28
अभियांत्रिकीमधे आवड नसेल तर इतर खूप पर्याय उपलब्ध आहेत. - त्या कोणत्या? गणित आणि भाषेंचे शालेयबाह्य अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. म्हणजे की विद्यार्थी पाचवीत असला तरी त्याला या विषयांची आवड असेल तर त्याच्या उच्च पातळीवरच्या परीक्षांंचा अभ्यास पाचवीपासूनच सुरू करू शकेल.

अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची ओळख करुन देणारा लेख भावला. १९९९ - २००३ या काळात अभियांत्रिकी पदवी मिळवलेली शेवटची बॅच होती जेव्हा जागा मर्यादीत होत्या. २००० साल पासून जागा अशा काही वाढल्या की पैसे खर्च करायची तयारी असणार्‍या कोणालाही अभियांत्रिकीला (हवा असल्यास) प्रवेश मिळू लागला. सरकारी नोकरीत निवृत्तीवेतन बंद होऊनही राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांना होणारी गर्दी पाहता खाजगी क्षेत्रात आपला निभाव लागेल असा आत्मविश्वास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांकडे आढळत नाहीये. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बरीच नवी माहिती मिळाली. इंजिनियरींग किंवा हेच आर हे माझे क्षेत्र नाही. पण एक निरिक्षण सांगतो... आमच्या कंपनीत नवा ईंजिनियर साधारण दोन वर्षे टिकतो, त्या नंतर तो अमेरीका किंवा जर्मनीची वाट धरतो. दोन वर्षापेक्षा जास्त जर कोणी टिकला की तो पुढची ८ १० वर्षे टिकून रहातो. या नव्या लोकांना कंपनीतल्या कामगारांपेक्षा कमी पगार असतो पण हे लोक बॅचलर असल्याने त्याची फारशी फिकीर त्यांना नसते. कामाच्या जोडीला ते लोक्स कसले कसले क्लासेस करत असतात. कोणी जर्मन भाषा शिकत असतो तर कोणी एमबीए तर कोणी कसलातरी डिप्लोमा वगेरे करत असतात. बँकेतुन कर्ज मिळावे / व्हिसा मिळावा म्हणून दरवर्षी इनकमटॅक्सचे रिटर्न मात्र न चुकता भरत असतात. सध्या कोविड ग्रॅज्युएट नको हा ट्रेंड मात्र खरेच सुरु आहे. पण यात जास्त चूक कंपन्यांपेक्षा सरकारची आहे असे वाटते. दळभद्री निर्णयांमुळे त्यांनी बर्‍याच होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. पैजारबुवा,

२००७-०८ पर्यंत ५०% जागा मेरिट सीट असायच्या ज्यांची फी १५००० रुपये होती. ५०% जागा पेमेंट सीट ज्यांची फी ५२००० रुपये होती. नंतर सरसकट सगळ्यांची फी ७००००-१००००० झाली. कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी एकच फी भरणार. सध्या डिप्लोमा ७००००-१००००० आणि पदवी ९००००-१४०००० अशी फी असल्याचे ऐकून आहे. आणि तरीही भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचा ओढा अजूनही आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्याचे कारण लाखात फी असणे, हे असावे की इंजिनियरिंग शिक्षणाचा फोलपणा लक्षात येणे, हे असावे? चार पाच लाख खर्च करून एक- दोन वर्षे १०-१५००० पगार घेणारे लाखो विद्यार्थी असतात. बरेच चार पाच वर्षे त्याच पगारावर असतात. मागील लेखमालेत वर्णन केलेले मूलभूत प्रश्न अजूनही तेच आणि तसेच आहेत. तिथले प्रतिसाद कॉपी पेस्ट करायला हरकत नाही :)

कंजूस 19/08/2021 - 02:28
अभियांत्रिकीमधे आवड नसेल तर इतर खूप पर्याय उपलब्ध आहेत. - त्या कोणत्या? गणित आणि भाषेंचे शालेयबाह्य अभ्यासक्रम सुरू करण्यात यावेत. म्हणजे की विद्यार्थी पाचवीत असला तरी त्याला या विषयांची आवड असेल तर त्याच्या उच्च पातळीवरच्या परीक्षांंचा अभ्यास पाचवीपासूनच सुरू करू शकेल.

अभियांत्रिकी शिक्षणक्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची ओळख करुन देणारा लेख भावला. १९९९ - २००३ या काळात अभियांत्रिकी पदवी मिळवलेली शेवटची बॅच होती जेव्हा जागा मर्यादीत होत्या. २००० साल पासून जागा अशा काही वाढल्या की पैसे खर्च करायची तयारी असणार्‍या कोणालाही अभियांत्रिकीला (हवा असल्यास) प्रवेश मिळू लागला. सरकारी नोकरीत निवृत्तीवेतन बंद होऊनही राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांना होणारी गर्दी पाहता खाजगी क्षेत्रात आपला निभाव लागेल असा आत्मविश्वास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांकडे आढळत नाहीये. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बरीच नवी माहिती मिळाली. इंजिनियरींग किंवा हेच आर हे माझे क्षेत्र नाही. पण एक निरिक्षण सांगतो... आमच्या कंपनीत नवा ईंजिनियर साधारण दोन वर्षे टिकतो, त्या नंतर तो अमेरीका किंवा जर्मनीची वाट धरतो. दोन वर्षापेक्षा जास्त जर कोणी टिकला की तो पुढची ८ १० वर्षे टिकून रहातो. या नव्या लोकांना कंपनीतल्या कामगारांपेक्षा कमी पगार असतो पण हे लोक बॅचलर असल्याने त्याची फारशी फिकीर त्यांना नसते. कामाच्या जोडीला ते लोक्स कसले कसले क्लासेस करत असतात. कोणी जर्मन भाषा शिकत असतो तर कोणी एमबीए तर कोणी कसलातरी डिप्लोमा वगेरे करत असतात. बँकेतुन कर्ज मिळावे / व्हिसा मिळावा म्हणून दरवर्षी इनकमटॅक्सचे रिटर्न मात्र न चुकता भरत असतात. सध्या कोविड ग्रॅज्युएट नको हा ट्रेंड मात्र खरेच सुरु आहे. पण यात जास्त चूक कंपन्यांपेक्षा सरकारची आहे असे वाटते. दळभद्री निर्णयांमुळे त्यांनी बर्‍याच होतकरु विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. पैजारबुवा,

२००७-०८ पर्यंत ५०% जागा मेरिट सीट असायच्या ज्यांची फी १५००० रुपये होती. ५०% जागा पेमेंट सीट ज्यांची फी ५२००० रुपये होती. नंतर सरसकट सगळ्यांची फी ७००००-१००००० झाली. कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी एकच फी भरणार. सध्या डिप्लोमा ७००००-१००००० आणि पदवी ९००००-१४०००० अशी फी असल्याचे ऐकून आहे. आणि तरीही भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांचा ओढा अजूनही आहे. विद्यार्थी संख्या कमी होण्याचे कारण लाखात फी असणे, हे असावे की इंजिनियरिंग शिक्षणाचा फोलपणा लक्षात येणे, हे असावे? चार पाच लाख खर्च करून एक- दोन वर्षे १०-१५००० पगार घेणारे लाखो विद्यार्थी असतात. बरेच चार पाच वर्षे त्याच पगारावर असतात. मागील लेखमालेत वर्णन केलेले मूलभूत प्रश्न अजूनही तेच आणि तसेच आहेत. तिथले प्रतिसाद कॉपी पेस्ट करायला हरकत नाही :)
प्रसंग एक. रेल्वे स्टेशन वर एक कुटुंब उतरते- पन्नाशी ओलांडलेले वडील आणि अठराचा मुलगा. सराईत नजरेचे प्राध्यापक महोदय त्यांना जवळ जाऊन अभिवादन करतात. '' मी प्रा. डॉकटर अमुक तमुक.आपणकुठल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला आहात?'' पाहुण्यांना आधी आश्चर्य आणि मग काहीसा संशय येतो- पण माणूस तरी भला दिसतो.''ग्लोबल टेक..'' ''अहो कसलं ग्लोबल अन् कसलं काय! लोकल प्लेसमेंट सुद्धा नाही होत तिकडे. आमच्या इथे बघाल ..'' ''पण.. आमचा तोच चॉईस आहे, शिवाय त्यांची फी कमी आहे.

अभियांत्रिकीचे दिवस-२

पाटिल ·

टवाळ कार्टा 17/08/2021 - 00:51
एकदा अशाच रेक्टर महोदयांच्या झडतीच्या वेळी, फक्त अंतर्वस्त्रे परीधान केलेल्या अवस्थेत, आम्ही दोन किलोमीटर धावत जाऊन सुरक्षित आश्रय शोधला होता
नक्की काय सुरु होते =))

टवाळ कार्टा 17/08/2021 - 00:51
एकदा अशाच रेक्टर महोदयांच्या झडतीच्या वेळी, फक्त अंतर्वस्त्रे परीधान केलेल्या अवस्थेत, आम्ही दोन किलोमीटर धावत जाऊन सुरक्षित आश्रय शोधला होता
नक्की काय सुरु होते =))
लेखनविषय:
"ती मला नाही म्हणाल्यामुळं माझ्या आयुष्यात एक जबरदस्त पोकळी निर्माण झालेली आहे..आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी, तू आम्हाला आणखी एक ओल्ड मंकचा खंबा ताबडतोब आणून दे..!'' अशा विव्हळ स्वरात रात्री-बेरात्री कुणीतरी फोन करायचं.. होस्टेलच्या टेरेसवर आम्हा लोकांचं प्यायला बसणं, हे नेहमीचंच..

तुटक तुटक..

पाटिल ·

पाषाणभेद 15/08/2021 - 23:03
कुत्रे, पाळीव कुत्रे व त्यांचे मालक डोक्यात जातात.. त्यामुळे मुदा १ शेवटी घातला असता तर लेख माचला असता. (आता खालून वर वाचत जावे लागेल.) अन सटरफटर का लिहीले आहे? हे काय रिमायंडर नोट्स आहे का? तुमच्यासाठी असेल तत खाजगीत लिहा.

पाषाणभेद 15/08/2021 - 23:06
हे संस्थळ काही कचरा कुंडी नाही की काहीही टाकावे. काल पण एकाने अर्धवट धागा टाकला होता. साहित्य असेल तर पूर्ण लिहा. ॲडमिन, मॉडरेटर, नोट अबव्ह पॉईंट ॲन्ड एडीट थीस थ्रेड.

In reply to by पाषाणभेद

पाटिल 16/08/2021 - 00:29
साहित्य वगैरेबद्दलच्या आपल्या ज्या कल्पना आहेत, त्याच्या कक्षेत सदर लिखाण बसत नाही, हे लक्षात आल्यानंतर आपणास सात्विक संताप आलेला दिसतो आहे.. त्याचंही तसं काही नाही एवढं पण आपल्या संतापाचं व्होल्टेज एवढं जबरदस्त आहे की त्यामुळे आमच्या एरियात जोरजोरात वीजा कडाडण्यास सुरूवात झाली आहे..! रात्रीतून आभाळ कोसळू नये म्हणजे झालं..! - (आपल्या आदेशवजा अपेक्षांचं ओझं खांद्यावर घ्यायला असमर्थ असणारा) पाचपाटील.

In reply to by पाषाणभेद

सुरिया 16/08/2021 - 01:51
चिल्ल पाषाणभेद मालक, इतके नका हायपर होऊ. घरी चालत असेल. बाहेर नाही चालणार. नाही आवडले लिखाण तर तसे सांगा. कचरा तसा प्रत्येकाचा सापेक्ष असतो. तुम्हालाही सहन केले तसे ह्यांनाही सहन करू. चांगले वाटल्यास कौतुक ही करू. हाकाणाका?

In reply to by पाषाणभेद

जर तुम्ही रा गा ची भाषणं शेवट्पर्यंत ऐकु शकत असाल तर हे सुद्धा सहन करु शकाल. कचरा दिसला तर वळसा घालुन जावं. उगीच तिथेच थांबुन तोंडाला रुमाल लावुन 'कोणी व का टाकला बरे ' असा विचार करीत बसुन नये.

चौकस२१२ 16/08/2021 - 04:53
कहि कळल , कहि डोक्यावरुन गेले कहि स्वतचे वेग्ले सन्धर्भ लावून अजुन जास्त भावले ... कहि असम्बध वाट्ले एकुन धग्याच्या शिर्शक प्रमाने तुतक तुतक विचार एकत्र मनचा स्वैर फेरफट्का अनि त्याचे शब्द्न्कन .. मह्नुन ठिक आहे अगदि कचरा नहि हे नक्किच

सुरसंगम 16/08/2021 - 06:47
पाषाण भेद, तुमच्या हातात रिमोट आहे ना मग नका येऊ ना धाग्यावर. आणि तुम्हाला काय वाटतं आत्ता पर्यंत तुम्ही जो तुटक तुटक सुमार मन की बात कवितांचा रतीब मिपावर घातलाय तो काय सर्वांना आवडला आहे. पण अशी सुमार दर्जाची प्रतिक्रिया कोणी दिली आहे काय? चला आता ऍडमिनला सांगून तो कचरा आधी हटवायला हवा. एक काम हाती लागलं. बाकी पाटील साहेब लिहा तुम्ही खूप आवडलं. खूप दिवसांनी व.पु.आठवले. आम्हालाही असंच सुचतं पण टंकाळा म्हणून राहतं. आने दो और भी. हम बैठे हय पढणे के लिये.

पाषाणभेद 15/08/2021 - 23:03
कुत्रे, पाळीव कुत्रे व त्यांचे मालक डोक्यात जातात.. त्यामुळे मुदा १ शेवटी घातला असता तर लेख माचला असता. (आता खालून वर वाचत जावे लागेल.) अन सटरफटर का लिहीले आहे? हे काय रिमायंडर नोट्स आहे का? तुमच्यासाठी असेल तत खाजगीत लिहा.

पाषाणभेद 15/08/2021 - 23:06
हे संस्थळ काही कचरा कुंडी नाही की काहीही टाकावे. काल पण एकाने अर्धवट धागा टाकला होता. साहित्य असेल तर पूर्ण लिहा. ॲडमिन, मॉडरेटर, नोट अबव्ह पॉईंट ॲन्ड एडीट थीस थ्रेड.

In reply to by पाषाणभेद

पाटिल 16/08/2021 - 00:29
साहित्य वगैरेबद्दलच्या आपल्या ज्या कल्पना आहेत, त्याच्या कक्षेत सदर लिखाण बसत नाही, हे लक्षात आल्यानंतर आपणास सात्विक संताप आलेला दिसतो आहे.. त्याचंही तसं काही नाही एवढं पण आपल्या संतापाचं व्होल्टेज एवढं जबरदस्त आहे की त्यामुळे आमच्या एरियात जोरजोरात वीजा कडाडण्यास सुरूवात झाली आहे..! रात्रीतून आभाळ कोसळू नये म्हणजे झालं..! - (आपल्या आदेशवजा अपेक्षांचं ओझं खांद्यावर घ्यायला असमर्थ असणारा) पाचपाटील.

In reply to by पाषाणभेद

सुरिया 16/08/2021 - 01:51
चिल्ल पाषाणभेद मालक, इतके नका हायपर होऊ. घरी चालत असेल. बाहेर नाही चालणार. नाही आवडले लिखाण तर तसे सांगा. कचरा तसा प्रत्येकाचा सापेक्ष असतो. तुम्हालाही सहन केले तसे ह्यांनाही सहन करू. चांगले वाटल्यास कौतुक ही करू. हाकाणाका?

In reply to by पाषाणभेद

जर तुम्ही रा गा ची भाषणं शेवट्पर्यंत ऐकु शकत असाल तर हे सुद्धा सहन करु शकाल. कचरा दिसला तर वळसा घालुन जावं. उगीच तिथेच थांबुन तोंडाला रुमाल लावुन 'कोणी व का टाकला बरे ' असा विचार करीत बसुन नये.

चौकस२१२ 16/08/2021 - 04:53
कहि कळल , कहि डोक्यावरुन गेले कहि स्वतचे वेग्ले सन्धर्भ लावून अजुन जास्त भावले ... कहि असम्बध वाट्ले एकुन धग्याच्या शिर्शक प्रमाने तुतक तुतक विचार एकत्र मनचा स्वैर फेरफट्का अनि त्याचे शब्द्न्कन .. मह्नुन ठिक आहे अगदि कचरा नहि हे नक्किच

सुरसंगम 16/08/2021 - 06:47
पाषाण भेद, तुमच्या हातात रिमोट आहे ना मग नका येऊ ना धाग्यावर. आणि तुम्हाला काय वाटतं आत्ता पर्यंत तुम्ही जो तुटक तुटक सुमार मन की बात कवितांचा रतीब मिपावर घातलाय तो काय सर्वांना आवडला आहे. पण अशी सुमार दर्जाची प्रतिक्रिया कोणी दिली आहे काय? चला आता ऍडमिनला सांगून तो कचरा आधी हटवायला हवा. एक काम हाती लागलं. बाकी पाटील साहेब लिहा तुम्ही खूप आवडलं. खूप दिवसांनी व.पु.आठवले. आम्हालाही असंच सुचतं पण टंकाळा म्हणून राहतं. आने दो और भी. हम बैठे हय पढणे के लिये.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१. रस्त्यावर वाढलेलं कुत्रं चुटकी वाजवून बोलावलं की लगेच शेपूट हलवत पायाशी येतं.. झोंबाळतं.. त्याच्या उचंबळून येण्याचा प्रवाह चहुदिशांना मुक्त असतो.. पण पाळलेल्या कुत्र्यांच्या प्रेमाचा ओघ त्यांच्या मालकांपुरताच वाहतो.. २. आकाशाने भुरकट ढग धरून ठेवले आहेत.. समोर स्तब्ध पाण्याच्या पृष्ठभाग.. तलम पापुद्र्यासारखा.. थरथरतोय अधूनमधून.. बहुतेक वाऱ्याच्या झुळकीचा हलका स्पर्श होतोय तिथे.. झाडाला विचारलं की हे खरंय का? तर त्यानंही होकारार्थी फांदी डोलावली... ३.

मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे

एकुलता एक डॉन ·

गुल्लू दादा 12/08/2021 - 09:33
माहितगारांनी प्रत्येक संकेतस्थळाची काय वैशिष्ठपूर्णे आहेत यावर प्रकाश टाकावा ही विनंती. एखादे छान सदर/ विभाग असेल ते सुद्धा सुचवावे.

फक्त मिसळपाव आणि मायबोली चालू आहे, बाकी सगळी मृतपाय मराठी संस्थळे आहेत. (माणसंच नाही तर ती जीवंत कशी म्हणायची या अर्थाने) तर काही शेवटची घटका मोजणारी शरपंजीरी पितामह भिष्मासारखे निपचित पडून आहेत. असे माझे व्यक्तीगत मत आहे. चर्चेला, यादीला, शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

In reply to by सामान्यनागरिक

चौथा कोनाडा 13/08/2021 - 14:51
मराठी माणसाची आपल्या भाषेबद्दलची अनास्था ही याला पण कारणीभूत आहे का? सामा, असं सरसकट म्हणता येणार नाही. मराठी भाषेची पडझड सर्वच पातळीवर चालू आहे. मिहिंलिश (मराठी+हिंदी+इंग्लिश) हा ट्रेण्ड आहे. सर्वजण या ट्रेंडच्या मागे पळताहेत. कदाचित नविन पिढीची भाषा हीच आहे. आणि कदाचित आपली ही पारंपरिक मराठी कालबाह्य देखिल होईल लवकरच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉडजिला 12/08/2021 - 19:07
आणि मिपावर एकावेळी तीस पेक्षा जास्तं सदस्य ऑनलाईन कधीच दिसत नाहित... हे एक कोडंच आहे. माझा बिल्ला क्रमांक 36 हजारच्या पुढचा आहे म्हणजे मिपावर किमान ३६ हजार आयडी नोंदणी झालेली आहे... अन त्याच्या १ टक्का म्हणजे ३६० लोकही एकाच वेळी अथवा एका दिवशी ऑनलाइन असत नाहीत :( रोज ३६० लोक त्यापैकी दहा टक्के लोकांनी जरी धागे काढले तर डेली ३० धागे नवीन हवेत पण ते ही होत नाही... खरे तर ३६,००० सदस्य ही अव्यावसायीक स्थलासाठी मोठी झेप आहे.

In reply to by गॉडजिला

Bhakti 12/08/2021 - 19:42
खरे तर ३६,००० सदस्य ही अव्यावसायीक स्थलासाठी मोठी झेप आहे. प्रतिलिपी,इरा इत्यादी व्यावसायिक संस्थळही भरपूर वाढत आहे. मी अजून एक app वर लिहीते जमेल तेव्हा , Momspresso marathi व्यावसायिक नाहीये पण ठराविक लिखाण फेसबुकवर पेजला प्रकाशित करतात त्यामुळे वाचक मिळतात. ब्लॉग हा प्रकार म्हणजे हक्काचा आहे.ज्यांना चिंतनाची आवड आहे त्यांनी मराठी स्वभाषेत कुठेतरी लिहीत रहावे.

In reply to by गॉडजिला

Bhakti 12/08/2021 - 19:42
खरे तर ३६,००० सदस्य ही अव्यावसायीक स्थलासाठी मोठी झेप आहे. प्रतिलिपी,इरा इत्यादी व्यावसायिक संस्थळही भरपूर वाढत आहे. मी अजून एक app वर लिहीते जमेल तेव्हा , Momspresso marathi व्यावसायिक नाहीये पण ठराविक लिखाण फेसबुकवर पेजला प्रकाशित करतात त्यामुळे वाचक मिळतात. ब्लॉग हा प्रकार म्हणजे हक्काचा आहे.ज्यांना चिंतनाची आवड आहे त्यांनी मराठी स्वभाषेत कुठेतरी लिहीत रहावे.

In reply to by टवाळ कार्टा

Bhakti 13/08/2021 - 09:22
@टकाजी डुआयडी असलं तरी काय चुकीचे नाही,मुळ उद्देश आहे सहभाग मग तो दीर्घ लिखाणातील असो नाहीतर प्रतिसादासाठी असो.अगदी शेवटी वाचनमात्र.

In reply to by Bhakti

१०० % सहमत. आयडी काय लेखन करतो हे महत्वाचं. आभासी जगात, वरीजनल आयडी-डू आयडी या सर्व अंधश्रद्धा आहेत. वरीजनल आयडी-व्यक्ती-मोबाइल व्हेरीफिकेशन-लॉगीन ओटीपी वगैरे करुन मोजके पण उत्तम अशा लोकांचे मराठी संस्थळ हे भविष्यात करावे लागणार आहेत, मिपानेही काही प्रयोग करुन पाहावेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉडजिला 13/08/2021 - 19:34
वरीजनल आयडी-व्यक्ती-मोबाइल व्हेरीफिकेशन-लॉगीन ओटीपी
लोकांचा खाजगी डाटा सांभाळने जोक नाही विशेषतः तुमची साईट युरोपमधून वगेरे access होत असेल तर :) नाहीतर भिक नको पण...

In reply to by गॉडजिला

ऑनलाईन आलात म्हणजे आपण नागडे झालो सॉरी आपला डाटा उघडा पडलाय असे समजायचे. आता भले भले डाटा लिक होतात, तेव्हा आपलं व्यक्तीमत्व लपवायचा काळ गेला. हं आता डू आयडी करुन आपलयाला हवं तसं व्यक्त होता येतं. शिव्यागाळ करता येतात वगैरे या जमेच्या बाजूच्या असल्या तरी भविष्यात विविध कारणांसाठी वरीजन्यालिटी लागणारच आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉडजिला 14/08/2021 - 15:29
मी काय म्हणालो हे माझ्यामुळे(च) आपल्याला समजले नसणार असे गृहीत धरून पुन्हा सांगतो... लोकांचा खाजगी डाटा सांभाळने जोक नाही विशेषतः तुमची साईट युरोपमधून वगेरे access होत असेल तर :) नाहीतर भिक नको पण... ही बाब आयडीसाठी न्हवे मालकांसाठी लागू होते. कडक कायदे आहेत युजर प्रायाव्हसीचे सोप्या शब्दात Fines in case of non-compliance can reach up to 4% of the annual worldwide revenue or 20 million euros – whichever is higher. :) बाकी शंभर वर्चुअल नंबर मिळतात एक हुडकायला गेलो तर... फुकट. तेंव्हा OTP आला म्हणजे आपण नागडे झालो सॉरी आपली ऑनलाईन आयडेंटिटी उघडली पडते असे अजिबात नाही हो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉडजिला 14/08/2021 - 20:52
कोणीही व्यक्ती कितिहि व्हर्चुअल नंबर्स वापरु शकतो रजिस्ट्रेशनसाठि त्यांमुळे ओटीपी ही व्यक्ती व्हेरीफाय करायची नामी युक्ती ठरत नाही. व्हर्चुअल नंबर्स वापरुन एकाच सिमकार्ड वरुन मी अनेक नंबर सदस्य बनण्यासाठी व लॉगीनसाठी वापरुन माझा मुळ सिमकार्डचा नंबर जाहीर न करता हवे तितके डुआयडी सहज बनवु शकतो... पण नंबर्स गोपनीय राखायची जबाबदारी तेव्हडी मालकांच्या माथी येते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा 16/08/2021 - 15:51
१०० % सहमत. आयडी काय लेखन करतो हे महत्वाचं. आभासी जगात, वरीजनल आयडी-डू आयडी या सर्व अंधश्रद्धा आहेत. वरीजनल आयडी-व्यक्ती-मोबाइल व्हेरीफिकेशन-लॉगीन ओटीपी वगैरे करुन मोजके पण उत्तम अशा लोकांचे मराठी संस्थळ हे भविष्यात करावे लागणार आहेत, मिपानेही काही प्रयोग करुन पाहावेत. -दिलीप बिरुटे
डुआयडीसाठी अश्या पायघड्या असतील तर १०-१५ वर्षांत फक्त ३६००० सदस्य असणे हे दारिद्र्यरेषेखाली असण्याचे लक्षण आहे =))

In reply to by टवाळ कार्टा

गॉडजिला 13/08/2021 - 17:56
यातले डुआयडी किती ते विचारात घेतले का?
हो सर्वात आधी डुआयडीच शंका आली कारण इतके सदस्य असुनही फार कमी अ‍ॅक्टिव आहेत म्हणजे बरेच डुआयडी आहेत. बरेच म्हणजे अगदी सरासरी ३०,०००/१० जरी पकडले तरी १०,००० सदस्य हि फार मोठि झेप आहे. पण त्या हिशोबात धागे येत नाहीत अगदी खरडफळा देखिल ठरावीक सदस्य चालवतात... हे एक कोडेच आहे इतके मोठे की मुळातच मराठी माणुसच गुणवंत नाही की काय याची शंका यावी. खरे तर विविध मतमतांतरे, आवडीनिवडी लिहायची अपेक्शा, व्यक्त व्हायची क्षमता या बाबी ध्यानात घेता लिहते लोक अजुन असायला हवेत हे स्मजायला डेटा सायंटीस्ट असायची गरज नाही पण जो कोणी डेटासायंस व्यवस्थित समजत असेल त्याला मिपाचा लेखन प्रव्रुत्ति विदा खुला करुन त्याचे इनपुट्स घेउन आवश्यक ती ध्येयधोरणे जरुर राबवावीत. उपयोगी किती ठरेल माहीत नाही पण सहानाजींनी यात लक्ष घालुन त्यान्च्या सुचना अवश्य मांडाव्यात.. नुसते सदस्य बनणे सुलभ करुन फार साध्य काही झालेले वाटत नाही... अनेक फोरम्स अथवा रीडीफ युट्युबच्या कॉमेंट्स देखील आवर्जुन वाचत असतो असे व्यक्त होणारे लोक रंजक असतात व कम्युनिटी विस्तारतात हे नक्कि. ट्विटरच्या धरतीवर, अगदीच समान नाही पण रंजक संकल्पना मिपावर असावी असे मला मनापासुन वाटते. खरडफळा माझ्या नजरेत नेहमीच वाट्सप ग्रुप प्रमाणे काम करत आला आहे आणी तो मिपावर भारतात वाट्सप प्रसिध्द असण्यापुर्वीपासुन अस्तित्वात आहे...

चौथा कोनाडा 12/08/2021 - 12:45
प्रबंध लिहिताय का ? व्वा, छानच. "त्या" काळात लोकांच्या हाती मोबाईल नसल्याने व्हॉट्सॲप, फेसबुक वै मोजके लोकच वापरायचे. मोबाईल ॲप आल्यापासून असा वाचनीय मजकूर हातातल्या मोबाईल मध्ये मिळू लागला. वाचनीय मजकूर फेसबुक, व्हॉट्सॲप वर येऊ लागले त्यामुळे अशा हौशी मराठी संस्थळांचे प्रयोजन उरले नाही. वरील पैकी मिपा, माबो, उपक्रम, मनोगत व्यतिरिक्त इतर संस्थळे क्वचित वाचली. बिगुल बरे होते. कालाय तस्मै नमः

In reply to by चौथा कोनाडा

Bhakti 12/08/2021 - 19:46
वाचनीय मजकूर फेसबुक, व्हॉट्सॲप वर येऊ लागले त्यामुळे अशा हौशी मराठी संस्थळांचे प्रयोजन उरले नाही ब्लॉग असताना फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर जुने लोक दीर्घ ,भरमसाठ कविता का लिहीतात मला अजूनही नाही समजलं.असो.

In reply to by प्रचेतस

कंजूस 13/08/2021 - 08:06
ओळखीचेच लोक असतात आणि आपला बब्या/ बाबी/बाबुकाका/बबुआत्या लिहितेय ना त्यास छान म्हणतात. मिपा/मायबोली/ऐसीअक्षरे यावर अनोळखी लोक वाचतात, टिंगल टवाळकी टीका करतात ते आवडते. काही इतर स्थळांवर लेखन लगेच प्रकाशित होत नाही. संपादक ते पाहणार मग दुसरे दिवशी येणार वगैरे पद्धतीत मजा येत नाही. किंवा लेखक म्हणून नोंद करा मग लिहा.

In reply to by कंजूस

मनो 15/08/2021 - 02:10
सहज तपासून पाहिले, मराठी बोली डॉट कॉम हे पुस्तक विक्रीचे दुकान आहे, आणि मराठी बोली डॉट इन हे लिहिण्याचे स्थळ आहे असे दिसते आहे.

साहना 13/08/2021 - 13:17
आमचे एक मित्र bookstruck.app हे संकेतस्थळ आणि ऍप्प बराच काळ चालवत आहेत. माझे साहित्य सुद्धा जमेल तसे तिथे प्रकाशित होते. त्याशिवाय youtube वरून त्यांची ऑडिओबुक्स वगैरे प्रकाशित होतात.

In reply to by साहना

कंजूस 14/08/2021 - 16:49
कारण संस्थळ काढणाऱ्यांना माहिती आहे की स्वप्रकाशन दिलं की किती लक्ष ठेवावं लागतं ते. त्यामुळे। ते तसं करणार नाहीत.

In reply to by साहना

कंजूस 18/08/2021 - 09:56
लेखन प्रथम संपादकांकडे पाठवायचं, मग ते तपासून प्रकाशित करणार अशी पद्धत असली की कंटाळवाणं होतं. काही लोक ब्लॉगच्या प्रतिक्रियांनाही मॉडरेशनच्या चिमट्यातून काढतात. मग तिकडे फिरकायला मजा येत नाही.

In reply to by Bhakti

धागा संपादित करण्याचा ॲक्सेस मर्यादित आहे. भटकंती मधील धागे सदस्य स्वतः संपादित करू शकतात. मात्र इतर धागे साहित्य संपादक संपादित करू शकतात. (फक्त धागे, प्रतिसाद नाही) प्रतिसाद केवळ प्रशांत संपादित करू शकतात.

In reply to by Bhakti

कंजूस 18/08/2021 - 12:30
पण ती कुलुपबंद करावी लागली पाच वर्षांपूर्वी. कारण राजकीय धाग्यांवर धुरळा उडवायचा मग प्रतिसाद आले की संपादित करायचा असा गैरवापर होऊ लागला. ( मायबोली डॉट कॉमवरही हाच प्रकार झाला.) तर आता भटकंती ,कलादालन फोटो आणि तंत्रज्ञान विभागांतील लेखांना संपादन आहे. प्रतिसादांना नाही. कारण अचूक माहिती लेखकास देता यावी / दुरुस्ती करता यावी हा उद्देश.

In reply to by कंजूस

Bhakti 18/08/2021 - 12:34
तुषार आणि कंकाका धन्यवाद. बरोबर आहे प्रतिसाद दुरूस्ती अधिकार संपादक यांच्याकडेच असावे.धागा दुरूस्ती सुविधा नसल्याने, लिहीतांना तेवढंच Presence of mind वाढेल.

भुजंग पाटील 13/08/2021 - 19:19
marathiworld.com १८-२० वर्ष सुरु आहे. मराठी सणवार, संत, साहित्यीकां बद्दल माहिती चांगली आहे. पण स्टॅटीक कंटेण्ट आहे सगळे. rasik.com अन bookganga.com ही व्यावसायीक स्थळे सुरू आहेत.

स्मिताके 13/08/2021 - 21:19
https://www.maitrin.com/ हे फक्त स्त्रियांसाठी आहे. यात काही लेखन फक्त सदस्यांसाठी आहे. मी अजूनतरी सदस्य नसल्यामुळे फार ठाऊक नाही. खरी माहिती/ओळख पडताळून घेऊन मग सदस्यत्व मिळतं असं मागे कधीतरी वाचल्याचं आठवतं.

पाषाणभेद 13/08/2021 - 21:30
मराठी फोरम, खाजगी ब्लॉग अन फेसबुक यात फार मोठा परक आहे. याविषयी बरेच काही लिहीण्यासारखे आहे. जे यात अभ्यासू आहेत त्यांनी केवळ संकेतस्थळांची यादी करण्यापेक्षा यातला फरक स्पष्ट लिहावा.

पाषाणभेद 13/08/2021 - 21:58
marathiliha.com marathibola.com असा देखील प्रयोग झाला होता. ही संकेतस्थळे प्रसिद्ध होण्याची प्रसिद्धी केली गेली नाही, पण एक संकेतस्थळ कसे ऑपरेट होते, मराठी लिहीण्यात काय अडचणी येतात, लोकांची मानसिकता कशी असते, लोकं का लिहीत नाही, संकेतस्थळ सुरू होण्याअधीच मानपान, अपमान, रुसवे, फुगवे याबाबत सगळा अभ्यास झाला. मराठी संस्थळ अन त्याच्या अनुषंगांच्या विषयांचा पद्धतशीर अभ्यास होवू शकतो इतका अभ्यास झाला. टेक्नॉलॉजी मध्ये आपण कोठे कमी पडतो, अन नक्की काय आवश्यकता असायला हवी याबाबतही काही मते ठाम झाली. सदर दोन्ही संकेतस्थळांमध्ये फोरमला आवश्यक असणारे अनेक नवी तंत्रे जोडली गेली होती. बरेचशी संस्थळे स्पर्धेतून तयार झाली, पण वरील दोन्ही संस्थळे हे एक प्रयोग म्हणून सिद्ध केले गेले होते. टेक्नॉलॉजी काय असते ते अभ्यासले गेल अन त्यात ती यशस्वी झाली, अन बंद केली. उपक्रम, मिपा, माबो, मीमराठी.नेट, लोकायत, मराठीलिहा.कॉम, मराठीबोला.कॉम, दर्जेदार.कॉम इत्यादी संस्थळाच्या जन्माच्या कहाण्या, विकास, लय, लोप इत्यादी प्रक्रिया अगदी जवळून अभ्यासता आली. अनेक जण आपले दिवसाचे अनुभवाचे लेखन म्हणजेच साहित्य आहे असा समज करून घेतल्याने अन लगेचच लाईक्स मिळणे या कारणामुळे फोरम्सला कालबाह्य समजू लागले आहेत. काळाच्या शरण जाणे वेगळे अन काळाला वश करणे वेगळे. मराठी लिहीणे वेगळे अन मराठी साहित्य लिहीणे अन ते प्रसारीत करणे या देखील भिन्न प्रक्रिया आहेत. एखादा विद्यार्थी या विषयावर पीएचडी करू शकेल इतका अभ्यास केला गेला तर यातून पुढे काही निष्पन्न निघेल.

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद 14/08/2021 - 09:55
याच संकेतस्थळावर दुसरीकडे जर्मनीच्या भिंतीबद्दल धागा आहे. त्याचा संदर्भ घेवून स्पष्ट लिहीतो आहे, राग नसावा. जर्मनीचे विभाजन तेथील भिंतीमुळे झाले होते. याविषयी लेखकाने येथे सुरूवातीचा परिच्छेद टाकून, येथे त्रोटक लिहून पुढील लेख त्यांच्या खाजगी ब्लॉग असलेल्या ठिकाणची लिंक दिली आहे, जेणे करून येथून पुढच्या वाचनासाठी वाचक खाजगी संस्थळावर जावेत. असले घोरण मराठी संस्थळाच्या फोरमला मारक आहे. वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता. असल्या प्रकारांना संस्थळाच्या मॉडरेटर्सनी आळा घालायला हवा. हे एक उदाहरण झाले. कोणत्याही भाषीक लिहीणार्‍याची मानसिक स्थिती सारखीच असते. मानव सगळीकडे सारखाच आहे. वर लिहील्याप्रमाणे प्रत्येक संस्थळ, फोरम, ब्लॉग, सामाजिक माध्यमे यांचे काही फायदे तसेच तोटे असतात. वाचक अन लेखक त्या त्या संस्थळाला वर नेत असतो. पण लेखकाचा उद्देश संस्थळाच्या भुमिकेचा विचार करणे नसते. त्याचा उद्देश त्याचा लेख लिहून प्रसिद्धी मिळविणे हा असतो. असो. या अनुषंगाने लिहीण्यासारखे अनेक मुद्दे आहेत.

In reply to by पाषाणभेद

Bhakti 14/08/2021 - 13:03
वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.
सहमत.

In reply to by पाषाणभेद

सतिश गावडे 14/08/2021 - 16:03
टेक्नॉलॉजी काय असते ते अभ्यासले गेल अन त्यात ती यशस्वी झाली, अन बंद केली.
यशस्वी संस्थळ बंद करण्यामागे काय कारण असावे? खर्च?

याबाबत मला वाटते की 1. ज्या प्रकारे इथे तू तू मै मै चालते त्यामुळे बरेच जण नाउमेद होत असावेत. काही जण उगीचच स्पॅम करतात आणि मग काही जण त्याला रिप्लाय देतात. ते कधी तरी ठीक आहे, पण तेवढंच असणे इरिटेटिंग आहे. 2. मिपा चा फॉरमॅट ट्री स्ट्रक्चर पेक्षा sequential करता येईल का? एक दुसऱ्याला उगीचच प्रत्युत्तर देणे त्यामुळे कमी होईल. जे आपल्याला वाटते ते लिहिणे वेगळे. या पद्धतीने अनावश्यक प्रत्युत्तर कमी होण्यास मदत होईल आणि मोबाईल वरून वाचनीयता वाढेल.

पाषाणभेद 14/08/2021 - 12:16
@रावसाहेब, फोरम्स चा उद्देश खरे तर चर्चेसाठी आहे. अन मिपाचे किंवा मराठी संस्थळाचे बलस्थान चर्चा, रिप्लाय, प्रतिसाद, प्रतिवाद उपलेख आदी आहे. अन्यथा अशा संस्थळाला ब्लॉगचे स्वरूप प्राप्त होईल. बाकी तांत्रिक बदल करणे न करणे हे सर्वस्वी त्या त्या फॉर्मॅट्च्या अधीन असते.

आशु जोग 24/08/2021 - 16:14
https://www.kolaj.in हे एक आहे लेख असतात. चर्चा असतात का कल्पना नाही

In reply to by आशु जोग

चौथा कोनाडा 26/08/2021 - 17:45
ही https://www.aksharnama.com/ सारखीच फिचर वेबसाईट आहे. मिपा / माबो सारखी धुडगुस कट्टा प्रकारची नाही चर्चा दिसत नाहियेत, लेखांच्या खाली प्रतिक्रिया द्यायची सोय आहे, अर्थात आजकाल अस्ल्या साईटीवर कुणी प्रतिक्रिया द्यायचे कष्ट घेत नाहीत. कोणे एके काळी दै सकाळच्या साईटवर खाली प्रतिक्रिया वाचायला धमाल याचची. मला तर वाटायचं वात्रट मिपाकरच इथं पण लिहित असतील !

In reply to by तुषार काळभोर

गॉडजिला 27/08/2021 - 02:27
ओहोहो... रम्य त्या आठवणी... काय मॅजिकल पिरियड होता तो. ऑसम. काहीही करा कायद्याची भीती नाही एडमींनचा अनावश्यक बडगा नाही... फार थोर लोक तिथं येत असत मग हळुहळु त्याचे मुतपिठ होत गेले...

In reply to by तुषार काळभोर

चौथा कोनाडा 27/08/2021 - 12:46
मुक्तपीठ म्हंजे धमाल असायची ! तेथूनच "लुनावाले ब्रम्हे" जगप्रसिद्ध झाले ! ट्रोलींगचा कळस गाठला गेला होता !

😃

@हस्तर, हो... हे सो मि च्या प्रचलित व्ह्यायच्या आधी होतं !

गुल्लू दादा 12/08/2021 - 09:33
माहितगारांनी प्रत्येक संकेतस्थळाची काय वैशिष्ठपूर्णे आहेत यावर प्रकाश टाकावा ही विनंती. एखादे छान सदर/ विभाग असेल ते सुद्धा सुचवावे.

फक्त मिसळपाव आणि मायबोली चालू आहे, बाकी सगळी मृतपाय मराठी संस्थळे आहेत. (माणसंच नाही तर ती जीवंत कशी म्हणायची या अर्थाने) तर काही शेवटची घटका मोजणारी शरपंजीरी पितामह भिष्मासारखे निपचित पडून आहेत. असे माझे व्यक्तीगत मत आहे. चर्चेला, यादीला, शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

In reply to by सामान्यनागरिक

चौथा कोनाडा 13/08/2021 - 14:51
मराठी माणसाची आपल्या भाषेबद्दलची अनास्था ही याला पण कारणीभूत आहे का? सामा, असं सरसकट म्हणता येणार नाही. मराठी भाषेची पडझड सर्वच पातळीवर चालू आहे. मिहिंलिश (मराठी+हिंदी+इंग्लिश) हा ट्रेण्ड आहे. सर्वजण या ट्रेंडच्या मागे पळताहेत. कदाचित नविन पिढीची भाषा हीच आहे. आणि कदाचित आपली ही पारंपरिक मराठी कालबाह्य देखिल होईल लवकरच.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉडजिला 12/08/2021 - 19:07
आणि मिपावर एकावेळी तीस पेक्षा जास्तं सदस्य ऑनलाईन कधीच दिसत नाहित... हे एक कोडंच आहे. माझा बिल्ला क्रमांक 36 हजारच्या पुढचा आहे म्हणजे मिपावर किमान ३६ हजार आयडी नोंदणी झालेली आहे... अन त्याच्या १ टक्का म्हणजे ३६० लोकही एकाच वेळी अथवा एका दिवशी ऑनलाइन असत नाहीत :( रोज ३६० लोक त्यापैकी दहा टक्के लोकांनी जरी धागे काढले तर डेली ३० धागे नवीन हवेत पण ते ही होत नाही... खरे तर ३६,००० सदस्य ही अव्यावसायीक स्थलासाठी मोठी झेप आहे.

In reply to by गॉडजिला

Bhakti 12/08/2021 - 19:42
खरे तर ३६,००० सदस्य ही अव्यावसायीक स्थलासाठी मोठी झेप आहे. प्रतिलिपी,इरा इत्यादी व्यावसायिक संस्थळही भरपूर वाढत आहे. मी अजून एक app वर लिहीते जमेल तेव्हा , Momspresso marathi व्यावसायिक नाहीये पण ठराविक लिखाण फेसबुकवर पेजला प्रकाशित करतात त्यामुळे वाचक मिळतात. ब्लॉग हा प्रकार म्हणजे हक्काचा आहे.ज्यांना चिंतनाची आवड आहे त्यांनी मराठी स्वभाषेत कुठेतरी लिहीत रहावे.

In reply to by गॉडजिला

Bhakti 12/08/2021 - 19:42
खरे तर ३६,००० सदस्य ही अव्यावसायीक स्थलासाठी मोठी झेप आहे. प्रतिलिपी,इरा इत्यादी व्यावसायिक संस्थळही भरपूर वाढत आहे. मी अजून एक app वर लिहीते जमेल तेव्हा , Momspresso marathi व्यावसायिक नाहीये पण ठराविक लिखाण फेसबुकवर पेजला प्रकाशित करतात त्यामुळे वाचक मिळतात. ब्लॉग हा प्रकार म्हणजे हक्काचा आहे.ज्यांना चिंतनाची आवड आहे त्यांनी मराठी स्वभाषेत कुठेतरी लिहीत रहावे.

In reply to by टवाळ कार्टा

Bhakti 13/08/2021 - 09:22
@टकाजी डुआयडी असलं तरी काय चुकीचे नाही,मुळ उद्देश आहे सहभाग मग तो दीर्घ लिखाणातील असो नाहीतर प्रतिसादासाठी असो.अगदी शेवटी वाचनमात्र.

In reply to by Bhakti

१०० % सहमत. आयडी काय लेखन करतो हे महत्वाचं. आभासी जगात, वरीजनल आयडी-डू आयडी या सर्व अंधश्रद्धा आहेत. वरीजनल आयडी-व्यक्ती-मोबाइल व्हेरीफिकेशन-लॉगीन ओटीपी वगैरे करुन मोजके पण उत्तम अशा लोकांचे मराठी संस्थळ हे भविष्यात करावे लागणार आहेत, मिपानेही काही प्रयोग करुन पाहावेत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉडजिला 13/08/2021 - 19:34
वरीजनल आयडी-व्यक्ती-मोबाइल व्हेरीफिकेशन-लॉगीन ओटीपी
लोकांचा खाजगी डाटा सांभाळने जोक नाही विशेषतः तुमची साईट युरोपमधून वगेरे access होत असेल तर :) नाहीतर भिक नको पण...

In reply to by गॉडजिला

ऑनलाईन आलात म्हणजे आपण नागडे झालो सॉरी आपला डाटा उघडा पडलाय असे समजायचे. आता भले भले डाटा लिक होतात, तेव्हा आपलं व्यक्तीमत्व लपवायचा काळ गेला. हं आता डू आयडी करुन आपलयाला हवं तसं व्यक्त होता येतं. शिव्यागाळ करता येतात वगैरे या जमेच्या बाजूच्या असल्या तरी भविष्यात विविध कारणांसाठी वरीजन्यालिटी लागणारच आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉडजिला 14/08/2021 - 15:29
मी काय म्हणालो हे माझ्यामुळे(च) आपल्याला समजले नसणार असे गृहीत धरून पुन्हा सांगतो... लोकांचा खाजगी डाटा सांभाळने जोक नाही विशेषतः तुमची साईट युरोपमधून वगेरे access होत असेल तर :) नाहीतर भिक नको पण... ही बाब आयडीसाठी न्हवे मालकांसाठी लागू होते. कडक कायदे आहेत युजर प्रायाव्हसीचे सोप्या शब्दात Fines in case of non-compliance can reach up to 4% of the annual worldwide revenue or 20 million euros – whichever is higher. :) बाकी शंभर वर्चुअल नंबर मिळतात एक हुडकायला गेलो तर... फुकट. तेंव्हा OTP आला म्हणजे आपण नागडे झालो सॉरी आपली ऑनलाईन आयडेंटिटी उघडली पडते असे अजिबात नाही हो.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गॉडजिला 14/08/2021 - 20:52
कोणीही व्यक्ती कितिहि व्हर्चुअल नंबर्स वापरु शकतो रजिस्ट्रेशनसाठि त्यांमुळे ओटीपी ही व्यक्ती व्हेरीफाय करायची नामी युक्ती ठरत नाही. व्हर्चुअल नंबर्स वापरुन एकाच सिमकार्ड वरुन मी अनेक नंबर सदस्य बनण्यासाठी व लॉगीनसाठी वापरुन माझा मुळ सिमकार्डचा नंबर जाहीर न करता हवे तितके डुआयडी सहज बनवु शकतो... पण नंबर्स गोपनीय राखायची जबाबदारी तेव्हडी मालकांच्या माथी येते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा 16/08/2021 - 15:51
१०० % सहमत. आयडी काय लेखन करतो हे महत्वाचं. आभासी जगात, वरीजनल आयडी-डू आयडी या सर्व अंधश्रद्धा आहेत. वरीजनल आयडी-व्यक्ती-मोबाइल व्हेरीफिकेशन-लॉगीन ओटीपी वगैरे करुन मोजके पण उत्तम अशा लोकांचे मराठी संस्थळ हे भविष्यात करावे लागणार आहेत, मिपानेही काही प्रयोग करुन पाहावेत. -दिलीप बिरुटे
डुआयडीसाठी अश्या पायघड्या असतील तर १०-१५ वर्षांत फक्त ३६००० सदस्य असणे हे दारिद्र्यरेषेखाली असण्याचे लक्षण आहे =))

In reply to by टवाळ कार्टा

गॉडजिला 13/08/2021 - 17:56
यातले डुआयडी किती ते विचारात घेतले का?
हो सर्वात आधी डुआयडीच शंका आली कारण इतके सदस्य असुनही फार कमी अ‍ॅक्टिव आहेत म्हणजे बरेच डुआयडी आहेत. बरेच म्हणजे अगदी सरासरी ३०,०००/१० जरी पकडले तरी १०,००० सदस्य हि फार मोठि झेप आहे. पण त्या हिशोबात धागे येत नाहीत अगदी खरडफळा देखिल ठरावीक सदस्य चालवतात... हे एक कोडेच आहे इतके मोठे की मुळातच मराठी माणुसच गुणवंत नाही की काय याची शंका यावी. खरे तर विविध मतमतांतरे, आवडीनिवडी लिहायची अपेक्शा, व्यक्त व्हायची क्षमता या बाबी ध्यानात घेता लिहते लोक अजुन असायला हवेत हे स्मजायला डेटा सायंटीस्ट असायची गरज नाही पण जो कोणी डेटासायंस व्यवस्थित समजत असेल त्याला मिपाचा लेखन प्रव्रुत्ति विदा खुला करुन त्याचे इनपुट्स घेउन आवश्यक ती ध्येयधोरणे जरुर राबवावीत. उपयोगी किती ठरेल माहीत नाही पण सहानाजींनी यात लक्ष घालुन त्यान्च्या सुचना अवश्य मांडाव्यात.. नुसते सदस्य बनणे सुलभ करुन फार साध्य काही झालेले वाटत नाही... अनेक फोरम्स अथवा रीडीफ युट्युबच्या कॉमेंट्स देखील आवर्जुन वाचत असतो असे व्यक्त होणारे लोक रंजक असतात व कम्युनिटी विस्तारतात हे नक्कि. ट्विटरच्या धरतीवर, अगदीच समान नाही पण रंजक संकल्पना मिपावर असावी असे मला मनापासुन वाटते. खरडफळा माझ्या नजरेत नेहमीच वाट्सप ग्रुप प्रमाणे काम करत आला आहे आणी तो मिपावर भारतात वाट्सप प्रसिध्द असण्यापुर्वीपासुन अस्तित्वात आहे...

चौथा कोनाडा 12/08/2021 - 12:45
प्रबंध लिहिताय का ? व्वा, छानच. "त्या" काळात लोकांच्या हाती मोबाईल नसल्याने व्हॉट्सॲप, फेसबुक वै मोजके लोकच वापरायचे. मोबाईल ॲप आल्यापासून असा वाचनीय मजकूर हातातल्या मोबाईल मध्ये मिळू लागला. वाचनीय मजकूर फेसबुक, व्हॉट्सॲप वर येऊ लागले त्यामुळे अशा हौशी मराठी संस्थळांचे प्रयोजन उरले नाही. वरील पैकी मिपा, माबो, उपक्रम, मनोगत व्यतिरिक्त इतर संस्थळे क्वचित वाचली. बिगुल बरे होते. कालाय तस्मै नमः

In reply to by चौथा कोनाडा

Bhakti 12/08/2021 - 19:46
वाचनीय मजकूर फेसबुक, व्हॉट्सॲप वर येऊ लागले त्यामुळे अशा हौशी मराठी संस्थळांचे प्रयोजन उरले नाही ब्लॉग असताना फेसबुक आणि व्हॉट्सॲप वर जुने लोक दीर्घ ,भरमसाठ कविता का लिहीतात मला अजूनही नाही समजलं.असो.

In reply to by प्रचेतस

कंजूस 13/08/2021 - 08:06
ओळखीचेच लोक असतात आणि आपला बब्या/ बाबी/बाबुकाका/बबुआत्या लिहितेय ना त्यास छान म्हणतात. मिपा/मायबोली/ऐसीअक्षरे यावर अनोळखी लोक वाचतात, टिंगल टवाळकी टीका करतात ते आवडते. काही इतर स्थळांवर लेखन लगेच प्रकाशित होत नाही. संपादक ते पाहणार मग दुसरे दिवशी येणार वगैरे पद्धतीत मजा येत नाही. किंवा लेखक म्हणून नोंद करा मग लिहा.

In reply to by कंजूस

मनो 15/08/2021 - 02:10
सहज तपासून पाहिले, मराठी बोली डॉट कॉम हे पुस्तक विक्रीचे दुकान आहे, आणि मराठी बोली डॉट इन हे लिहिण्याचे स्थळ आहे असे दिसते आहे.

साहना 13/08/2021 - 13:17
आमचे एक मित्र bookstruck.app हे संकेतस्थळ आणि ऍप्प बराच काळ चालवत आहेत. माझे साहित्य सुद्धा जमेल तसे तिथे प्रकाशित होते. त्याशिवाय youtube वरून त्यांची ऑडिओबुक्स वगैरे प्रकाशित होतात.

In reply to by साहना

कंजूस 14/08/2021 - 16:49
कारण संस्थळ काढणाऱ्यांना माहिती आहे की स्वप्रकाशन दिलं की किती लक्ष ठेवावं लागतं ते. त्यामुळे। ते तसं करणार नाहीत.

In reply to by साहना

कंजूस 18/08/2021 - 09:56
लेखन प्रथम संपादकांकडे पाठवायचं, मग ते तपासून प्रकाशित करणार अशी पद्धत असली की कंटाळवाणं होतं. काही लोक ब्लॉगच्या प्रतिक्रियांनाही मॉडरेशनच्या चिमट्यातून काढतात. मग तिकडे फिरकायला मजा येत नाही.

In reply to by Bhakti

धागा संपादित करण्याचा ॲक्सेस मर्यादित आहे. भटकंती मधील धागे सदस्य स्वतः संपादित करू शकतात. मात्र इतर धागे साहित्य संपादक संपादित करू शकतात. (फक्त धागे, प्रतिसाद नाही) प्रतिसाद केवळ प्रशांत संपादित करू शकतात.

In reply to by Bhakti

कंजूस 18/08/2021 - 12:30
पण ती कुलुपबंद करावी लागली पाच वर्षांपूर्वी. कारण राजकीय धाग्यांवर धुरळा उडवायचा मग प्रतिसाद आले की संपादित करायचा असा गैरवापर होऊ लागला. ( मायबोली डॉट कॉमवरही हाच प्रकार झाला.) तर आता भटकंती ,कलादालन फोटो आणि तंत्रज्ञान विभागांतील लेखांना संपादन आहे. प्रतिसादांना नाही. कारण अचूक माहिती लेखकास देता यावी / दुरुस्ती करता यावी हा उद्देश.

In reply to by कंजूस

Bhakti 18/08/2021 - 12:34
तुषार आणि कंकाका धन्यवाद. बरोबर आहे प्रतिसाद दुरूस्ती अधिकार संपादक यांच्याकडेच असावे.धागा दुरूस्ती सुविधा नसल्याने, लिहीतांना तेवढंच Presence of mind वाढेल.

भुजंग पाटील 13/08/2021 - 19:19
marathiworld.com १८-२० वर्ष सुरु आहे. मराठी सणवार, संत, साहित्यीकां बद्दल माहिती चांगली आहे. पण स्टॅटीक कंटेण्ट आहे सगळे. rasik.com अन bookganga.com ही व्यावसायीक स्थळे सुरू आहेत.

स्मिताके 13/08/2021 - 21:19
https://www.maitrin.com/ हे फक्त स्त्रियांसाठी आहे. यात काही लेखन फक्त सदस्यांसाठी आहे. मी अजूनतरी सदस्य नसल्यामुळे फार ठाऊक नाही. खरी माहिती/ओळख पडताळून घेऊन मग सदस्यत्व मिळतं असं मागे कधीतरी वाचल्याचं आठवतं.

पाषाणभेद 13/08/2021 - 21:30
मराठी फोरम, खाजगी ब्लॉग अन फेसबुक यात फार मोठा परक आहे. याविषयी बरेच काही लिहीण्यासारखे आहे. जे यात अभ्यासू आहेत त्यांनी केवळ संकेतस्थळांची यादी करण्यापेक्षा यातला फरक स्पष्ट लिहावा.

पाषाणभेद 13/08/2021 - 21:58
marathiliha.com marathibola.com असा देखील प्रयोग झाला होता. ही संकेतस्थळे प्रसिद्ध होण्याची प्रसिद्धी केली गेली नाही, पण एक संकेतस्थळ कसे ऑपरेट होते, मराठी लिहीण्यात काय अडचणी येतात, लोकांची मानसिकता कशी असते, लोकं का लिहीत नाही, संकेतस्थळ सुरू होण्याअधीच मानपान, अपमान, रुसवे, फुगवे याबाबत सगळा अभ्यास झाला. मराठी संस्थळ अन त्याच्या अनुषंगांच्या विषयांचा पद्धतशीर अभ्यास होवू शकतो इतका अभ्यास झाला. टेक्नॉलॉजी मध्ये आपण कोठे कमी पडतो, अन नक्की काय आवश्यकता असायला हवी याबाबतही काही मते ठाम झाली. सदर दोन्ही संकेतस्थळांमध्ये फोरमला आवश्यक असणारे अनेक नवी तंत्रे जोडली गेली होती. बरेचशी संस्थळे स्पर्धेतून तयार झाली, पण वरील दोन्ही संस्थळे हे एक प्रयोग म्हणून सिद्ध केले गेले होते. टेक्नॉलॉजी काय असते ते अभ्यासले गेल अन त्यात ती यशस्वी झाली, अन बंद केली. उपक्रम, मिपा, माबो, मीमराठी.नेट, लोकायत, मराठीलिहा.कॉम, मराठीबोला.कॉम, दर्जेदार.कॉम इत्यादी संस्थळाच्या जन्माच्या कहाण्या, विकास, लय, लोप इत्यादी प्रक्रिया अगदी जवळून अभ्यासता आली. अनेक जण आपले दिवसाचे अनुभवाचे लेखन म्हणजेच साहित्य आहे असा समज करून घेतल्याने अन लगेचच लाईक्स मिळणे या कारणामुळे फोरम्सला कालबाह्य समजू लागले आहेत. काळाच्या शरण जाणे वेगळे अन काळाला वश करणे वेगळे. मराठी लिहीणे वेगळे अन मराठी साहित्य लिहीणे अन ते प्रसारीत करणे या देखील भिन्न प्रक्रिया आहेत. एखादा विद्यार्थी या विषयावर पीएचडी करू शकेल इतका अभ्यास केला गेला तर यातून पुढे काही निष्पन्न निघेल.

In reply to by पाषाणभेद

पाषाणभेद 14/08/2021 - 09:55
याच संकेतस्थळावर दुसरीकडे जर्मनीच्या भिंतीबद्दल धागा आहे. त्याचा संदर्भ घेवून स्पष्ट लिहीतो आहे, राग नसावा. जर्मनीचे विभाजन तेथील भिंतीमुळे झाले होते. याविषयी लेखकाने येथे सुरूवातीचा परिच्छेद टाकून, येथे त्रोटक लिहून पुढील लेख त्यांच्या खाजगी ब्लॉग असलेल्या ठिकाणची लिंक दिली आहे, जेणे करून येथून पुढच्या वाचनासाठी वाचक खाजगी संस्थळावर जावेत. असले घोरण मराठी संस्थळाच्या फोरमला मारक आहे. वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता. असल्या प्रकारांना संस्थळाच्या मॉडरेटर्सनी आळा घालायला हवा. हे एक उदाहरण झाले. कोणत्याही भाषीक लिहीणार्‍याची मानसिक स्थिती सारखीच असते. मानव सगळीकडे सारखाच आहे. वर लिहील्याप्रमाणे प्रत्येक संस्थळ, फोरम, ब्लॉग, सामाजिक माध्यमे यांचे काही फायदे तसेच तोटे असतात. वाचक अन लेखक त्या त्या संस्थळाला वर नेत असतो. पण लेखकाचा उद्देश संस्थळाच्या भुमिकेचा विचार करणे नसते. त्याचा उद्देश त्याचा लेख लिहून प्रसिद्धी मिळविणे हा असतो. असो. या अनुषंगाने लिहीण्यासारखे अनेक मुद्दे आहेत.

In reply to by पाषाणभेद

Bhakti 14/08/2021 - 13:03
वास्तविक पाहता, येथेच संपूर्ण लेख टाकून या लेखाची लिंक तुमच्या खाजगी ब्लॉगवर टाकू शकत होता.
सहमत.

In reply to by पाषाणभेद

सतिश गावडे 14/08/2021 - 16:03
टेक्नॉलॉजी काय असते ते अभ्यासले गेल अन त्यात ती यशस्वी झाली, अन बंद केली.
यशस्वी संस्थळ बंद करण्यामागे काय कारण असावे? खर्च?

याबाबत मला वाटते की 1. ज्या प्रकारे इथे तू तू मै मै चालते त्यामुळे बरेच जण नाउमेद होत असावेत. काही जण उगीचच स्पॅम करतात आणि मग काही जण त्याला रिप्लाय देतात. ते कधी तरी ठीक आहे, पण तेवढंच असणे इरिटेटिंग आहे. 2. मिपा चा फॉरमॅट ट्री स्ट्रक्चर पेक्षा sequential करता येईल का? एक दुसऱ्याला उगीचच प्रत्युत्तर देणे त्यामुळे कमी होईल. जे आपल्याला वाटते ते लिहिणे वेगळे. या पद्धतीने अनावश्यक प्रत्युत्तर कमी होण्यास मदत होईल आणि मोबाईल वरून वाचनीयता वाढेल.

पाषाणभेद 14/08/2021 - 12:16
@रावसाहेब, फोरम्स चा उद्देश खरे तर चर्चेसाठी आहे. अन मिपाचे किंवा मराठी संस्थळाचे बलस्थान चर्चा, रिप्लाय, प्रतिसाद, प्रतिवाद उपलेख आदी आहे. अन्यथा अशा संस्थळाला ब्लॉगचे स्वरूप प्राप्त होईल. बाकी तांत्रिक बदल करणे न करणे हे सर्वस्वी त्या त्या फॉर्मॅट्च्या अधीन असते.

आशु जोग 24/08/2021 - 16:14
https://www.kolaj.in हे एक आहे लेख असतात. चर्चा असतात का कल्पना नाही

In reply to by आशु जोग

चौथा कोनाडा 26/08/2021 - 17:45
ही https://www.aksharnama.com/ सारखीच फिचर वेबसाईट आहे. मिपा / माबो सारखी धुडगुस कट्टा प्रकारची नाही चर्चा दिसत नाहियेत, लेखांच्या खाली प्रतिक्रिया द्यायची सोय आहे, अर्थात आजकाल अस्ल्या साईटीवर कुणी प्रतिक्रिया द्यायचे कष्ट घेत नाहीत. कोणे एके काळी दै सकाळच्या साईटवर खाली प्रतिक्रिया वाचायला धमाल याचची. मला तर वाटायचं वात्रट मिपाकरच इथं पण लिहित असतील !

In reply to by तुषार काळभोर

गॉडजिला 27/08/2021 - 02:27
ओहोहो... रम्य त्या आठवणी... काय मॅजिकल पिरियड होता तो. ऑसम. काहीही करा कायद्याची भीती नाही एडमींनचा अनावश्यक बडगा नाही... फार थोर लोक तिथं येत असत मग हळुहळु त्याचे मुतपिठ होत गेले...

In reply to by तुषार काळभोर

चौथा कोनाडा 27/08/2021 - 12:46
मुक्तपीठ म्हंजे धमाल असायची ! तेथूनच "लुनावाले ब्रम्हे" जगप्रसिद्ध झाले ! ट्रोलींगचा कळस गाठला गेला होता !

😃

@हस्तर, हो... हे सो मि च्या प्रचलित व्ह्यायच्या आधी होतं !
लेखनविषय:
लेखनप्रकार
मराठीतील चालू असलेली व बंद पडलेली संकेतस्थळे नमस्ते २००० मध्ये डॉट कॉम बूम झाल्यापासून बरीच संकेतस्थळे सुरु झाली , त्यात ब्लॉग फोरम्स आणि इकडचे तिकडचे उचलले होते बरेच ,९९% बंद पडले त्यातले चालू असलेले आणि बंद पडलेले ह्यांची यादी बनवूया कारण विकिपीडिया एवढा अद्ययावयात नाही बर्याच वर्षांपासून चालू असलेली संकेतस्थळ मनोगत मायबोली मिसळपाव इसाहित्य मराठीमाती ऐसी अक्षरे मागे वळून पाहताना बंद पडलेली मीमराठी भुंगा मराठीप्रेमी मराठीकिडे काय वाटेलते कृपया यात अधिक भर घालावी

रूटीन..

आजी ·

गवि 09/08/2021 - 11:37
रिटायरमेंटनंतरची टाईम मनेजमेंट ही कार्यालयीन टाईम मनेजमेंटपेक्षा वेगळ्या प्रकारची असते(उलट प्रकारची? वेळ कसा काढावा याऐवजी वेळ कसा घालवावा? :-) ) . निवृत्त झाल्यावर बरेच काही करण्याचे मनसुबे असूनही अनेक लोक प्रत्यक्षात रिकामेपणाचा अनुभव आल्याचे सांगतात. शरीरही साथ देत नसल्याने छंद जोपासणे, प्रवास हे जमतेच असे नाही. अगदी वाचनानेही डोळे थकतात असे अनेक वृद्ध लोक म्हणत असतात. वृद्ध लोकांसाठी विरंगुळा, टाईम मनेजमेंट, कंसल्टन्सी किंवा काही occupancy निर्माण करणे हा पुढील काळात एक मोठे पोटेंशियल असलेला व्यवसाय म्हणून येऊ शकतो.

सुबोध खरे 09/08/2021 - 12:15
आजी साहेब तुम्ही लिहीत जा. आम्ही वाचतोय. असं साधं सरळ( स्वतः ज्ञानी असल्याचा अविर्भाव नसलेलं) लेखन आजकाल वाचायलाच मिळत नाही.

सोत्रि 09/08/2021 - 14:32
सुंदर लेखन! प्रत्येक परिच्छेद कोट करण्यासारखा झालाय! - (वेळोवेळी रूटीनमधे बदल करणारा) सोकाजी

Rajesh188 09/08/2021 - 14:38
माणसाला छंद असेल तर तो कधीच निवृत्त होत नाही.. निसर्गात फिरण्याचा छंद. गाणी,खेळ,गप्पा ,मित्र मैत्रिणी जमा करण्याचा छंद असायला हवा.. निवृत्ती म्हणजे फक्त पगार येणे बंद. आणि हीच वेळ असते आपल्याला जे हवे ते करण्याचे.. आयुष्य सुंदर आहे पण खूप कमी पण आहे. त्याचा आस्वाद घ्या.

सर टोबी 09/08/2021 - 17:26
आजी माझे वयोमान अवघे साठ. म्हणजे नवथर म्हातारपणच म्हणाना. परवा प्रथमच ज्येष्ठ नागरिक असल्याचा पहिला वाहिला फायदा घेतला आणि लसीकरणाच्या रांगेतून बाहेर पडून मोजून अर्ध्या तासात सर्व उरकून बाहेर पडलो. तुम्हाला मी काही उपदेशपर सांगावे एवढा अधिकार नाही. पण, मन आणि शरीर भरपूर दमले कि बऱ्याच समस्या सुटतात. नवीन नवीन रुटीन शोधण्याची कटकट राहत नाही. आणि मुख्य म्हणजे आपण आयुष्य कसे जगतो याचा विचारच करण्याचे त्राण राहत नाहीत. आपल्या आजूबाजूला किती तरी लोकं आपण हात पुढे केला कि आपली मदत स्वीकारायला तयार असतात. आपणच आपला वकूब बघून थोडं पुण्य गाठीला बांधावं.

छान लिहीलं आहे. खरं सांगू जे लोक विचारतात की तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता त्यांची मला दया येते.खरं म्हणजे जरा आजूबाजूला बघितलं की खूप करण्यासारखं असतं असं मला एका बाईंनी सांगितलं होतं ज्यावेळी मी लवकर नोकरी सोडली तेव्हा आणि मला ते पटलं. आजूबाजूची मुलं अभ्यासाला माझ्याकडे यायची. पाळणाघर बंद असेल तर तरूण मुलींना टेंपररी बेबी सीटर लागतो कुणी वृदध आजूबाजूला असेल तर पेपर किंवा पुस्तकं वाचून दाखवता येतात. मी तर लोकांना गोधड्या शिवून दिल्या तसेच ॲानलाईन कामं पण करून देते. काहीही करता येतं फक्त डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं की लक्शात येतं अरे आपण हे केलं तर आपला पण वेळ जाईल आणि लोकांना मदत होईल. तुम्ही लिहीत रहा आम्ही वाचत राहतो. आवडतंय तुमचं लिखाण मला.

गॉडजिला 09/08/2021 - 18:27
याचीच सुधारीत आवृत्ती म्हणजे अवेअरनेस. पण त्याबद्दल अवांतर करुन धाग्याचा रसभंग नाही करत... मस्त लिखाण.

चौथा कोनाडा 09/08/2021 - 21:06
व्वा, मस्त लिहिलंय ! (काहीही विशेष न लिहिता कसं गुंतवून ठेवायचं हे तुमच्या कडून शिकावं) :-) आमच्या रिकामटेकडेपणाला (अर्थात रिटायरमेन्टला) बराच अवकाश आहे, पण तातपुरते रिकामपण आले तरी टाईमपासची चिंता नसते !

आजी लेखन आवडलं. अनुभव थेत पोहचला. आपलं लेखन वाचून मलाही वाटलं की आफ्टर रिटायरमेंट काय करावं. मला किर्तनकार व्हावं. बापु-महाराजांसारखं प्रवचन करावं असं अनेकदा वाटलं बरा वेळ जाईल. असा विचार करुन अनेकदा स्वगत हसतो. आणखी एक, ज्योतिषीच मार्गदर्शन करावे, लोकांना भलं होईल असा एक आशावाद देत राहावे. ती एक चांगली स्टॅटर्जी वाटते. लेखन करावे, वाचन करावे, पुस्तके करावी असे वाटत नाही. आपण जे लिहितो त्या पेक्षा उत्तम लिहिणारे खुप आहेत. लिहिण्याचंही एक वय असतं, उत्साह असतो असं वाटतं. आपण उगाच इंदिरा संत कितीतरी उशीरा पर्यंत प्रेम कविता लिहित होत्या. अमुक लेखक अमुक वयापर्यंत लेखन करत होते. वगैरे हे मोटीव्हेशनसाठी बरं वाटत असलं तरी त्यातही काही राम नाही, असं वाटतं. आपलं लेखन प्रकाशकाकडे पाठवा, त्यांच्या सुचना सहन करा अनेक गोष्टी करुनही ते पुस्तक म्हणून स्वीकारतील असं नाही. किंवा आपण पैसे देऊन पुस्तक प्रकाशित करा यातही काही राम वाटत नाही. नौकरी लागली की खुप भटकंती करीन, असं ठरवलं होतं. नौकरीची कितीतरी वर्ष निघून गेली. भटकंती अजून बाकीच आहे. रुटीन निरर्थक काळ आणि माणसांचा अनुभव करोना काळात एक झलक बघायला मिळाली. बाकी, रुटीन कितीही ठरवले तरी ते रुटीन होत नाही. नवं काही तरी होतंच असतं, येत असतं आणि घडत असतं हेही मात्र कळले आहे. आजी तुम्ही लिहित राहा. तुमचं लेखन नेहमीच आवडतं. आणि वाचून स्वत:कडे आणि आजुबाजूला काय आहे, ते बघता येतं त्याचा विचार करुन प्रतिसादातून मन मोकळं करायची सुरसुरी येते. धन्स. -दिलीप बिरुटे

आजी 18/08/2021 - 11:06
गवि-तुमचं म्हणणं खरंय.वृद्धांना वेळ घालविण्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध करणे.हा येत्या काही काळात,रादर आत्ताच एक व्यवसाय होऊ शकतो. सुबोध खरे-"माझं लेखन साधं,सरळ असतं "हा तुमचा अभिप्राय वाचून बरं वाटलं. प्रचेतस-"सहज सुंदर लेखन". या तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तुषार काळभोर-"माझं लेखन वाचणेबल+आवडेबल झालंय?"धन्यवाद. सौंदाळा-"आत्ताचं रुटीन कधी बदलणार?"बघू, कंटाळा आला की बदलेन. सौत्रि-"प्रत्येक परिच्छेद कोट करण्यासारखा झालाय?"वा!हा तर माझा बहुमान आहे. राजेश-"आयुष्य सुंदर आहे. त्याचा आस्वाद घ्या." हा तुमचा सल्ला बहुमोल. आचरणात आणेन. Bhakti-मी मध्यंतरी लिहित नव्हते. आता लिहायला लागले आहे,हे तुमचं निरीक्षण करेक्ट. सर टोबी-तुमचा सल्ला बहुमोल. आचरणात आणण्यासारखा. सरिता बांदेकर-तुम्ही तुमचा वेळ छानच घालवता. अभिनंदन. गाॅडजिला-धन्यवाद. चौथा कोनाडा-"माझं लेखन छान?"थॅंक्स. Jayagandha-Thank you. प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे-विस्तृत अभिप्राय पाठवलात! दिलीपजी, तुम्ही उत्तम लिहिता असं प्रतिसादांवरुन दिसतं. तुमची खूप पुस्तकं प्रकाशित होऊ देत. तुम्ही कीर्तनकार व्हा. भटकंती करा. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ देत. मदनबाण-आभारी आहे. सस्नेह-धन्यवाद.

गवि 09/08/2021 - 11:37
रिटायरमेंटनंतरची टाईम मनेजमेंट ही कार्यालयीन टाईम मनेजमेंटपेक्षा वेगळ्या प्रकारची असते(उलट प्रकारची? वेळ कसा काढावा याऐवजी वेळ कसा घालवावा? :-) ) . निवृत्त झाल्यावर बरेच काही करण्याचे मनसुबे असूनही अनेक लोक प्रत्यक्षात रिकामेपणाचा अनुभव आल्याचे सांगतात. शरीरही साथ देत नसल्याने छंद जोपासणे, प्रवास हे जमतेच असे नाही. अगदी वाचनानेही डोळे थकतात असे अनेक वृद्ध लोक म्हणत असतात. वृद्ध लोकांसाठी विरंगुळा, टाईम मनेजमेंट, कंसल्टन्सी किंवा काही occupancy निर्माण करणे हा पुढील काळात एक मोठे पोटेंशियल असलेला व्यवसाय म्हणून येऊ शकतो.

सुबोध खरे 09/08/2021 - 12:15
आजी साहेब तुम्ही लिहीत जा. आम्ही वाचतोय. असं साधं सरळ( स्वतः ज्ञानी असल्याचा अविर्भाव नसलेलं) लेखन आजकाल वाचायलाच मिळत नाही.

सोत्रि 09/08/2021 - 14:32
सुंदर लेखन! प्रत्येक परिच्छेद कोट करण्यासारखा झालाय! - (वेळोवेळी रूटीनमधे बदल करणारा) सोकाजी

Rajesh188 09/08/2021 - 14:38
माणसाला छंद असेल तर तो कधीच निवृत्त होत नाही.. निसर्गात फिरण्याचा छंद. गाणी,खेळ,गप्पा ,मित्र मैत्रिणी जमा करण्याचा छंद असायला हवा.. निवृत्ती म्हणजे फक्त पगार येणे बंद. आणि हीच वेळ असते आपल्याला जे हवे ते करण्याचे.. आयुष्य सुंदर आहे पण खूप कमी पण आहे. त्याचा आस्वाद घ्या.

सर टोबी 09/08/2021 - 17:26
आजी माझे वयोमान अवघे साठ. म्हणजे नवथर म्हातारपणच म्हणाना. परवा प्रथमच ज्येष्ठ नागरिक असल्याचा पहिला वाहिला फायदा घेतला आणि लसीकरणाच्या रांगेतून बाहेर पडून मोजून अर्ध्या तासात सर्व उरकून बाहेर पडलो. तुम्हाला मी काही उपदेशपर सांगावे एवढा अधिकार नाही. पण, मन आणि शरीर भरपूर दमले कि बऱ्याच समस्या सुटतात. नवीन नवीन रुटीन शोधण्याची कटकट राहत नाही. आणि मुख्य म्हणजे आपण आयुष्य कसे जगतो याचा विचारच करण्याचे त्राण राहत नाहीत. आपल्या आजूबाजूला किती तरी लोकं आपण हात पुढे केला कि आपली मदत स्वीकारायला तयार असतात. आपणच आपला वकूब बघून थोडं पुण्य गाठीला बांधावं.

छान लिहीलं आहे. खरं सांगू जे लोक विचारतात की तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता त्यांची मला दया येते.खरं म्हणजे जरा आजूबाजूला बघितलं की खूप करण्यासारखं असतं असं मला एका बाईंनी सांगितलं होतं ज्यावेळी मी लवकर नोकरी सोडली तेव्हा आणि मला ते पटलं. आजूबाजूची मुलं अभ्यासाला माझ्याकडे यायची. पाळणाघर बंद असेल तर तरूण मुलींना टेंपररी बेबी सीटर लागतो कुणी वृदध आजूबाजूला असेल तर पेपर किंवा पुस्तकं वाचून दाखवता येतात. मी तर लोकांना गोधड्या शिवून दिल्या तसेच ॲानलाईन कामं पण करून देते. काहीही करता येतं फक्त डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघितलं की लक्शात येतं अरे आपण हे केलं तर आपला पण वेळ जाईल आणि लोकांना मदत होईल. तुम्ही लिहीत रहा आम्ही वाचत राहतो. आवडतंय तुमचं लिखाण मला.

गॉडजिला 09/08/2021 - 18:27
याचीच सुधारीत आवृत्ती म्हणजे अवेअरनेस. पण त्याबद्दल अवांतर करुन धाग्याचा रसभंग नाही करत... मस्त लिखाण.

चौथा कोनाडा 09/08/2021 - 21:06
व्वा, मस्त लिहिलंय ! (काहीही विशेष न लिहिता कसं गुंतवून ठेवायचं हे तुमच्या कडून शिकावं) :-) आमच्या रिकामटेकडेपणाला (अर्थात रिटायरमेन्टला) बराच अवकाश आहे, पण तातपुरते रिकामपण आले तरी टाईमपासची चिंता नसते !

आजी लेखन आवडलं. अनुभव थेत पोहचला. आपलं लेखन वाचून मलाही वाटलं की आफ्टर रिटायरमेंट काय करावं. मला किर्तनकार व्हावं. बापु-महाराजांसारखं प्रवचन करावं असं अनेकदा वाटलं बरा वेळ जाईल. असा विचार करुन अनेकदा स्वगत हसतो. आणखी एक, ज्योतिषीच मार्गदर्शन करावे, लोकांना भलं होईल असा एक आशावाद देत राहावे. ती एक चांगली स्टॅटर्जी वाटते. लेखन करावे, वाचन करावे, पुस्तके करावी असे वाटत नाही. आपण जे लिहितो त्या पेक्षा उत्तम लिहिणारे खुप आहेत. लिहिण्याचंही एक वय असतं, उत्साह असतो असं वाटतं. आपण उगाच इंदिरा संत कितीतरी उशीरा पर्यंत प्रेम कविता लिहित होत्या. अमुक लेखक अमुक वयापर्यंत लेखन करत होते. वगैरे हे मोटीव्हेशनसाठी बरं वाटत असलं तरी त्यातही काही राम नाही, असं वाटतं. आपलं लेखन प्रकाशकाकडे पाठवा, त्यांच्या सुचना सहन करा अनेक गोष्टी करुनही ते पुस्तक म्हणून स्वीकारतील असं नाही. किंवा आपण पैसे देऊन पुस्तक प्रकाशित करा यातही काही राम वाटत नाही. नौकरी लागली की खुप भटकंती करीन, असं ठरवलं होतं. नौकरीची कितीतरी वर्ष निघून गेली. भटकंती अजून बाकीच आहे. रुटीन निरर्थक काळ आणि माणसांचा अनुभव करोना काळात एक झलक बघायला मिळाली. बाकी, रुटीन कितीही ठरवले तरी ते रुटीन होत नाही. नवं काही तरी होतंच असतं, येत असतं आणि घडत असतं हेही मात्र कळले आहे. आजी तुम्ही लिहित राहा. तुमचं लेखन नेहमीच आवडतं. आणि वाचून स्वत:कडे आणि आजुबाजूला काय आहे, ते बघता येतं त्याचा विचार करुन प्रतिसादातून मन मोकळं करायची सुरसुरी येते. धन्स. -दिलीप बिरुटे

आजी 18/08/2021 - 11:06
गवि-तुमचं म्हणणं खरंय.वृद्धांना वेळ घालविण्यासाठी काहीतरी नियोजनबद्ध करणे.हा येत्या काही काळात,रादर आत्ताच एक व्यवसाय होऊ शकतो. सुबोध खरे-"माझं लेखन साधं,सरळ असतं "हा तुमचा अभिप्राय वाचून बरं वाटलं. प्रचेतस-"सहज सुंदर लेखन". या तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तुषार काळभोर-"माझं लेखन वाचणेबल+आवडेबल झालंय?"धन्यवाद. सौंदाळा-"आत्ताचं रुटीन कधी बदलणार?"बघू, कंटाळा आला की बदलेन. सौत्रि-"प्रत्येक परिच्छेद कोट करण्यासारखा झालाय?"वा!हा तर माझा बहुमान आहे. राजेश-"आयुष्य सुंदर आहे. त्याचा आस्वाद घ्या." हा तुमचा सल्ला बहुमोल. आचरणात आणेन. Bhakti-मी मध्यंतरी लिहित नव्हते. आता लिहायला लागले आहे,हे तुमचं निरीक्षण करेक्ट. सर टोबी-तुमचा सल्ला बहुमोल. आचरणात आणण्यासारखा. सरिता बांदेकर-तुम्ही तुमचा वेळ छानच घालवता. अभिनंदन. गाॅडजिला-धन्यवाद. चौथा कोनाडा-"माझं लेखन छान?"थॅंक्स. Jayagandha-Thank you. प्रा.डाॅ.दिलीप बिरुटे-विस्तृत अभिप्राय पाठवलात! दिलीपजी, तुम्ही उत्तम लिहिता असं प्रतिसादांवरुन दिसतं. तुमची खूप पुस्तकं प्रकाशित होऊ देत. तुम्ही कीर्तनकार व्हा. भटकंती करा. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ देत. मदनबाण-आभारी आहे. सस्नेह-धन्यवाद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विषयच कंटाळवाणा असल्याने लेख कंटाळवाणा वाटू शकतो. मी खूप वर्षांपूर्वी रिटायर झाले. रिटायर व्हायला काही महिने असताना माझे सहकर्मचारी मला विचारायचे की तू रिटायर झाल्यावर वेळ कसा घालवणार? काय करणार? यावर मी उत्तर द्यायची की आधी काही काळ मला वेळ जात नाही म्हणून बोअर तरी होऊ द्या. मग बघू काय करायचं आणि कसा वेळ घालवायचा ते! रिटायर झाले आणि मनातून बरंच लिखाण करायचं राहिलं होतं ते हातावेगळं केलं. लिहिल्यामुळं खूप बरं वाटलं. मग घरी रिकामं बसणं सुरू झालं. हळुहळू लक्षात यायला लागलं की, आपल्याला पूर्वीसारखं काही स्फुरत नाहीयै. प्रतिभा आटलीय. काही लिहिताच येत नाहीयै.

आरिगातो टोक्यो !

जे.पी.मॉर्गन ·

चौकस२१२ 09/08/2021 - 05:47
कळविण्यास आनंद होतो कि एकूण २०० + देशातून फक्त २.५ कोटी लोकसंखय असलेल्या ऑस्ट्रेल्या ने ४६ पदके मिळवून ६ वे स्थान पटकावले तुलना करायची तर कानडा ची लोकसंख्या ३ कोटी च्या आसपास असून त्यांनी एकूण २४ पदके मिळवली जपानचे पण अभिनंदन

In reply to by चौकस२१२

शानबा५१२ 14/08/2021 - 15:40
विशिष्ट हवामन, तापमान ह्या गोष्टींचा परीणाम एका विशिष्ट देशाच्या खेळाडुच्या शरीरयष्टीवर व परीणामी त्याच्या खेळावर होतो. कमी लोकसंख्या असलेल्या देशाने जास्त पदके पटकवणे म्हणजे तिथे हवामान, तापमान अनुकुल आहे की खेळाला जास्त प्राधान्य दीले जाते? की तुम्ही लोकसंख्या जास्त म्हणजे जिंकलेली पदके जास्त असा अनुमान लावताय?

कॉमी 09/08/2021 - 07:20
खरंच, आमच्यासारख्या क्रीडाविष्यात अरसिक माणसाला सुद्धा उत्सुकतेने पाहायला लावणारे हे ऑलिंपिक प्रकरण जबर होते. होमो सेपियन ते माणूस- अतिशय मार्मिक...

भीमराव 09/08/2021 - 13:42
अवघं विश्व ज्या वेळी मनुष्य जात म्हणून एका दिलाने खेळलं त्यावेळी आमचे काही नतद्रष्ट विचारत होते कौन जात. लवलीना कौन जात, मिराबाई कौन जात, बजरंग कौन जात, सिंधू कौन जात, निरज चोपडा कौन जात. संघी है का भक्त है का सेक्युलर हे सुद्धा होतंच. लाज वाटली बघुन.

Bhakti 09/08/2021 - 17:29
सुंदर ! सगळं ऑलिंपिक पुन्हा तराळल! सुरूवात रोचक होती.

मित्रहो 10/08/2021 - 22:30
ऑलिंपिक मुळे जगात किती तरी वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत याची माहिती मिळते. या ऑलिंपिकचे आणखीन एक वैशिष्ट म्हणजे काही महारथी ज्यांनी ऑलिंपिक गाजवले ते आता रिटायर्ड झाले. यात जे तयार होतील ते नंतर महारथी होतील. यावर्षी भारतात भालाफेक या खेळाने उत्सुकता वाढविली. मग समजले की भाल्यात बदल केल्यामुळे जुन्या भाल्याने केलेला रेकॉर्ड १०४+मीटर आता कुणीही कधीही मोडू शकनार नाही. हा रेकॉर्ड नीरज चोप्राच्या सध्याच्या कोचच्या नावावर आहे. या व्यतिरीक्त फेंसींग, गोल्फ, ४x४०० मीटर रिले रेस, थाळीफेक या खेळात सुद्धा भारताने चांगली कामगिरी केली.

चौकस२१२ 09/08/2021 - 05:47
कळविण्यास आनंद होतो कि एकूण २०० + देशातून फक्त २.५ कोटी लोकसंखय असलेल्या ऑस्ट्रेल्या ने ४६ पदके मिळवून ६ वे स्थान पटकावले तुलना करायची तर कानडा ची लोकसंख्या ३ कोटी च्या आसपास असून त्यांनी एकूण २४ पदके मिळवली जपानचे पण अभिनंदन

In reply to by चौकस२१२

शानबा५१२ 14/08/2021 - 15:40
विशिष्ट हवामन, तापमान ह्या गोष्टींचा परीणाम एका विशिष्ट देशाच्या खेळाडुच्या शरीरयष्टीवर व परीणामी त्याच्या खेळावर होतो. कमी लोकसंख्या असलेल्या देशाने जास्त पदके पटकवणे म्हणजे तिथे हवामान, तापमान अनुकुल आहे की खेळाला जास्त प्राधान्य दीले जाते? की तुम्ही लोकसंख्या जास्त म्हणजे जिंकलेली पदके जास्त असा अनुमान लावताय?

कॉमी 09/08/2021 - 07:20
खरंच, आमच्यासारख्या क्रीडाविष्यात अरसिक माणसाला सुद्धा उत्सुकतेने पाहायला लावणारे हे ऑलिंपिक प्रकरण जबर होते. होमो सेपियन ते माणूस- अतिशय मार्मिक...

भीमराव 09/08/2021 - 13:42
अवघं विश्व ज्या वेळी मनुष्य जात म्हणून एका दिलाने खेळलं त्यावेळी आमचे काही नतद्रष्ट विचारत होते कौन जात. लवलीना कौन जात, मिराबाई कौन जात, बजरंग कौन जात, सिंधू कौन जात, निरज चोपडा कौन जात. संघी है का भक्त है का सेक्युलर हे सुद्धा होतंच. लाज वाटली बघुन.

Bhakti 09/08/2021 - 17:29
सुंदर ! सगळं ऑलिंपिक पुन्हा तराळल! सुरूवात रोचक होती.

मित्रहो 10/08/2021 - 22:30
ऑलिंपिक मुळे जगात किती तरी वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत याची माहिती मिळते. या ऑलिंपिकचे आणखीन एक वैशिष्ट म्हणजे काही महारथी ज्यांनी ऑलिंपिक गाजवले ते आता रिटायर्ड झाले. यात जे तयार होतील ते नंतर महारथी होतील. यावर्षी भारतात भालाफेक या खेळाने उत्सुकता वाढविली. मग समजले की भाल्यात बदल केल्यामुळे जुन्या भाल्याने केलेला रेकॉर्ड १०४+मीटर आता कुणीही कधीही मोडू शकनार नाही. हा रेकॉर्ड नीरज चोप्राच्या सध्याच्या कोचच्या नावावर आहे. या व्यतिरीक्त फेंसींग, गोल्फ, ४x४०० मीटर रिले रेस, थाळीफेक या खेळात सुद्धा भारताने चांगली कामगिरी केली.
लेखनविषय:
आरिगातो टोक्यो ! मार्गरेट मीड नावाची अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ (anthropologist) होती. तिचं खूप गाजलेलं विधान होतं की मानवाच्या उत्क्रांतीचा सर्वात महत्वाचा टप्पा - आगीच्या किंवा चाकाच्या शोधापेक्षाही जास्त - माणसाच्या "मनुष्यत्वाचा" पहिला पडाव होता ते म्हणजे पहिल्या तुटलेल्या मांडीच्या हाडाचं (fractured femur) बरं होणं. मांडीचं हाड हे शरीरातलं सर्वांत मोठं हाड. ते तुटलं तर माणूस हालचाल करू शकणार नाही आणि अर्थातच तो माणूस भक्षकांसाठी सोपं भक्ष्य बनेल. बाकी कुठल्याही वन्य जीवांचा कळप अश्या कमजोर प्राण्यांना मागे ठेवून बाकी धडधाकट सदस्यांना घेऊन पुढे जातो.

आवाज बंद सोसायटी - भाग ४.१

पाषाणभेद ·

उत्तम लेखमाला चालू आहे. जाहिरातींचे आवाज हे नेहमी हाय पिच व हाय लेव्हल रेकॉर्डिंग चे का असतात? जाहिरात आली की टीव्हीचा आवाज एकदम वाढतो. टीव्ही एका विशिष्ट आवाजाच्या लेव्हल नी चालू राहिल अशी काही सोय असते का?

उत्तम लेखमाला चालू आहे. जाहिरातींचे आवाज हे नेहमी हाय पिच व हाय लेव्हल रेकॉर्डिंग चे का असतात? जाहिरात आली की टीव्हीचा आवाज एकदम वाढतो. टीव्ही एका विशिष्ट आवाजाच्या लेव्हल नी चालू राहिल अशी काही सोय असते का?
लेखनविषय: