समाज

मी बाई होते म्हणुनी .. भाग - ०७

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
1 Jun 2016 - 7:21 am

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४ http://misalpav.com/node/24073
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०५ http://misalpav.com/node/35964

समाजजीवनमान

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण..२

अक्षय१'s picture
अक्षय१ in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 9:14 pm

ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.

टीपः वरील भाषण संपादित स्वरुपात आहे.
(स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)

इतिहाससमाजविचार

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण.१

अक्षय१'s picture
अक्षय१ in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 9:07 pm

२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे.

इतिहाससमाजविचार

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण...

अक्षय१'s picture
अक्षय१ in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 9:02 pm

…माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे.

इतिहाससमाजविचार

महापुरुषांच्या जयंती निमित्त सोरा गावाने घालून दिला नवा आदर्श.(महापुरुषांची एकत्र जयंती)

विशाल चंदाले's picture
विशाल चंदाले in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 8:00 pm

सध्या दुष्काळावर बरीच चर्चा चालू आहे आणि सगळीकडेच त्याच्या उपाययोजनांवर चर्चा आणि कामे सुद्धा चालू आहेत. असंच एक काम हाती घेतलं होतं सोरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) गावातील तरुणांनी. ह्या कामाचं विशेष म्हणजे निमित्त होतं ते महापुरुषांच्या जयंतीचं. गावातील तरुणांनी महाराणा प्रताप सिंह, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महापुरुषांच्या जयंती वेगवेगळ्या साजऱ्या न करता एकत्र साजऱ्या करायचा संकल्प केला होता. तो या वर्षी त्यांनी पूर्णत्वास नेला आणि दिनांक २४ मे रोजी एकत्रित जयंती साजरी झाली.

समाज

निसर्ग, पर्यावरण आणि आपण ७: काही अज्ञात पर्यावरणप्रेमी!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
31 May 2016 - 12:26 pm
संस्कृतीधर्मसमाजजीवनमानतंत्रविज्ञानविचारलेख

सर्वेक्षणातून काय दिसलं : पॉर्न बघण्याबद्दल लोकांची मतंमतांतरं

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
30 May 2016 - 8:53 pm

सर्वेक्षण माहितीपर लेख

समाजमाहिती

जगाचं असंच असतं!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
30 May 2016 - 2:05 pm

(हा लेख सोशल मेडीया वरून घेतलेला आहे पण, त्यात थोडी आवश्यक भर घालून आणि एडीट करून मी हा तयार केलेला हा लेख आहे. हा लेख सोशल मेडीया वर ज्याने कुणी सर्वप्रथम किहून टाकला त्याला मनापासून धन्यवाद!)

जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय.
मला सर्वांचंच म्हणणं पटतं.
आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय.
तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत.
जगाचं असंच असतं!!

आता हेच बघा ना!

* मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही.

समाजजीवनमानविचार

वेष्टणावरील छापील किंमत - एक साळसूद फसवणूक !?

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
30 May 2016 - 10:26 am

MRP उन्हाळा मी म्हणतो आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडल्यावर तहान लागणे अपरिहार्य! मग थंड पाण्याची बाटली, शीतपेय, एनर्जी ड्रिंक यासारखे पेय घेणे विकत घेणे ओघानेच आले. पण यातील किती ग्राहक बाटलीवर छापलेली किंमत पाहून त्यानुसार पैसे देतात? बहुसंख्य ग्राहक विक्रेता मागेल ती किंमत देऊन मोकळे होतात.

मांडणीसमाजप्रकटन

एक संघ मैदानातला - भाग १०

शि बि आय's picture
शि बि आय in जनातलं, मनातलं
29 May 2016 - 12:46 am

पुणे येईपर्यंत आमच्या दुसर्या सीट रिकाम्या होत्या. अर्थात येउन-जाऊन लोकं त्यावर टेकत होतेच पण ठाण मांडून कोणीही बसलं नव्हत त्यामुळे आम्हीही बिनधास्त होतो. आता पुण्यानंतर झोपायचं त्याआधी एकमेकांवर एक तरी भेंडी चढवण्याच्या इराद्याने अखंड गाणी गायली जात होती. तेवढ्यात पुणे आलं, ठरल्याप्रमाणे ३ सिनियर आणि ३ ज्युनियर अशा बाजूच्या बर्थवर झोपायला जाणार होत्या पण भेंड्याना असा काही जोर चढला होता की आता पुण्याहून गाडी हलली की आपण आपापल्या जागी जाऊ असं ठरवलं.

समाजविरंगुळा