मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

अचुम् आणि समुद्र (भाग १)

डॅनी ओशन ·

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

भीमराव 06/09/2020 - 20:53
मिसळपावचा इतिहास लिहायला बसा कोणी तरी. किती आले, किती टिकले, किती परत परत येत राहिले, त्यामुळे किती दर्जेदार निघून गेले, किती स्वयंघोषित दर्जेदारांनी घालवले किती अनंतात विलीन झाले आणि शेवटी इथे काय राहिलं. ता. क. जेधे शकावली सारखी मिपा शकावली करता येईलच की वर्षातल्या प्रमुख लेख व घटनांची.

आनन्दा 06/09/2020 - 21:58
आयडीचं वय बघितलं तर 2 महिने. हा नक्कीच दुआयडी आहे. एव्हढं परफेक्ट टायमिंग आणि जजमेंट येण्यासाठी मिपाचा किमान 8 -9 वर्षाचा सहवास पाहिजे. बाकी छान लिहीत आहात, सगळं जरी डोक्यात शिरत नसलं तरी संदर्भ लागत आहेत. पुभाप्र.

In reply to by आनन्दा

प्रचेतस 06/09/2020 - 22:02
आणि तो आयडी नेमका कुणाचा आहे हे तुम्ही अचूक ओळखलंत तर तुम्ही मुरलेले मिपाकर आहात हे सिद्ध होईल. :)

In reply to by प्रचेतस

मला समजले आहे, म्हणजे ८८.१२ % मी लेखकाला ओळखले आहे. पार्टी द्याल का ? बरोबर सांगितलं तर ? -दिलीप बिरुटे

सतिश गावडे 06/09/2020 - 22:52
स्वतः वात आणलाच आहे. आणि आता सोंग घेऊन हे धंदेही चालू केले :) ज्याने कुणी ही हाकलून लावलेली पीडा परत आणली त्याच्या बंदुकीच्या डबल ब्यारलमधून ऐन शिकारीच्या वेळी गोळ्याचं सुटणार नाहीत असा मी त्याला शाप देतो. ;)

टर्मीनेटर 06/09/2020 - 23:23
हत्तीच्या तिसऱ्या पायावर बेदाणा ठेऊन चंद्रप्रकाशात दाढी केल्यानंतर अचुम् आणि समुद्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन केले! “मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब” स्थळी तपश्चर्यापूर्ती न घडल्याने संपूर्ण भावार्थाचे आकलन अन चर्मचक्षुंना ग्रंथातील प्रतिमांचे दर्शन झाले नाही. परंतु जे अर्धेमुर्धे सार हाती लागले त्यानेही छान करमणूक जाहली! अगाध ज्ञानाची अविरत बरसात करणाऱ्या ११८ भगवंताची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो हीच प्रभो चरणी प्रार्थना!!! 😜

इतकं भारी निरिक्षण दाद देण्याजोगं आहे ! बरेच ज्योक्स भारी जमलेत आणि काही तर खासच आहेत : १. नावेतल्या कपिला ह्या चर्चान्मध्ये आजिबात रस वाटत नसे. त्यामुळे पहीला त्याने नाकातून रक्त काढले, पण काय उपयोग झाला नाही. शेवटी त्याने शिडावर जाउन विष्ठा केली आणि सर्वान्ना पळवून लावले. मग त्याचे मित्र आणि ते त्यांच्या आवड्त्या विषयावर (केळी) चर्चा करु लागले. २. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, ३. यामध्ये कोम्यासोम्यागोम्या (कोसोगो) नावाची स्मृती पुढाकारात होती. कोसोगो या सगळ्या कलरवापैकी निम्मा आवाज एकटा काढत होता. कोसोगो आपल्या आवडणार्या तेजाच्या पुजार्यांविरोधात एक सुद्धा गोष्ट ऐकली तरी रागाने काळानिळा होत असे. अशा वेळेस “पैसे दिले आहेत, द्राक्षासव जास्त पिले आहे” असे तो काहीही बोलत सूटे. अशा वेळेस विटू सुध्धा त्याच्या सोबत असे. विटूला कोसोगो इतका उत्साह नसायचा. तो फक्त मधूनच कप्तानाकडे याला नावेतून टाका आणि त्याला नावेतून टाका म्हणण्यापूरता येई. ४. कोसोगो सोबत एक दुभंगलेला बाहुलामनुष्य (बाम) होता. त्याच्या खिशात एक कात्री असे. बाम दुभंगलेला का ? तर त्याला मनातून पटायचे कोसोगोचेच विचार. पण त्याला सतत आपण कोसोगो सारखे तर नाही दिसणार ना ? याची काळजी वाटत असे. त्यामुळे तो सुध्धा शावकासारखाच आपली प्रतिमा साम्भाळायचा प्रयत्न करे. या प्रयत्नात त्याची कात्री बहुमोल ठरे. कात्री सूक्ष्म कणांच्या विश्वातून आली असल्याचा दावा करे. कात्री इतकी वाक्चतुर होती की कोणतीही गोष्ट सूक्ष्म कणान्नी ती सिद्ध करु शकत असे. शेवट मात्र निश्चित चटका लावून गेला.

In reply to by संजय क्षीरसागर

२. सूक्ष्म जगताच्या नावाने कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्याची अचाट क्षमता असलेली आणि उत्तम मद्य बनवू शकणारी, आणि मूळ सूक्ष्म जगातील असणारी कात्री, वरच्या स्वभाव दर्शनाला जोडलेल्या या काव्यपंक्ती ही सुरेख आहेत ! सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे, शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे ! सूक्ष्म कणांचे ज्ञान तसेही, मिपालोकी वसत नसे, आपण दाबूनी करूया दावा, प्रतिसाद सहजची खपत असे !

In reply to by डॅनी ओशन

एवढ्यातच आभार? या अभ्यासपूर्ण लेखाचे अजून बरेच पदर उलगडायचे बाकी आहेत. त्यामुळे शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करुन टाका पैजारबुवा,

जिंदगी फिर भी.....

ज्येष्ठागौरी ·

मांडणीचा पसारा फार झालायं. मिनिमलीजम हा जगण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्हाला तो पूर्णपणे आणि सहजगत्या आचरणात आणायचा असेल तर ३ गोष्टी कराव्या लागतात : १. केवळ वर्तमानात जगणं > यामुळे भविष्यकाळासाठी साठवण करायची चुकीची सवय संपते. २. एकावेळी एकच काम > यामुळे काम उत्तम होतं, पसारा होत नाही आणि काम झाल्यावर आवराआवरी करावी लागत नाही. शिवाय वस्तू वेळच्यावेळी जागेवर ठेवल्यानं शोधाशोधीत वेळ जात नाही. ३. उत्तम वस्तूंची निवड : सर्वोत्तम वस्तू निवडल्यानं कामाची इफिशियंसी वाढते आणि एकदा खरेदी झाल्यावर, मनात निर्णयापश्चात उहापोह होत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

निश्चितच! पण सगळ्यांना जमतं असं नाही आणि मीही त्यातलीच आहे, पण तो निर्मळपणा आहे त्यामुळे, जाणीव असल्यानं नक्की सुधारणा होतेच! प्रतिसादाबद्दल धन्यवाद

चौथा कोनाडा 21/08/2020 - 12:27
व्वा खुप सुंदर लिहिलंय ! लेखनशैली आवडली ! कवटी, हाडांचा सापळा, हाडं असला फिजिञो थेरपीचा पसारा वाचून दचकायला झालं ! माणुस जन्माला आला की पसारा चालू होतो, जाताना त्याने स्वतः आवरला नाही तर इतरांना आवरावा लागतो ! (वपुंना फोटो काढायचा प्रचंड नाद होता, घर फोटोंच्या पसार्‍यांनी भरून गेले होते, ते गेल्यावर त्यांच्या मुलाने सुमारे ३ हजार फोटो फाडून टाकले होते असं वाचल्याचं आठवतं ! मेरी कोंडोचं "कोनमारी" बद्दल शर्मिला फडके यांचा वाचलेला हा सुंदर लेख आठवला. https://www.lokmat.com/manthan/japanese-method-home-cover-konamari/ मोर म्हटलं की पिसारा आलाच, माणुस म्हटलं की पसारा आलाच ! पुढिल लेखनाच्या प्रतिक्षेत !

गणेशा 21/08/2020 - 15:57
अतिशय सुंदर लिहिले आहे.. पुस्तक आणि पसारा वाचताना जास्त छान वाटले..
आठ वर्षात साठवलेले,उपयोगी पडलेले,उपयोगी न पडलेले,आवडलेले,न आवडलेले तिचे शिक्षणाचे, कॉलेजचे,मैत्रिणींशी गप्पांचे,हसण्याचे,ताणाचे शिक्षकांचे,मैत्रिणींचे, रात्रभर अभ्यासाचे (याला बोली भाषेत नाईट मारणे म्हणतात)पाठांतराचे (रट्टा मारणे)आशेचे, निराशेचे,अपेक्षांचे क्षण तिच्या समोरुन हातातून डोळ्यासमोरुन निघून गेल्याचं दुःख स्पष्टपणे दिसत होतं.
हे जास्त आवडले.. मी गेल्या वर्षी घराच्या कलर चे काम 9 वर्षांनी काढले.. आणि मग त्याही अगोदरच्या 10 वर्षांची पुस्तके, फिरायला जायचे plan, त्यावेळी कॉलेज संपताना कसले book द्यायचे ते अभिप्राय द्यायला (? नाव विसरलो ) ते सापडले.. C & data structure, c++ by balguru swami, dbms by kortgz,अशी असंख्य रेफ़रन्स बुक्स पडलेली होती.. English grammer, अनेक सर्टिफिकेट्स.. सगळ्यां काढलेल्या नोट्स.. यावर एक पुर्ण लेख लिहावा वाटतोय आता तुमचे वाचून.. . माणुस मोठा झाला कि हळू हळू नंतर भावनांचा आणि आठवणींचा पसारा असाच समोर येत राहतो, किती ही आवरायचे म्हंटले तरी काहीतरी पुन्हा पुन्हा जपून ठेवावे वाटते.. अगदी वहीत पिंपळाच्या पानाची जाळी झाल्यावर ते कसे नक्षीदार दिसते, अगदी तसेच ह्या पसाऱ्याच्या अनेक नक्षी डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात...

In reply to by गणेशा

माणुस मोठा झाला कि हळू हळू नंतर भावनांचा आणि आठवणींचा पसारा असाच समोर येत राहतो, किती ही आवरायचे म्हंटले तरी काहीतरी पुन्हा पुन्हा जपून ठेवावे वाटते.
कटू आठवणी कोळसा उगाळल्या सारख्या असतात तर सुखद आठवणी या चंदन उगाळल्या सारख्या असतात. दोन्ही आठवणी येतातच. :)

विजुभाऊ 21/08/2020 - 17:09
अरे काय छान लिहीले आहे तुम्ही. काही म्हणा , जुन्या वस्तु या नुसत्या वस्तु नसतात. त्या सोबत छान क्षण जाग्या करतात. माझ्या बायकोने माझ्या मुलाची लहानपणीची खेळणी ( काही तुटलेली आहेत तरीही) अजीन जपून ठेवली आहेत. हे काढून टाकुया की असे म्हणाय्चे एकदाच धाडस केले होते. त्यानंतर पुन्हा नाही. माझ्या एका मित्राची आई गेली. त्यावेळेस तो म्हणाला होता " आई गेली की आपला इतिहास संपतो"

मोबाईलमधले फोटो , कॉम्प्युटर वर साठवलेले फोटो हा सर्व या पसार्‍याचाच भाग. सर्वात जास्त जीव अडकलेला असतो मुलांच्या लहानपणापासून काढलेल्या फोटोत अन कॉलेजच्या फोटोत.

Bhakti 21/08/2020 - 18:37
संग्रहाचं दडपण, किंवा त्याचा गर्व ,दंभ नको पण लक्षात येत नाही चटकन. निर्भेळ आनंद फार छोट्या गोष्टींमधून मिळतो.हे कळायला फार काळ जातो पण कधीतरी ते उमजतं, कधीतरी ते सत्यात येतं.पण येतं तेंव्हा लखलखीतपणे येतं. अगदी प्रत्येकाला आपआपला संग्रह प्रिय असतो,त्याच अमुल्य मोल हीच त्याची प्रेरणा असते. मस्तच!!

मांडणीचा पसारा फार झालायं. मिनिमलीजम हा जगण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तुम्हाला तो पूर्णपणे आणि सहजगत्या आचरणात आणायचा असेल तर ३ गोष्टी कराव्या लागतात : १. केवळ वर्तमानात जगणं > यामुळे भविष्यकाळासाठी साठवण करायची चुकीची सवय संपते. २. एकावेळी एकच काम > यामुळे काम उत्तम होतं, पसारा होत नाही आणि काम झाल्यावर आवराआवरी करावी लागत नाही. शिवाय वस्तू वेळच्यावेळी जागेवर ठेवल्यानं शोधाशोधीत वेळ जात नाही. ३. उत्तम वस्तूंची निवड : सर्वोत्तम वस्तू निवडल्यानं कामाची इफिशियंसी वाढते आणि एकदा खरेदी झाल्यावर, मनात निर्णयापश्चात उहापोह होत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

निश्चितच! पण सगळ्यांना जमतं असं नाही आणि मीही त्यातलीच आहे, पण तो निर्मळपणा आहे त्यामुळे, जाणीव असल्यानं नक्की सुधारणा होतेच! प्रतिसादाबद्दल धन्यवाद

चौथा कोनाडा 21/08/2020 - 12:27
व्वा खुप सुंदर लिहिलंय ! लेखनशैली आवडली ! कवटी, हाडांचा सापळा, हाडं असला फिजिञो थेरपीचा पसारा वाचून दचकायला झालं ! माणुस जन्माला आला की पसारा चालू होतो, जाताना त्याने स्वतः आवरला नाही तर इतरांना आवरावा लागतो ! (वपुंना फोटो काढायचा प्रचंड नाद होता, घर फोटोंच्या पसार्‍यांनी भरून गेले होते, ते गेल्यावर त्यांच्या मुलाने सुमारे ३ हजार फोटो फाडून टाकले होते असं वाचल्याचं आठवतं ! मेरी कोंडोचं "कोनमारी" बद्दल शर्मिला फडके यांचा वाचलेला हा सुंदर लेख आठवला. https://www.lokmat.com/manthan/japanese-method-home-cover-konamari/ मोर म्हटलं की पिसारा आलाच, माणुस म्हटलं की पसारा आलाच ! पुढिल लेखनाच्या प्रतिक्षेत !

गणेशा 21/08/2020 - 15:57
अतिशय सुंदर लिहिले आहे.. पुस्तक आणि पसारा वाचताना जास्त छान वाटले..
आठ वर्षात साठवलेले,उपयोगी पडलेले,उपयोगी न पडलेले,आवडलेले,न आवडलेले तिचे शिक्षणाचे, कॉलेजचे,मैत्रिणींशी गप्पांचे,हसण्याचे,ताणाचे शिक्षकांचे,मैत्रिणींचे, रात्रभर अभ्यासाचे (याला बोली भाषेत नाईट मारणे म्हणतात)पाठांतराचे (रट्टा मारणे)आशेचे, निराशेचे,अपेक्षांचे क्षण तिच्या समोरुन हातातून डोळ्यासमोरुन निघून गेल्याचं दुःख स्पष्टपणे दिसत होतं.
हे जास्त आवडले.. मी गेल्या वर्षी घराच्या कलर चे काम 9 वर्षांनी काढले.. आणि मग त्याही अगोदरच्या 10 वर्षांची पुस्तके, फिरायला जायचे plan, त्यावेळी कॉलेज संपताना कसले book द्यायचे ते अभिप्राय द्यायला (? नाव विसरलो ) ते सापडले.. C & data structure, c++ by balguru swami, dbms by kortgz,अशी असंख्य रेफ़रन्स बुक्स पडलेली होती.. English grammer, अनेक सर्टिफिकेट्स.. सगळ्यां काढलेल्या नोट्स.. यावर एक पुर्ण लेख लिहावा वाटतोय आता तुमचे वाचून.. . माणुस मोठा झाला कि हळू हळू नंतर भावनांचा आणि आठवणींचा पसारा असाच समोर येत राहतो, किती ही आवरायचे म्हंटले तरी काहीतरी पुन्हा पुन्हा जपून ठेवावे वाटते.. अगदी वहीत पिंपळाच्या पानाची जाळी झाल्यावर ते कसे नक्षीदार दिसते, अगदी तसेच ह्या पसाऱ्याच्या अनेक नक्षी डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागतात...

In reply to by गणेशा

माणुस मोठा झाला कि हळू हळू नंतर भावनांचा आणि आठवणींचा पसारा असाच समोर येत राहतो, किती ही आवरायचे म्हंटले तरी काहीतरी पुन्हा पुन्हा जपून ठेवावे वाटते.
कटू आठवणी कोळसा उगाळल्या सारख्या असतात तर सुखद आठवणी या चंदन उगाळल्या सारख्या असतात. दोन्ही आठवणी येतातच. :)

विजुभाऊ 21/08/2020 - 17:09
अरे काय छान लिहीले आहे तुम्ही. काही म्हणा , जुन्या वस्तु या नुसत्या वस्तु नसतात. त्या सोबत छान क्षण जाग्या करतात. माझ्या बायकोने माझ्या मुलाची लहानपणीची खेळणी ( काही तुटलेली आहेत तरीही) अजीन जपून ठेवली आहेत. हे काढून टाकुया की असे म्हणाय्चे एकदाच धाडस केले होते. त्यानंतर पुन्हा नाही. माझ्या एका मित्राची आई गेली. त्यावेळेस तो म्हणाला होता " आई गेली की आपला इतिहास संपतो"

मोबाईलमधले फोटो , कॉम्प्युटर वर साठवलेले फोटो हा सर्व या पसार्‍याचाच भाग. सर्वात जास्त जीव अडकलेला असतो मुलांच्या लहानपणापासून काढलेल्या फोटोत अन कॉलेजच्या फोटोत.

Bhakti 21/08/2020 - 18:37
संग्रहाचं दडपण, किंवा त्याचा गर्व ,दंभ नको पण लक्षात येत नाही चटकन. निर्भेळ आनंद फार छोट्या गोष्टींमधून मिळतो.हे कळायला फार काळ जातो पण कधीतरी ते उमजतं, कधीतरी ते सत्यात येतं.पण येतं तेंव्हा लखलखीतपणे येतं. अगदी प्रत्येकाला आपआपला संग्रह प्रिय असतो,त्याच अमुल्य मोल हीच त्याची प्रेरणा असते. मस्तच!!
जिंदगी फिर भी..... लेकीची नुकतीच एक मोठी( सत्व )परीक्षा झाली त्यात ती उत्तीर्णही झाली आणि द्विपदवीधरही झाली आणि अगदी नजीकच्या भविष्यकाळात काही काळ शिकायचा मनसुबा नसल्याचं तिनं जाहीर केल्यावर मी जरा मऊ(!) आवाजात तिला विनंती केली की तिनं आता तिची खोली आवरावी.

संपला फ्रेंडशिप डे......

सुधीर मुतालीक ·

विजुभाऊ 05/08/2020 - 07:45
आहा हाहा मस्तच लिवलय. एकदम झकास. सगळा हिषेब असा एकदम मांडायच्या ऐवजी जरा प्रत्येक एपीसोडवाईज लिहीता का.

हा हा हा ! भारी लिहिले आहे. "फक्त फुकट चेपायला मिळते म्हणून मुली फ्रेंडशिप देतात" अशी बातमी कोठेतरी वाचली होती. खरी कि खोट? याचा अनुभव नाही. पण तुमची कथा वाचून मजा आली. :-)

In reply to by दुर्गविहारी

आनन्दा 05/08/2020 - 18:08
तुमचे वरचे वाक्य वाचून पार उडालो ना मी.. उशिरा कळला अर्थ!! असो. चोराच्या मनात चांदणे, दुसरे काय म्हणायचे याला?

In reply to by आनन्दा

मी पण :) वाक्यात 'चेपायला' ऐवजी 'चापायला' हवे होते का ? असो, असल्या बाबतीत शुद्धलेखनास फाट्यावर मारावे आणि जो काही मनास भावेल तो अर्थ घेऊन 'आनंदा'त रहावे.

In reply to by आनन्दा

अर्रर्रर्र ! गलतीसे लईच मोठी मिस्टेक झाली कि हो ! स्वारी बर का. माझ्या मनात तसे काही नव्हते. :-))))

सौन्दर्य 05/08/2020 - 22:48
नाय म्हणजे रुपये २२५३.८० मध्ये 'काय काय' अपेक्षित होते तुम्हाला ? असाच एक सहज सुचलेला प्रश्न. (हलकेच घ्या, नायतर एक पाव ओल्ड मॉंक झाल्यावर आमची बी वरात काडाल)

त्यामुळे दोनेक दिवसांनी पुनश्च हरीओम.
खरायं. आमचा देखील असाच एक मित्र होता. मात्र चॉईस नावाचा प्रकारच नव्हता. प्रेमात पडायला अगदी कोणतीही मुलगी त्याला चालत असे. आम्ही काही सल्ले दिल्यावर "लोकाच्या लेकराला नावं ठेऊ नयेत" असा ठरलेला डॉयलॉग मारुन आमची बोळवण व्हायची. अर्थात त्याने पैसे देऊन कधीही प्रेम विकत घेतले नाही आणि कोणत्याही मुलीने त्याला प्रेमाचे दान दिले नाही. शेवटपर्यंत मनोव्यापार करुन थकल्यावर आई बापाने आणलेल्या स्थलाबरोबर बोहलस्थ जाहला.

अर्धवटराव 06/08/2020 - 06:08
बेस्ट फ्रेण्ड नामक पोपटाची 'गाडी किधरको जारी' हे तिला पुरेपुर माहित असतं.... तरी अगदी दरीच्या टोकावर येतपर्यंत 'नो एण्ट्री' चा बोर्ड दाखवत नाहि वो जालिम. पण असे पोपट होण्याची मजाच काहि और आहे (मजा न मानुन सांगतो कोणाला ;) )

विजुभाऊ 05/08/2020 - 07:45
आहा हाहा मस्तच लिवलय. एकदम झकास. सगळा हिषेब असा एकदम मांडायच्या ऐवजी जरा प्रत्येक एपीसोडवाईज लिहीता का.

हा हा हा ! भारी लिहिले आहे. "फक्त फुकट चेपायला मिळते म्हणून मुली फ्रेंडशिप देतात" अशी बातमी कोठेतरी वाचली होती. खरी कि खोट? याचा अनुभव नाही. पण तुमची कथा वाचून मजा आली. :-)

In reply to by दुर्गविहारी

आनन्दा 05/08/2020 - 18:08
तुमचे वरचे वाक्य वाचून पार उडालो ना मी.. उशिरा कळला अर्थ!! असो. चोराच्या मनात चांदणे, दुसरे काय म्हणायचे याला?

In reply to by आनन्दा

मी पण :) वाक्यात 'चेपायला' ऐवजी 'चापायला' हवे होते का ? असो, असल्या बाबतीत शुद्धलेखनास फाट्यावर मारावे आणि जो काही मनास भावेल तो अर्थ घेऊन 'आनंदा'त रहावे.

In reply to by आनन्दा

अर्रर्रर्र ! गलतीसे लईच मोठी मिस्टेक झाली कि हो ! स्वारी बर का. माझ्या मनात तसे काही नव्हते. :-))))

सौन्दर्य 05/08/2020 - 22:48
नाय म्हणजे रुपये २२५३.८० मध्ये 'काय काय' अपेक्षित होते तुम्हाला ? असाच एक सहज सुचलेला प्रश्न. (हलकेच घ्या, नायतर एक पाव ओल्ड मॉंक झाल्यावर आमची बी वरात काडाल)

त्यामुळे दोनेक दिवसांनी पुनश्च हरीओम.
खरायं. आमचा देखील असाच एक मित्र होता. मात्र चॉईस नावाचा प्रकारच नव्हता. प्रेमात पडायला अगदी कोणतीही मुलगी त्याला चालत असे. आम्ही काही सल्ले दिल्यावर "लोकाच्या लेकराला नावं ठेऊ नयेत" असा ठरलेला डॉयलॉग मारुन आमची बोळवण व्हायची. अर्थात त्याने पैसे देऊन कधीही प्रेम विकत घेतले नाही आणि कोणत्याही मुलीने त्याला प्रेमाचे दान दिले नाही. शेवटपर्यंत मनोव्यापार करुन थकल्यावर आई बापाने आणलेल्या स्थलाबरोबर बोहलस्थ जाहला.

अर्धवटराव 06/08/2020 - 06:08
बेस्ट फ्रेण्ड नामक पोपटाची 'गाडी किधरको जारी' हे तिला पुरेपुर माहित असतं.... तरी अगदी दरीच्या टोकावर येतपर्यंत 'नो एण्ट्री' चा बोर्ड दाखवत नाहि वो जालिम. पण असे पोपट होण्याची मजाच काहि और आहे (मजा न मानुन सांगतो कोणाला ;) )
कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!! ‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!

स्मृतीची पाने चाळताना: दोन

चंद्रकांत ·

चौथा कोनाडा 30/07/2021 - 12:57
छान लिहिलंय ! काल झपाट्याने बदलत जातो ! भोवतालातील बदल अस्वस्थ करत राहतात. काही तरी हरवत राहतोय ही भावना सतत सलत राहते. कालचे सुख आजचे दुःख बनून दिवसावर सावट धरते ! कालाय तस्मै नमः

चौथा कोनाडा 30/07/2021 - 12:57
छान लिहिलंय ! काल झपाट्याने बदलत जातो ! भोवतालातील बदल अस्वस्थ करत राहतात. काही तरी हरवत राहतोय ही भावना सतत सलत राहते. कालचे सुख आजचे दुःख बनून दिवसावर सावट धरते ! कालाय तस्मै नमः
स्मृतीची पाने चाळताना: एक काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरली; पण नजरेच्या नजाऱ्यातून काहीतरी निसटल्यासारखे जाणवत होते. दिसणाऱ्या दृश्यात काहीतरी कमी असल्याचे वाटत होते. त्याकडे एकदा आणि मनात साकळलेल्या परिसराच्या प्रतिमांकडे एकदा आलटून, पालटून पाहत होतो.

पुस्तक परिचय The Great Game - अतिम भाग

मित्रहो ·
रशियाचा वाढता प्रभाव १८८० पर्यंत मध्य आशियात रशियाचा अंमल सर्वत्र पसरला होता. रशियाच्या या पराक्रमाचा सूत्रधार होता जनरल कॉफमॅन. त्याला साथ दिली ती जनरल चेरनैव्ह, स्कोबेलेव्ह, या रशियन जनरल्सनी. तसेच इग्नेटिव्ह या रशियन अधिकाऱ्याने मध्य आशियाचा दौरा करुन जी या भागाविषयी, तसेच खानांच्या सुरक्षाव्यवस्थेविशयी जी माहिती मिळविली होती त्याचा रशियाला खूप फायदा झाला. रशियाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे ताश्कंद शहर रशियाने आधी ताब्यात घेतले. हेच शहर पुढे जाऊन रशियाच्या मध्य आशियातील हालचालींचे केंद्र बनले.

स्मृतीची पाने चाळताना: एक

चंद्रकांत ·

चौथा कोनाडा 21/06/2020 - 13:34
व्वा, सुंदर व्यक्तिचित्र ! लेखन आवडले ! अरमानने ठसा उमवटवला. शेवटचे तीन परिच्छेद जास्तच तात्विक झाल्यासारखे वाटले अन अरमानचे व्यक्तिचित्र पुसट होत गेले !

In reply to by चौथा कोनाडा

रातराणी 23/06/2020 - 21:56
अरमानच्या आयुष्यातील काही प्रसंग या तात्त्विक परिच्छेदाला जोडून आले असते तर व्यक्तिचित्र अजून प्रभावी झाले असते.

चौथा कोनाडा 21/06/2020 - 13:34
व्वा, सुंदर व्यक्तिचित्र ! लेखन आवडले ! अरमानने ठसा उमवटवला. शेवटचे तीन परिच्छेद जास्तच तात्विक झाल्यासारखे वाटले अन अरमानचे व्यक्तिचित्र पुसट होत गेले !

In reply to by चौथा कोनाडा

रातराणी 23/06/2020 - 21:56
अरमानच्या आयुष्यातील काही प्रसंग या तात्त्विक परिच्छेदाला जोडून आले असते तर व्यक्तिचित्र अजून प्रभावी झाले असते.
शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं.

कृतघ्न -7

बाप्पू ·

योगी९०० 24/05/2020 - 10:51
कथा छान आहे... पण कथेचा पुढे सरकायचा वेग थोडा मंदावलाय. प्रत्येक नाते व्यवस्थित उलगडले आहे. माऊली सारखी माणसे या जगात असतात व बघितली आहेत. म्हणून ही कथा आवडत आहे. पुढचा भाग लवकर टाका.

योगी९०० 24/05/2020 - 10:51
कथा छान आहे... पण कथेचा पुढे सरकायचा वेग थोडा मंदावलाय. प्रत्येक नाते व्यवस्थित उलगडले आहे. माऊली सारखी माणसे या जगात असतात व बघितली आहेत. म्हणून ही कथा आवडत आहे. पुढचा भाग लवकर टाका.
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 भाग -6 https://www.misalpav.com/node/46656 आता पुढे.... "या पाटील साहेब. बसा. यांची ओळख करून देतो. हे डॉक्टर मनोज रणदिवे, इथून पुढे रामदास ची केस हेच हॅन्डल करतील. यांनी आजपर्यंत गिया बारे सिन्ड्रोम च्या बऱ्याच केसेस यशस्वी रित्या हाताळलेत, आणि रामदास च्या केस मध्ये देखील हेच आपल्याला मदत करतील.

रत्नाकर मतकरी यांना आदरांजली

प्रचेतस ·

चौकटराजा 18/05/2020 - 09:14
मला युवावस्थेतच मतकरी यांच्या गूढकथा वाचण्याचे वेड लागले .आज त्यांच्या एका कथेचे नाव आठवत नाही पण तिचा शेवट अत्यंत चटका लावणारा होता .एका मुलाला भिकारी म्हणून बसविले जाते. त्याला दिवशी महारोगाचा पहिला लाल चट्टा आपल्या अंगावर आढळतो व आपल्याला आता अधिक भीक मिळणार याचा त्याला आनंद होतो अशी काहीशी गोष्ट होती." जौळ " ही त्यांची एक उत्तम कादंबरी ! त्याच्या " माझं काय चुकलं " या नाटकातील एका पात्रा च्या दवाखान्यात माझ्या मोठ्या मुलीचा जन्म झाला . ( कारण ती एक सत्यकथा आहे ). मतकरीना दीर्घ आयुष्य लाभले व कारकीर्द ही ! दिलीप प्रभावळकर हे त्याचे फाईंड व त्यांची उत्तम अभिनेत्री असलेली मुलगी यांच्य बद्दल ही मला अत्यंत आदर आहे ! माझ्या अशा लाडक्या लेखकाला विनम्र पणे आदरांजली !

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 18/05/2020 - 09:17
जौळ वर सिनेमाही निघाला होता. दुःखांत कादंबरी होती ही. ह्याशिवाय एडम सारखी मराठी साहित्यात अत्यंत धाडसी असणारी कादंबरीही त्यांनी लिहिली होती

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 18/05/2020 - 11:48
"जौळ" वर "माझं काय चुकलं" हे नाटक आणि "माझं घर, माझा संसार" हा चित्रपट निघाला ! तिन्ही कलाकृती समिक्षकांनी नावाजल्या, रसिकांनी डोक्यावर घेतल्या !

In reply to by चौकटराजा

अर्धवटराव 18/05/2020 - 22:44
या नावाचे २ खंड अहेत. त्यातल्या एका खंडात त्या भीक मागणार्‍या मुलाची कथा आहे. इतर कथा देखील अप्रतीम आहेत.

माझ्या मनातलं बोललात प्रचेतसजी. मलाही मतकरींच्या गूढकथा आणि खासकरून शेवटच्या एक दोन ओळीत दिलेला ट्विस्ट फारच आवडतो. तुम्ही वर लिहिलेली सगळी पुस्तकं वाचली आहेत आणि मनापासून आवडली आहेत. या गुणी लेखकाला भावपूर्ण आदरांजली!

कंजूस 18/05/2020 - 10:23
लहानपणी पाहिलेली निम्माशिम्मा राक्षस, अदृष्य माणूस बालनाट्ये अजून आठवतात. मराठी वाचकवर्ग फार लहान आहे. त्यांचे लेखन इंग्रजीत असते तर क्लासिक्समध्ये जाऊन पुस्तकांचा प्रचंड खप झाला असता, नाटके गाजत राहिली असती. .

चौथा कोनाडा 18/05/2020 - 11:53
त्यांच्या गुढकथा जबरदस्त होत्या, कबंध्म खेकडा, शेवटची बस या कथा अजुनाही लक्षात आहेत ! जौळ तर माझी लाडकी कांदबरी, वाचल्यानंतर सुन्न झालो होतो. घटना आपल्या जवळपास कुणाच्या तरी बाबतीत घडली आहे असं सावट पडून १५ दिवस अस्वस्थ होतो. ह्या माझ्या अत्यंत लेखकाला भावपूर्ण श्रद्धांजली ! मतकरी पर्व झाकोळले.

In reply to by मदनबाण

गहिरे पाणी अतिशय सुंदर मालिका होती. खेकडा (जे पुण्यातल्या साहित्य संमेलनात घेतलं होतं) मधल्या कथा अगदी धरपांसारख्या भीतीदायक नसल्या तरी आतून ढवळणाऱ्या होत्या. त्यांच्या गुढकथांची जातकुळी वेगळीच होती. रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली..

सिरुसेरि 18/05/2020 - 16:43
रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रद्धांजली..! __/\__ . नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले. +१००

गामा पैलवान 18/05/2020 - 21:20
एकंदरीतच मी मराठी साहित्य फारसं वाचलेलं नाही. मतकरींचं काही वाचलेलं लेखन आठवंतही नाही. पण एक गोष्ट मात्र मनात पक्की रुतून बसली आहे. ती म्हणजे : रत्नाकर मतकरी = उत्तम दर्जा आदरांजली! -गा.पै.

रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रध्दांजली!!!!! जेवणावळ वाचली होती तेव्हा शेवटच्या ओळीत बसलेला धक्का अजुनही विसरलेलो नाही आहे. जौळचा पगडा ही बरेच दिवस डोक्यावर होता. अतिशय उत्तुंग प्रतिभेचा लेखक गेला.

हेमंतकुमार 20/05/2020 - 19:12
आदरांजली! त्यांच्या ‘अस्पर्श’ या कथेतील एक सुंदर वाक्य: आपण केलेला स्पर्श आणि आपल्याला झालेला स्पर्श यात महदंतर असतं. पहिलं आपलं कर्तृत्व असतं, दुसरं आपलं भाग्य असतं.

शशिकांत ओक 22/05/2020 - 20:13
'जौळ' या त्यांच्या कादंबरीच्या फॉर्मचा प्रभाव माझ्या मनांवर पडला असावा. कारण नंतर बऱ्याच वर्षांनी माझ्या हातून लिहिल्या गेलेल्या "अंधारछाया" कांदंबरीत तोच आत्मनिवेदनाचा फॉर्मॅट वापरला गेला.

चौकटराजा 18/05/2020 - 09:14
मला युवावस्थेतच मतकरी यांच्या गूढकथा वाचण्याचे वेड लागले .आज त्यांच्या एका कथेचे नाव आठवत नाही पण तिचा शेवट अत्यंत चटका लावणारा होता .एका मुलाला भिकारी म्हणून बसविले जाते. त्याला दिवशी महारोगाचा पहिला लाल चट्टा आपल्या अंगावर आढळतो व आपल्याला आता अधिक भीक मिळणार याचा त्याला आनंद होतो अशी काहीशी गोष्ट होती." जौळ " ही त्यांची एक उत्तम कादंबरी ! त्याच्या " माझं काय चुकलं " या नाटकातील एका पात्रा च्या दवाखान्यात माझ्या मोठ्या मुलीचा जन्म झाला . ( कारण ती एक सत्यकथा आहे ). मतकरीना दीर्घ आयुष्य लाभले व कारकीर्द ही ! दिलीप प्रभावळकर हे त्याचे फाईंड व त्यांची उत्तम अभिनेत्री असलेली मुलगी यांच्य बद्दल ही मला अत्यंत आदर आहे ! माझ्या अशा लाडक्या लेखकाला विनम्र पणे आदरांजली !

In reply to by चौकटराजा

प्रचेतस 18/05/2020 - 09:17
जौळ वर सिनेमाही निघाला होता. दुःखांत कादंबरी होती ही. ह्याशिवाय एडम सारखी मराठी साहित्यात अत्यंत धाडसी असणारी कादंबरीही त्यांनी लिहिली होती

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 18/05/2020 - 11:48
"जौळ" वर "माझं काय चुकलं" हे नाटक आणि "माझं घर, माझा संसार" हा चित्रपट निघाला ! तिन्ही कलाकृती समिक्षकांनी नावाजल्या, रसिकांनी डोक्यावर घेतल्या !

In reply to by चौकटराजा

अर्धवटराव 18/05/2020 - 22:44
या नावाचे २ खंड अहेत. त्यातल्या एका खंडात त्या भीक मागणार्‍या मुलाची कथा आहे. इतर कथा देखील अप्रतीम आहेत.

माझ्या मनातलं बोललात प्रचेतसजी. मलाही मतकरींच्या गूढकथा आणि खासकरून शेवटच्या एक दोन ओळीत दिलेला ट्विस्ट फारच आवडतो. तुम्ही वर लिहिलेली सगळी पुस्तकं वाचली आहेत आणि मनापासून आवडली आहेत. या गुणी लेखकाला भावपूर्ण आदरांजली!

कंजूस 18/05/2020 - 10:23
लहानपणी पाहिलेली निम्माशिम्मा राक्षस, अदृष्य माणूस बालनाट्ये अजून आठवतात. मराठी वाचकवर्ग फार लहान आहे. त्यांचे लेखन इंग्रजीत असते तर क्लासिक्समध्ये जाऊन पुस्तकांचा प्रचंड खप झाला असता, नाटके गाजत राहिली असती. .

चौथा कोनाडा 18/05/2020 - 11:53
त्यांच्या गुढकथा जबरदस्त होत्या, कबंध्म खेकडा, शेवटची बस या कथा अजुनाही लक्षात आहेत ! जौळ तर माझी लाडकी कांदबरी, वाचल्यानंतर सुन्न झालो होतो. घटना आपल्या जवळपास कुणाच्या तरी बाबतीत घडली आहे असं सावट पडून १५ दिवस अस्वस्थ होतो. ह्या माझ्या अत्यंत लेखकाला भावपूर्ण श्रद्धांजली ! मतकरी पर्व झाकोळले.

In reply to by मदनबाण

गहिरे पाणी अतिशय सुंदर मालिका होती. खेकडा (जे पुण्यातल्या साहित्य संमेलनात घेतलं होतं) मधल्या कथा अगदी धरपांसारख्या भीतीदायक नसल्या तरी आतून ढवळणाऱ्या होत्या. त्यांच्या गुढकथांची जातकुळी वेगळीच होती. रत्नाकर मतकरी यांना श्रद्धांजली..

सिरुसेरि 18/05/2020 - 16:43
रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रद्धांजली..! __/\__ . नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले. +१००

गामा पैलवान 18/05/2020 - 21:20
एकंदरीतच मी मराठी साहित्य फारसं वाचलेलं नाही. मतकरींचं काही वाचलेलं लेखन आठवंतही नाही. पण एक गोष्ट मात्र मनात पक्की रुतून बसली आहे. ती म्हणजे : रत्नाकर मतकरी = उत्तम दर्जा आदरांजली! -गा.पै.

रत्नाकर मतकरींना भावपूर्ण श्रध्दांजली!!!!! जेवणावळ वाचली होती तेव्हा शेवटच्या ओळीत बसलेला धक्का अजुनही विसरलेलो नाही आहे. जौळचा पगडा ही बरेच दिवस डोक्यावर होता. अतिशय उत्तुंग प्रतिभेचा लेखक गेला.

हेमंतकुमार 20/05/2020 - 19:12
आदरांजली! त्यांच्या ‘अस्पर्श’ या कथेतील एक सुंदर वाक्य: आपण केलेला स्पर्श आणि आपल्याला झालेला स्पर्श यात महदंतर असतं. पहिलं आपलं कर्तृत्व असतं, दुसरं आपलं भाग्य असतं.

शशिकांत ओक 22/05/2020 - 20:13
'जौळ' या त्यांच्या कादंबरीच्या फॉर्मचा प्रभाव माझ्या मनांवर पडला असावा. कारण नंतर बऱ्याच वर्षांनी माझ्या हातून लिहिल्या गेलेल्या "अंधारछाया" कांदंबरीत तोच आत्मनिवेदनाचा फॉर्मॅट वापरला गेला.
a ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री निधन झालं. नाटकं, बालनाट्यं, कथा, कादंबरी, गूढकथा, सामाजिक लेखन, ललित लेख, वैचारिक लेखन असे विविध प्रकार त्यांनी लिलया हाताळले. रत्नाकर मतकरींचे लेखन जरी चतुरस्त्र असले तरी मला सर्वात जास्त आवडल्या त्या त्यांच्या गूढकथा. काय एकाहून सरस गूढकथा लिहिल्यात त्यांनी. धारपांच्या भयकथा लेखनात प्रामुख्याने अतिंद्रिय शक्ती, सुपरनॅचरल पॉवर्स असंत.

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·

चौथा कोनाडा 07/05/2020 - 20:05
छान लेख आहे, एकंदरीत गंभीर परिस्थितीचा सामना महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण जगाला करावा लागणार आहे ! कोविडमुळे ज्या काही उलथापालथी होतील त्यावर मात करावीच लागेल ! सर्वसाधारणपणे जनता सरकारला सहकार्य करत आहे, हे आशादायक आहे.

चौथा कोनाडा 07/05/2020 - 20:05
छान लेख आहे, एकंदरीत गंभीर परिस्थितीचा सामना महाराष्ट्रच नाही तर संपुर्ण जगाला करावा लागणार आहे ! कोविडमुळे ज्या काही उलथापालथी होतील त्यावर मात करावीच लागेल ! सर्वसाधारणपणे जनता सरकारला सहकार्य करत आहे, हे आशादायक आहे.
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...

सह्याद्रीचा सिंह गर्जतो...

आपला अनिकेत ·
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व. आज 1 मे, हा दिवस दरवर्षीप्रमाणे आपण महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करतो हल्ली किमान WhatsApp वरती Status तरी ठेवून. काही वर्षांपूर्वी मराठी TV channels वरती महाराष्ट्राची एक tagline असायची...