प्रकटन

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
20 Feb 2022 - 5:10 pm

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

पुस्तक - ध्वनी प्रदूषण - समस्या व उपाय

सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही.

ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात? यावरचे विवेचन या पुस्तकात केले आहे.

वाङ्मयसमाजआरोग्यऔषधोपचारप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियासमीक्षालेखअनुभवसंदर्भचौकशी

हेमंत ऋतू!

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
20 Feb 2022 - 11:00 am

वसंतोत्सव
ग्रीष्मोत्सव
वर्षा
शरदोत्सव
हेमंत ऋतू
हिवाळा,लहानपणी हाच ऋतू मला जास्त आवडायचा कारण शाळा अजिबात बुडत नसे.पावसाळ्यात पावसाने धांदल उडायची आणि उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असायची.थंडीत कस निवांत निवांत शांत वाटायचं.

जीवनमानप्रकटन

शिवाजी समजून घेताना

अनुस्वार's picture
अनुस्वार in जनातलं, मनातलं
19 Feb 2022 - 8:56 pm

(वाचन वेळ - ४ मिनिटे)

इसवी सन सतरावे शतक. स्थळ महाराष्ट्र. या राज्यात माणसे जन्म घेत होती, गुलाम म्हणून जगत होती आणि जनावरांसारखी दुर्लक्षित मरत होती. परंतु नियतीला आपले सामर्थ्य दाखवायचा मोह झाला आणि १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी श्रीमंत शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांच्या पोटी शिवाजीचा जन्म झाला. काय म्हणालात? छत्रपती शिवाजी म्हणू? नाही. जन्माला आले ते बाळ केवळ शिवाजी होते.

व्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनविचारलेख

जहाजांचा मेळावा

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
19 Feb 2022 - 11:04 am

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत.

इतिहासमुक्तकसामुद्रिकप्रकटनलेखमतविरंगुळा

जहाजांचा मेळावा

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
19 Feb 2022 - 11:04 am

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संरक्षणासाठी प्रबळ आरमाराची उभारणी केली. स्वत:ची प्रबळ आरमारीशक्ती असलेले आधुनिक भारताच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना ‘भारतीय नौदलाचे जनक’ म्हटले जाते. योगायोगाने यंदाच्या शिवजयंतीनंतर लगेचच भारताचे राष्ट्रपती येत्या 21 फेब्रुवारी 2022 ला विशाखापट्टणम येथे भारताच्या नाविकशक्तीचे अवलोकन करत आहेत.

इतिहासमुक्तकसामुद्रिकप्रकटनलेखमतविरंगुळा

१५.२५ करोड, पांढरे कपडे आणि लाल चेंडू !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
15 Feb 2022 - 12:39 am

बोला पाच करोड... पाच करोड... जनाब फक्त पाच करोड..... फिनिशिंग बॅट्समन आणि शिवाय विकेटकीपर.... प्रत्येक स्पर्धेचा अनुभव... बोला पाच करोड... गरज लागली तर कॅप्टनशिप पण करणार... नवीन लप्पेवाला शॉट तयार केलेला....बोला पाच करोड... पाच करोड एक.... पाच करोड दोन....

"सव्वापाच करोड"!!!

क्या बात है! इसे कहते हैं कद्रदान... है कोई जोहरी जो इस हीरेको उसका मोल देगा???? सवापाच करोड एक.....सवापाच करोड दो.....

क्रीडामौजमजाप्रकटनप्रतिक्रियाविरंगुळा

मला भेटलेले रुग्ण - २३

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
14 Feb 2022 - 10:00 pm

https://misalpav.com/node/47104

“डॉक्टर मेरी बेटी को अस्थमा नही है ऐसा सर्टिफिकेट चाहीये.”
पेशंटचा बाप केबिनमधे आल्या आल्या बोलला.
मी म्हटलो “ पहले बैठो ,ये बताओ की ये किस लिए चाहीये और किसे दिखाना है.”
बाप : लडके वाले मांग रहे है। इस की मॉं को अस्थमा था इसलिए उन्हें ये जानना है की बेटी को है या नही?
मी: आपकी बेटी को अस्थमा होगा तो वो लोग रिश्ता नही करेंगे ?
बाप : जी हॉं !
मी : ये टेस्ट करावा लो , फिर बात करते है।

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनअनुभवप्रश्नोत्तरेआरोग्य

अंतरंग - भगवद्गीता - भाग २

शीतलउवाच's picture
शीतलउवाच in जनातलं, मनातलं
10 Feb 2022 - 1:32 pm

प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही!

अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले.

संस्कृतीधर्मप्रकटनविचारलेख

आणखी एक किस्सा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
3 Feb 2022 - 8:20 pm

आणखी एक किस्सा

काल माझ्याकडे एक सद्गृहस्थ आले होते. वय वर्षे ४३ हे एका प्रथितयश आय टी कंपनीत सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये काम करत असतात. त्यांना आम्लपित्त होत होतं त्यासाठी.
व्यायाम शून्य, एका जागी बसून सकाळी ९ ते रात्री ९ काम, वेळी अवेळी जेवण, मसालेदार तेलकट जेवण रोजचंच.

(आय टी मध्ये भरपूर पगार मिळणाऱ्या टिपिकल माणसाची कथा)

सोनोग्राफी केली. बाहेर खाल्ल्यामुळे पोट बिघडून आतड्याला सूज आलेली होती.

आणि यकृतात चरबी ठासुन भरलेली दिसत होती.

मी त्यांना विचारलं, वजन किती आहे? त्यावर ते म्हणाले ९८ किलो.

मुक्तकप्रकटन