मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषा

भाषा: लोकसंस्कृतीचे वाहन (Culture expresses itself through Language)

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
- डॉ. सुधीर रा. देवरे भाषा हे लोकसंस्कृतीचे वाहन आहे. भाषेचा जन्म लोकसंस्कृतीतून होत असतो. लोकसंस्कृतीतील वस्तूंचा जसजसा लोप होऊ लागतो तसतसा त्या संदर्भातील भाषेचाही र्‍हास होऊ लागतो व भाषा नवे रूप घेते. येथे मराठी व अहिराणी भाषांतील काही शब्दांचे उदाहरण घेऊन मुद्दा स्पष्ट केला आहे. उदाहरणार्थ आड : गावागावातील आड जसे नामशेष होत आहेत, तसे आड संदर्भातील शब्द- संज्ञा- वाक्‍प्रचार भाषेतून लुप्त होत आहेत.

बोली मन्ही अहिराणी, जशी दहिमान लोणी

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
- डॉ. सुधीर रा. देवरे (काही वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीत प्रकाशित झालेला हा माझा लेख. अलीकडे सोशल मीडियावर माझं नाव वगळून फिरत आहे. म्हणून हा लेख आजच्या ब्लॉगवर मुद्दाम देत आहे. या लेखाचं आता पुनर्लेखनासह संपादन करायचं होतं, पण लेखकाच्या नावाशिवाय फिरणार्‍या लेखाशी तो तंतोतंत जुळावा म्हणून जसाच्यातसा...): अहिराणी भाषा विस्तीर्ण भूप्रदेशात बोलली जाते. विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या एकाच भाषेची कालांतराने वेगवेगळ्या भाषांत वेगवेगळी रूपे होत जातात. हे भाग एकमेकांपासून जितक्या लांब अंतरावर असतील तितका त्यांच्यातला भेद अधिक तीव्र असतो.

३. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ भाषाभ्यास व द्रविडी भाषांचे तुलनात्मक व्याकरण

चौथा कोनाडा ·

सौंदाळा 15/03/2021 - 20:52
छान ब्राहुई ही भाषा पाकिस्तान मधील बलुचिस्तान, अफगाणिस्तानात बोलली जाते विंट्रेष्टींग, इतक्या लांब कशी पोचली ही भाषा?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 17/03/2021 - 12:46
हे विंट्रेष्टींगच आहे. एका थिअरीनुसार सिंध / बलोचिस्तान या प्रदेशांमध्ये इ.स. ७०० पर्यंत सेवा या द्रविड राज्यकर्ते घराणे सत्ता होती, तेंव्हा ही भाषा इथे वापरात होती मुस्लीम राज्यकर्ते आल्यानंतर ब्राहुई भाषीक प्रदेश आकसत गेला. दुसर्‍या थिअरीनुसार ७०० ते १००० वर्षांपुर्वी द्रविड भाषिकलोक इथे स्थलांतरीत झाले. जाणकार लोकच यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. धन्यवाद _/\_ सौंदाळा !

सौंदाळा 15/03/2021 - 20:52
छान ब्राहुई ही भाषा पाकिस्तान मधील बलुचिस्तान, अफगाणिस्तानात बोलली जाते विंट्रेष्टींग, इतक्या लांब कशी पोचली ही भाषा?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 17/03/2021 - 12:46
हे विंट्रेष्टींगच आहे. एका थिअरीनुसार सिंध / बलोचिस्तान या प्रदेशांमध्ये इ.स. ७०० पर्यंत सेवा या द्रविड राज्यकर्ते घराणे सत्ता होती, तेंव्हा ही भाषा इथे वापरात होती मुस्लीम राज्यकर्ते आल्यानंतर ब्राहुई भाषीक प्रदेश आकसत गेला. दुसर्‍या थिअरीनुसार ७०० ते १००० वर्षांपुर्वी द्रविड भाषिकलोक इथे स्थलांतरीत झाले. जाणकार लोकच यावर जास्त प्रकाश टाकू शकतील. धन्यवाद _/\_ सौंदाळा !
आधीचा भाग: २. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : इडयनगुडीत पोहोचल्यानंतर शनारांची ही परिस्थिती जगासमोर मांडावी या चांगल्या हेतूने त्यांनी "तिरुनेलवेलीचे शनार्स" ही पुस्तिका प्रसिद्ध केली. यामुळे शनारांची दखल घेतली जाऊन त्याच्या मित्रांनी आणि इंग्लंडच्या लोकांनी मदत केली. पण हे करताना शनार समुदायाचाच काहीतरी गैरसमज झाला आणि ते दुखावले गेले. जड अंतःकरणाने पुस्तिका मागे घ्यावी लागली. त्यांच्या मते सवर्णांच्या काटकारस्थानामुळे शनारांच्या प्रगतीत बाधा आली.

१. रेव्ह. रॉबर्ट काल्डवेल : तमिळ अस्मितेचे उद्गाते ?

चौथा कोनाडा ·

गोरगावलेकर 10/03/2021 - 14:20
माहिती आवडली. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत थोडे अवांतर : थिरुक्कुरल्ल चे कवी थिरुवल्लुवर यांचा पुतळा कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ आहे. थिरुक्कुरल ग्रंथाचे तीन भाग असून एकूण १३३ अध्याय आहेत. याचेच प्रतीक म्हणून स्मारकाची उंची १३३ फूट इतकी आहे.

In reply to by गोरगावलेकर

चौथा कोनाडा 11/03/2021 - 12:54
व्वा, दोन्ही प्रचि खुप सुंदर !
एकूण १३३ अध्याय आहेत. याचेच प्रतीक म्हणून स्मारकाची उंची १३३ फूट इतकी आहे.
हे माहित नव्हते. धन्यू.

In reply to by चौथा कोनाडा

सुबोध खरे 11/03/2021 - 20:03
भारत देशाच्या सर्वात दक्षिणेच्या बेटावर असलेले विवेकानंद स्मारक हे आर्यांचे प्रतीक आहे आणि आपला( द्राविड लोकांचा) पुतळा त्यापेक्षा जास्त उंच असला पाहिजे या इर्षेतून हा पुतळा त्यापेक्षा उंच बांधला गेला आहे. श्री एकनाथजी रानडे यांच्या विवेकानंद स्मारकाबद्दल केलेल्या कामाची कुठेही प्रसिद्धी तेथे आढळत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Vivekananda_Rock_Memorial विवेकानंद स्मारक हे १९७० साली पूर्ण झाले तेंव्हा श्री करुणानिधी हे प्रथम तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते आणि ते स्मारक त्यांना खुपत होत म्हणून १९७५ साली त्यांनी श्री तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचा घाट घातला श्री करुणानिधी यांचा टोकाचा आर्य द्वेष प्रसिद्ध आहेच (हे ख्रिश्चन होते आणि त्यामुळे त्यांना विवेकानंद स्मारक डोळ्यात सलत होते) त्यामुळे जेंव्हा जेंव्हा सत्तेत आले तेंव्हा त्यांनी हा प्रकल्प पुढे नेण्याचा चंग बांधला होता. बाकी श्री तिरुवल्लुवर हे तामीळमधील महाकवी आपल्या संत तुकारामांसारखे प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे असे स्मारक होणे हा त्यांचा उचित गौरव आहे यात शंका नाही. परंतु या मागे एक द्वेष मूलक पार्श्वभूमी सुद्धा आहे

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 11/03/2021 - 23:15
बरोबर आहे. विवेकानंद हे तामिळींच्या दृष्टीने उत्तर भारतीय. अशा उत्तर भारतीयाच्या पुतळ्याला द्रविडींचा विरोध होता. त्यामुळे अट्टाहासाने विवेकानंद स्मारकाशेजारच्या खडकावर तामिळ कवीचा पुतळा उभारला. दोन्ही स्मारका़ना भेट देण्यासाठी स्वतंत्र नावेची व्यवस्था आहे ज्यातून एका वेळी १५०-२०० पर्यटक जाऊ शकतात. विवेकानंद स्मारकाच्या भेटीसाठी दिवसातून १५-२० नावा जातात, तर शेजारच्या तामिळ कवीच्या स्मारकभेटीसाठी फार तर १-२ नावा जातात.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 12/03/2021 - 12:48
खरंय. ईर्षा म्हणून तिरुवल्लुवर यांच्या पुतळा आणखी उंच उभा केला. आताच सहज म्हणून टीटीडीसीची साईट पाहिली तिथे विवेकानंद रॉक असा नाममात्र उल्लेख केला आहे आणि फोटोही टाळला आहे. तमिळ राजकारण हे उत्तरेकडील लोक आणि हिंदी भाषाद्वेष यावरच उभा राहिलेले आहे (हा कसा वाढवला गेला हे लेखमालिकेत पुढे येईलच) . ते लोक योग्यवेळी आणि वेळोवेळी या कार्डाचा उपयोग करतात. @श्रीगुरुजी, स्वामी विवेकानंद हे जागतिक पातळीवरचे अलीकडील अध्यात्मिक गुरु होते. संपुर्ण भारतभरात आणि जगात देखील त्यांच्या तत्वज्ञानाचे अनुयायी पसरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर तमिळ भाषा / लिपी हे समजत नसल्यामुळे कदाचित कवि स्मारकाला कमी पर्यटक भेट देत असावेत.

In reply to by सुबोध खरे

उपयोजक 14/03/2021 - 19:47
ख्रिश्चन नव्हते. ते निरीश्वरवादी होते. त्यांचा पक्ष हा ब्राह्मणद्वेष्टा होता. स्वामी विवेकानंद संन्यासी असले तरी ब्राह्मण होते म्हणून हा द्वेष होता. करुणानिधी हे चिन्ना मेलम समाजाचे होते. हा समाज मुळचा तेलुगू भाषिक. तो प्रवास करत करत तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात स्थिरावला. कालांतराने इथे तेलुगू भाषिक नायक राजांचे राज्य आले. हे नायक राजे कट्टर वैष्णव होते. त्यामुळे ते येताना तेलुगूभाषिक वैष्णव ब्राह्मणांना सोबत घेऊन आले. यामुळे करुणानिधींच्या समाजाला फारसे महत्व मिळेना त्या रागातून हा ब्राह्मणद्वेष सुरु झाला.

सौंदाळा 10/03/2021 - 18:04
छान लेख आणि छायाचित्रांची जोड मिळाल्यामुळे अजुनच सुंदर झालाय. वेगवेगळ्या भाषांवर सहजी प्रभुत्व मिळवणार्‍या माणसांचा नेहमीच हेवा वाटतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 11/03/2021 - 17:20
वेगवेगळ्या भाषांवर सहजी प्रभुत्व मिळवणार्‍या माणसांचा नेहमीच हेवा वाटतो.
हो ना. विविध भाषांवर प्रभुत्व मिळवणे हे वेगळेच टॅलेण्ट आहे. आणि हा माणूस सातासमुद्रापार येऊन भारतीय भाषांचा अभ्यास करून पुस्तक लिहितो, केवढं ग्रेट ! धन्यवाद, सौंदाळा.

अर्धवटराव 10/03/2021 - 21:26
बाकी काहि म्हणा, पण साहेब व्यासंगी होता खरा. त्याशिवाय का जगावर राज्य केले साहेबाने. लेखमालेची सुरुवात छान झाली आहे. पु.भा.प्र.

चैनेमध्ये पहिल्यांदी यु.एस च्या विसा ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा विसाच्या मुलाखतीच्या वेळी माझ्या पुढे एक तमिळ वृध्द जोडपे होते व एकुण देहबोलीवरुन तोडके मोडके इंग्लिशच येत असावे असे वाटत होते. मला कुतुहल होते कि ह्यांची मुलाखत कशी होईल. आणि पुढे जे झाले त्याने मी आश्चर्यचकित झालो. काऊंटर वर असलेल्या गोर्याने त्यांच्याशी चक्क अस्खलित तमिळमध्ये संवाद साधला. आजी आजोबाही ही जाम खूश झाले होते.

In reply to by कानडाऊ योगेशु

चौथा कोनाडा 14/03/2021 - 17:49
काऊंटर वर असलेल्या गोर्याने त्यांच्याशी चक्क अस्खलित तमिळमध्ये संवाद साधला. मानायला पाहिजे. काही लोकांचं दुसर्‍या भाषेवर प्रचंड प्रभुत्व असतं ! धन्यवाद, कायो !

बबन ताम्बे 12/03/2021 - 13:49
खूप माहीतीपूर्ण लेख. १८३७ साली साता समुद्रापलीकडून प्रवासात वादळ वार्‍याला तोंड देऊन आलेल्या साहेबाने भारतात येऊन भाषा शिकली आणि पुढेही योगदान दिले हे आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद आहे. पाश्चिमात्य खरेच जिद्दी. जोडीला आपण दिलेल्या छायाचित्रांमुळे लेखाची खुमारी अजून वाढली आहे. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

In reply to by बबन ताम्बे

गामा पैलवान 12/03/2021 - 14:18
बबन ताम्बे, असाच एक जिद्दी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला. कान्होजी आंगरे त्याचं नाव. त्याने काढलेल्या नाविक मोहिमांमुळे अंदमान व निकोबार ही बेटं भारताच्या ताब्यात आहेत. अन्यथा इंडोनेशियाच्या खूप जवळ असल्याने तो देश त्यांच्यावर हक्क सांगंत होता. आ.न., -गा.पै.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गामा पैलवान 12/03/2021 - 18:27
सौंदाळा, माझी माहिती ऐकीव आहे. स्पष्ट करायला हवं होतं. राहून गेलं म्हणून क्षमस्व. आ.न., -गा.पै.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

अनन्त अवधुत 13/03/2021 - 02:14
मला पण ह्या इंडोनेशियाच्या दावेदारीची माहिती नव्हती. थोडी शोधाशोध केल्यावर क्वोरावर हे दोन दुवे मिळाले: इंडोनेशियाची दावेदारी अधिक माहिती

In reply to by अनन्त अवधुत

श्रीगुरुजी 14/03/2021 - 23:44
पहिल्या लिंकमध्ये खालील वाक्य आहे. Later during 17th century The Marathas used these Islands as their naval base. कल्पनाशक्ती कितीही ताणली तरी शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रापासून किमान २००० किमी लांब समुद्रात असलेली अंदमान-निकोबार बेटे मराठ्यांचा नौदल तळ होता यावर विश्वास बसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अनन्त अवधुत 15/03/2021 - 01:44
थोडी शोधाशोध केल्यावर
सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी सर्वप्रथम ह्या बेटांचा वापर नाविक तळ म्हणुन केला
ही माहिती टुरिस्ट गाईड टू अंदमान अँड निकोबार आयलंडस् ह्या पुस्तकात मिळाली.

In reply to by अनन्त अवधुत

श्रीगुरुजी 15/03/2021 - 11:07
काही शंका. महाराष्ट्रातून अंदमानला जाण्यासाठी समुद्रमार्गे साधारणपणे अलिबागपासून कन्याकुमारीला वळसा घालून पोहोचण्यासाठी सुमारे २०००+ किमी अंतर आहे. इतक्या लांंबचा समुद्रप्रवास करण्याइतक्या भक्कम नौका शिवाजी महाराजांच्या काळात होत्या का? त्या काळात इतके भक्कम नौदल होते तर मुरूडजवळील जंजीरा किल्ला महाराजांच्या नोदलाला अनेकदा प्रयत्न करूनही का जिंकता आला नव्हता? सुमारे ३५० वर्षांपूर्वी तेथील सर्व बेटांवर आदिवासी असणार. त्यांनी प्रतिकार केला नसावा का?

In reply to by श्रीगुरुजी

अनन्त अवधुत 15/03/2021 - 12:41
हे थोडे आधीचे मुशाफिर यांचे प्रतिसाद. मुशाफिर येथे असतील तर त्यांनी माहितीत अजून भर घालावी ही विनंती. हा जूना लेख पण जंजिर्‍याबद्दलच आहे. गुरुजी, जंजिर्‍याबद्दलचे तुमचे शंकानिरसन कदाचित ह्या लेखात होईल.

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे 15/03/2021 - 14:12
मराठा राज्य केवळ पश्चिम किनार्‍यावर नव्हते. दक्षिण दिग्विजयात पूर्व किनारपट्टीवर मोठा भाग शिवाजीराजांनी जिंकला होता. त्यामुळे देखील अन्दमान निकोबारपर्यन्त जाता आले असेल मेबी. (पूर्व किनार्‍यावर मराठा आरमार होते का हा प्रश्न विचारायला हवा कोणाला तरी?)

गोरगावलेकर 10/03/2021 - 14:20
माहिती आवडली. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत थोडे अवांतर : थिरुक्कुरल्ल चे कवी थिरुवल्लुवर यांचा पुतळा कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ आहे. थिरुक्कुरल ग्रंथाचे तीन भाग असून एकूण १३३ अध्याय आहेत. याचेच प्रतीक म्हणून स्मारकाची उंची १३३ फूट इतकी आहे.

In reply to by गोरगावलेकर

चौथा कोनाडा 11/03/2021 - 12:54
व्वा, दोन्ही प्रचि खुप सुंदर !
एकूण १३३ अध्याय आहेत. याचेच प्रतीक म्हणून स्मारकाची उंची १३३ फूट इतकी आहे.
हे माहित नव्हते. धन्यू.

In reply to by चौथा कोनाडा

सुबोध खरे 11/03/2021 - 20:03
भारत देशाच्या सर्वात दक्षिणेच्या बेटावर असलेले विवेकानंद स्मारक हे आर्यांचे प्रतीक आहे आणि आपला( द्राविड लोकांचा) पुतळा त्यापेक्षा जास्त उंच असला पाहिजे या इर्षेतून हा पुतळा त्यापेक्षा उंच बांधला गेला आहे. श्री एकनाथजी रानडे यांच्या विवेकानंद स्मारकाबद्दल केलेल्या कामाची कुठेही प्रसिद्धी तेथे आढळत नाही. https://en.wikipedia.org/wiki/Vivekananda_Rock_Memorial विवेकानंद स्मारक हे १९७० साली पूर्ण झाले तेंव्हा श्री करुणानिधी हे प्रथम तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते आणि ते स्मारक त्यांना खुपत होत म्हणून १९७५ साली त्यांनी श्री तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचा घाट घातला श्री करुणानिधी यांचा टोकाचा आर्य द्वेष प्रसिद्ध आहेच (हे ख्रिश्चन होते आणि त्यामुळे त्यांना विवेकानंद स्मारक डोळ्यात सलत होते) त्यामुळे जेंव्हा जेंव्हा सत्तेत आले तेंव्हा त्यांनी हा प्रकल्प पुढे नेण्याचा चंग बांधला होता. बाकी श्री तिरुवल्लुवर हे तामीळमधील महाकवी आपल्या संत तुकारामांसारखे प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे असे स्मारक होणे हा त्यांचा उचित गौरव आहे यात शंका नाही. परंतु या मागे एक द्वेष मूलक पार्श्वभूमी सुद्धा आहे

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी 11/03/2021 - 23:15
बरोबर आहे. विवेकानंद हे तामिळींच्या दृष्टीने उत्तर भारतीय. अशा उत्तर भारतीयाच्या पुतळ्याला द्रविडींचा विरोध होता. त्यामुळे अट्टाहासाने विवेकानंद स्मारकाशेजारच्या खडकावर तामिळ कवीचा पुतळा उभारला. दोन्ही स्मारका़ना भेट देण्यासाठी स्वतंत्र नावेची व्यवस्था आहे ज्यातून एका वेळी १५०-२०० पर्यटक जाऊ शकतात. विवेकानंद स्मारकाच्या भेटीसाठी दिवसातून १५-२० नावा जातात, तर शेजारच्या तामिळ कवीच्या स्मारकभेटीसाठी फार तर १-२ नावा जातात.

In reply to by सुबोध खरे

चौथा कोनाडा 12/03/2021 - 12:48
खरंय. ईर्षा म्हणून तिरुवल्लुवर यांच्या पुतळा आणखी उंच उभा केला. आताच सहज म्हणून टीटीडीसीची साईट पाहिली तिथे विवेकानंद रॉक असा नाममात्र उल्लेख केला आहे आणि फोटोही टाळला आहे. तमिळ राजकारण हे उत्तरेकडील लोक आणि हिंदी भाषाद्वेष यावरच उभा राहिलेले आहे (हा कसा वाढवला गेला हे लेखमालिकेत पुढे येईलच) . ते लोक योग्यवेळी आणि वेळोवेळी या कार्डाचा उपयोग करतात. @श्रीगुरुजी, स्वामी विवेकानंद हे जागतिक पातळीवरचे अलीकडील अध्यात्मिक गुरु होते. संपुर्ण भारतभरात आणि जगात देखील त्यांच्या तत्वज्ञानाचे अनुयायी पसरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर तमिळ भाषा / लिपी हे समजत नसल्यामुळे कदाचित कवि स्मारकाला कमी पर्यटक भेट देत असावेत.

In reply to by सुबोध खरे

उपयोजक 14/03/2021 - 19:47
ख्रिश्चन नव्हते. ते निरीश्वरवादी होते. त्यांचा पक्ष हा ब्राह्मणद्वेष्टा होता. स्वामी विवेकानंद संन्यासी असले तरी ब्राह्मण होते म्हणून हा द्वेष होता. करुणानिधी हे चिन्ना मेलम समाजाचे होते. हा समाज मुळचा तेलुगू भाषिक. तो प्रवास करत करत तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात स्थिरावला. कालांतराने इथे तेलुगू भाषिक नायक राजांचे राज्य आले. हे नायक राजे कट्टर वैष्णव होते. त्यामुळे ते येताना तेलुगूभाषिक वैष्णव ब्राह्मणांना सोबत घेऊन आले. यामुळे करुणानिधींच्या समाजाला फारसे महत्व मिळेना त्या रागातून हा ब्राह्मणद्वेष सुरु झाला.

सौंदाळा 10/03/2021 - 18:04
छान लेख आणि छायाचित्रांची जोड मिळाल्यामुळे अजुनच सुंदर झालाय. वेगवेगळ्या भाषांवर सहजी प्रभुत्व मिळवणार्‍या माणसांचा नेहमीच हेवा वाटतो.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 11/03/2021 - 17:20
वेगवेगळ्या भाषांवर सहजी प्रभुत्व मिळवणार्‍या माणसांचा नेहमीच हेवा वाटतो.
हो ना. विविध भाषांवर प्रभुत्व मिळवणे हे वेगळेच टॅलेण्ट आहे. आणि हा माणूस सातासमुद्रापार येऊन भारतीय भाषांचा अभ्यास करून पुस्तक लिहितो, केवढं ग्रेट ! धन्यवाद, सौंदाळा.

अर्धवटराव 10/03/2021 - 21:26
बाकी काहि म्हणा, पण साहेब व्यासंगी होता खरा. त्याशिवाय का जगावर राज्य केले साहेबाने. लेखमालेची सुरुवात छान झाली आहे. पु.भा.प्र.

चैनेमध्ये पहिल्यांदी यु.एस च्या विसा ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा विसाच्या मुलाखतीच्या वेळी माझ्या पुढे एक तमिळ वृध्द जोडपे होते व एकुण देहबोलीवरुन तोडके मोडके इंग्लिशच येत असावे असे वाटत होते. मला कुतुहल होते कि ह्यांची मुलाखत कशी होईल. आणि पुढे जे झाले त्याने मी आश्चर्यचकित झालो. काऊंटर वर असलेल्या गोर्याने त्यांच्याशी चक्क अस्खलित तमिळमध्ये संवाद साधला. आजी आजोबाही ही जाम खूश झाले होते.

In reply to by कानडाऊ योगेशु

चौथा कोनाडा 14/03/2021 - 17:49
काऊंटर वर असलेल्या गोर्याने त्यांच्याशी चक्क अस्खलित तमिळमध्ये संवाद साधला. मानायला पाहिजे. काही लोकांचं दुसर्‍या भाषेवर प्रचंड प्रभुत्व असतं ! धन्यवाद, कायो !

बबन ताम्बे 12/03/2021 - 13:49
खूप माहीतीपूर्ण लेख. १८३७ साली साता समुद्रापलीकडून प्रवासात वादळ वार्‍याला तोंड देऊन आलेल्या साहेबाने भारतात येऊन भाषा शिकली आणि पुढेही योगदान दिले हे आश्चर्यजनक आणि कौतुकास्पद आहे. पाश्चिमात्य खरेच जिद्दी. जोडीला आपण दिलेल्या छायाचित्रांमुळे लेखाची खुमारी अजून वाढली आहे. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

In reply to by बबन ताम्बे

गामा पैलवान 12/03/2021 - 14:18
बबन ताम्बे, असाच एक जिद्दी आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला. कान्होजी आंगरे त्याचं नाव. त्याने काढलेल्या नाविक मोहिमांमुळे अंदमान व निकोबार ही बेटं भारताच्या ताब्यात आहेत. अन्यथा इंडोनेशियाच्या खूप जवळ असल्याने तो देश त्यांच्यावर हक्क सांगंत होता. आ.न., -गा.पै.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गामा पैलवान 12/03/2021 - 18:27
सौंदाळा, माझी माहिती ऐकीव आहे. स्पष्ट करायला हवं होतं. राहून गेलं म्हणून क्षमस्व. आ.न., -गा.पै.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

अनन्त अवधुत 13/03/2021 - 02:14
मला पण ह्या इंडोनेशियाच्या दावेदारीची माहिती नव्हती. थोडी शोधाशोध केल्यावर क्वोरावर हे दोन दुवे मिळाले: इंडोनेशियाची दावेदारी अधिक माहिती

In reply to by अनन्त अवधुत

श्रीगुरुजी 14/03/2021 - 23:44
पहिल्या लिंकमध्ये खालील वाक्य आहे. Later during 17th century The Marathas used these Islands as their naval base. कल्पनाशक्ती कितीही ताणली तरी शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रापासून किमान २००० किमी लांब समुद्रात असलेली अंदमान-निकोबार बेटे मराठ्यांचा नौदल तळ होता यावर विश्वास बसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अनन्त अवधुत 15/03/2021 - 01:44
थोडी शोधाशोध केल्यावर
सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी सर्वप्रथम ह्या बेटांचा वापर नाविक तळ म्हणुन केला
ही माहिती टुरिस्ट गाईड टू अंदमान अँड निकोबार आयलंडस् ह्या पुस्तकात मिळाली.

In reply to by अनन्त अवधुत

श्रीगुरुजी 15/03/2021 - 11:07
काही शंका. महाराष्ट्रातून अंदमानला जाण्यासाठी समुद्रमार्गे साधारणपणे अलिबागपासून कन्याकुमारीला वळसा घालून पोहोचण्यासाठी सुमारे २०००+ किमी अंतर आहे. इतक्या लांंबचा समुद्रप्रवास करण्याइतक्या भक्कम नौका शिवाजी महाराजांच्या काळात होत्या का? त्या काळात इतके भक्कम नौदल होते तर मुरूडजवळील जंजीरा किल्ला महाराजांच्या नोदलाला अनेकदा प्रयत्न करूनही का जिंकता आला नव्हता? सुमारे ३५० वर्षांपूर्वी तेथील सर्व बेटांवर आदिवासी असणार. त्यांनी प्रतिकार केला नसावा का?

In reply to by श्रीगुरुजी

अनन्त अवधुत 15/03/2021 - 12:41
हे थोडे आधीचे मुशाफिर यांचे प्रतिसाद. मुशाफिर येथे असतील तर त्यांनी माहितीत अजून भर घालावी ही विनंती. हा जूना लेख पण जंजिर्‍याबद्दलच आहे. गुरुजी, जंजिर्‍याबद्दलचे तुमचे शंकानिरसन कदाचित ह्या लेखात होईल.

In reply to by श्रीगुरुजी

अनुप ढेरे 15/03/2021 - 14:12
मराठा राज्य केवळ पश्चिम किनार्‍यावर नव्हते. दक्षिण दिग्विजयात पूर्व किनारपट्टीवर मोठा भाग शिवाजीराजांनी जिंकला होता. त्यामुळे देखील अन्दमान निकोबारपर्यन्त जाता आले असेल मेबी. (पूर्व किनार्‍यावर मराठा आरमार होते का हा प्रश्न विचारायला हवा कोणाला तरी?)
चेन्नईच्या मरीना बीचला भटकणं एक विलक्षण अनुभव असतो. चेन्नईला कामानिमित्त राहायला असताना बऱ्याचदा या बीचवर जाणं झालं. चेन्नईकर व पर्यटक यांच्या गर्दीने बीच कायमचा गजबजलेला असतो. १०-१२ किमीची लांबलचक पुळण प्रचंड गर्दीला सामावून घेत असते. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स, छोट्या मोठ्या जत्रा, पर्यटकांचे जत्थे, खेळणारी मुले यामुळे इथलं दृश्य रमणीय असतं. इथं येऊन नुसतं इकडं-तिकडं बघत बसण्यातही भन्नाट टाईमपास होतो.

भाषा : बोली आणि प्रमाण

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

उपयोजक 01/03/2021 - 17:55
खानदेशी माणूस पुण्यात येऊन खानदेशीत बोलू लागला, मालवणी विदर्भात जाऊन मालवणीत बोलू लागला तर किती गोंधळ माजेल काय बोलतो ते न समजल्याने? एकाच भाषेच्या बोलीभाषा बोलणार्‍यांना एकाच सामाईक भाषेतून बोलून एकमेकांशी सुरळीतपणे संवाद साधता येण्यासाठी प्रमाणभाषा गरजेची असतेच.तिचे महत्त्व कधीच कमी होणार नाही.

In reply to by उपयोजक

बोली भाषा असावीच... पण प्रशासकीय भाषा एक असावी... अजून एक सांगावेसे वाटते की, बोली भाषेतील लिखित साहित्य पण असावे, अहिराणी, मालवणी, कोंकणी इत्यादि भाषेत लिखित साहित्य असेल तर ती भाषा टिकून राहते...

In reply to by उपयोजक

आपण बरोबर म्हणताहेत. प्रमाणभाषेत सगळेच व्यवहार होताहेत. तसे एकाच बोलीभाषेतले दोन माणसं त्यांची प्रमाणभाषा बोलतील म्हणजे त्यांची स्थानिक भाषा.

उपयोजक 01/03/2021 - 17:55
खानदेशी माणूस पुण्यात येऊन खानदेशीत बोलू लागला, मालवणी विदर्भात जाऊन मालवणीत बोलू लागला तर किती गोंधळ माजेल काय बोलतो ते न समजल्याने? एकाच भाषेच्या बोलीभाषा बोलणार्‍यांना एकाच सामाईक भाषेतून बोलून एकमेकांशी सुरळीतपणे संवाद साधता येण्यासाठी प्रमाणभाषा गरजेची असतेच.तिचे महत्त्व कधीच कमी होणार नाही.

In reply to by उपयोजक

बोली भाषा असावीच... पण प्रशासकीय भाषा एक असावी... अजून एक सांगावेसे वाटते की, बोली भाषेतील लिखित साहित्य पण असावे, अहिराणी, मालवणी, कोंकणी इत्यादि भाषेत लिखित साहित्य असेल तर ती भाषा टिकून राहते...

In reply to by उपयोजक

आपण बरोबर म्हणताहेत. प्रमाणभाषेत सगळेच व्यवहार होताहेत. तसे एकाच बोलीभाषेतले दोन माणसं त्यांची प्रमाणभाषा बोलतील म्हणजे त्यांची स्थानिक भाषा.
- डॉ. सुधीर रा. देवरे (दिनांक २१ फेब्रुवारी ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिन’ या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने मुंबईच्या सामना वृत्तपत्राच्या रविवार ‘उत्सव’ पुरवणीत दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ ला प्रकाशित झालेला निमंत्रित लेख आजच्या ब्लॉगवर.) : कोणत्या भाषेला प्रमाण वा कोणत्या भाषेला आपण बोली संबोधतो? एखादी बोली ही एखाद्या विशिष्ट प्रमाण भाषेशी संबंधीत असते की आपण शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, शासकीय, प्रांतिक (आणि जातीयसुध्दा) वगैरे भेद मान्य करत त्या त्या बोलींना त्या प्रदेशाच्या प्रमाण भाषेतील क्षेत्रिय घटक बोली ठरवून मोकळे होतो?

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

उपयोजक ·

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...! मराठी भाषेवर लेखन स्पर्धा वगैरे काही तरी उपक्रम व्हायला पाहिजे होता. कोण पाहतं हल्ली हे सर्व उपक्रम वगैरे....! :) -दिलीप बिरुटे

वरील विषय मधूनमधून चर्चेमध्ये येत असतो. ह्यावर ऐसीमध्ये ९-१० वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता. तो येथे पुनः चिकटवत आहे.
भारतीय अभिजात भाषा - राजकारण्यांचा खेळ आजपर्यंत भारत सरकारने तमिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड आणि तेलुगु (२००८) अशा चार भाषांना अधिकृत रीत्या ’अभिजात भाषा असा दर्जा दिलेला आहे. (पैकी कन्नडच्या बाबतीतील निर्णयास आह्वान देणारा अर्ज मद्रास उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने त्या भाषेबाबतचा निर्णय अमलात आलेला नाही.) मराठीलाहि असा दर्जा मिळावा अशी मागणी सुरू झालेली आहे. अद्यापि तिने जनमानसामध्ये मूळ धरल्याचे जाणवत नाही पण मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करून एखाद्या पक्षाने तिचा पाठपुरावा करण्यास प्रारंभ केला तर ती मागणीहि ऐरणीवर येऊ शकेल इतका ’मसाला’ तिच्यामध्ये निश्चित आहे. ही वा ती भाषा ’अभिजात’ असल्याचे सरकारी पातळीवर घोषित करण्याचा सरकारला अधिकार आहे काय, असल्यास कोणत्या घटनाकलमाखाली वा कायद्याखाली आणि तसे करण्यामुळे ती भाषा बोलणार्‍या जनतेला निश्चित काय लाभ होतो काय अशी चर्चा ह्यपुढे केली आहे. सर्वप्रथम ’अभिजात भाषा’ म्हणजे काय ह्याकडे नजर टाकू. पाश्चात्य संस्कृतीत जुनी ग्रीक आणि लॅटिन ह्या दोन भाषांना सर्वानुमताने ’अभिजात भाषा’ (Classical languages) असे मानले जाते. Classical Tripos in Cambridge, reading classics at Oxford ह्या सर्वपरिचित इंग्रजी शब्दांमागे हाच अर्थ आहे. ह्या दोन भाषांना ’अभिजात भाषा’ मानणे हा केवळ विद्वन्मान्यतेचा भाग आहे. त्यासाठी कोठल्याहि देशाच्या शासनापुढे कोणीहि अर्जी केलेली नाही आणि कोणत्याहि सरकारने हे काम आपणहून अंगावर घेतलेले नाही. विरुद्ध बाजूस फ्रेंच, जर्मन, इंग्लिश इत्यादि सध्याच्या समृद्ध भाषांपैकी कोणाच्याहि अभिमान्याने आमची भाषा ’अभिजात’ आहे असे जाहीर करावे असे मागणे आपल्या देशाच्या सरकारपुढे मांडलेले नाही. अशाच विद्वन्मान्यतेवर आधारून भारतातील संस्कृत भाषा हीहि ’अभिजात’ भाषा मानली जाते आणि त्यास जगभर मान्यता आहे. आता वस्तुस्थिति अशी आहे की भारतातीलच तमिळ ही भाषाहि स्वतःच्या प्राचीन वाङ्मयामुळे संस्कृतइतकीच संपन्न, इतकीच जुनी भाषा आहे. असे असताहि तिला ’अभिजात’ असे कोणी मानत नाही ही गोष्ट तामिळनाडूच्या DMK गटाला डाचत असावी. ह्यावर योग्य उपाय म्हणजे तमिळचेहि महत्त्व सर्व जगाच्या नजरेस आणून तिच्याबाबत योग्य आदर निर्माण करणे आणि जेणेकरून जगातील, वा विशेषतः भारतातील अधिकाधिक लोक तमिळ शिकतील असे वातावरण निर्माण करणे. पण हा मार्ग खूप लांबचा झाला. तो चोखाळण्याऐवजी DMK गटाने आपली राजकीय शक्ति त्यासाठी वापरायचे ठरविले, त्यासाठी योग्य ते fielding लावले आणि संधि येताच तिचा वापर करून केन्द्र सरकारकडून तमिळ भाषा ’अभिजात’ असल्याची घोषणा करविली. हे कसे झाले ते पाहू. डॉ. जॉर्ज हार्ट हे कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कली येथे १९७५ सालापासून तमिळ विभागाचे प्रमुख आहेत. तमिळप्रमाणेच संस्कृतमध्येहि त्यांचा गाढा व्यासंग आहे. प्रा. मराइमलाइ ह्यांनी डॉ.हार्ट ह्यांना अशी विनन्ति केली की तमिळ भाषा अभिजात आहे किंवा कसे ह्यावर डॉ.हार्ट ह्यांनी मत व्यक्त करावे. तदनुसार डॉ.हार्ट ह्यांनी ११ एप्रिल २००० ह्यादिवशी आपले खालील प्रदीर्घ मत दिले. ते विद्यापीठाच्या संस्थळावर http://tamil.berkeley.edu/tamil-chair/letter-on-tamil-as-a-classical-lan... येथे उपलब्ध आहे आणि मी ते येथे खाली दर्शवीत आहे. (येथे मूळ लेखामध्ये डॉ. जॉर्ज हार्ट ह्यांच्या मूल लिखाणाचे चित्र होते पण आता ते मूल स्रोतावरून हलविल्यामुळे आता येथे दिसत नाही. अरविंद कोल्हटकर) डॉ.हार्ट ह्यांनी आपले मत नोंदविताना तमिळला अभिजात भाषा का म्हणावे ह्याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे दिग्दर्शित केली आहेत. त्यापलीकडे जाऊन इतर भारतीय भाषांच्या पाठिराख्यांकडून अशाच मागण्या निर्माण होतील हे ओळखून त्या अन्य भाषा ’अभिजात’ असे का म्हणता येणार नाहीत हेहि नोंदवून ठेवले आहे. राजकारणावर एक डोळा ठेवून हा सिद्धसाधक प्रकार केला गेला आहे हे मला तरी स्पष्ट दिसते. २००४ साली ह्या प्रकरणाचा नवी गति मिळाली. त्या वर्षीच्या निवडणुकीनंतरचे UPA (United Progressive Alliance) ज्या पक्षांच्या पाठिंब्यावर उभे होते त्यामध्ये DMK हाहि पक्ष होता. आपल्या पाठिंब्याची किंमत म्हणून त्यांनी Common Minimum Program चा भाग अशा ज्या मागण्य़ा मांडल्या होत्या त्यांमध्ये तमिळ भाषेला ’अभिजात’ भाषा असे केन्द्र सरकारने घोषित करावे हीहि एक मागणी होती. सत्तेवर आल्यावर केन्द्राने हा प्रश्न सल्ल्यासाठी साहित्य अकादमीच्या समितीपुढे ठेवला. एकाच भाषेला असा दर्जा देणे युक्त ठरणार नाही, असे करण्याची आवश्यकताच नाही, ह्यामुळे चुकीचा पायंडा पडेल असे अनेक आक्षेप समितीने सरकारपुढे ठेवले. अखेरीस समितीने तमिळबद्दल काहीच स्पष्ट मत दिले नाही पण एखादी भाषा ’अभिजात’ असे घोषित करण्यापूर्वी कोणत्या कसोटया लावल्या जाव्यात ते घालून दिले. त्या कसोट्या अशा: १) ती भाषा १५०० ते २००० वर्षांहून जुनी असावी आणि इतके जुने वाङ्मय त्या भाषेत असावे. २) मौल्यवान् वारसा असे म्हणता यावे इतके प्राचीन वाङ्मय त्या भाषेत असावे. ३) त्या भाषेला स्वतन्त्र आणि दुसर्‍या भाषेवर अवलंबून नसलेली वाङ्मयीन परंपरा असावी. ४) जुनी भाषा आणि तिची नंतरची रूपे ह्यांमध्ये अंतर असावे. (पहा Classic case of politics of language, The Telegraph, April 28, 2004. http://www.telegraphindia.com/1040928/asp/frontpage/story_3813391.asp ) ह्यानंतर केन्द्र सरकारने १७ सप्टेंबर २००४ ह्या दिवशी तमिळ भाषा ’अभिजात’ असल्याचे घोषित केले. पहा http://www.hindu.com/2004/09/18/stories/2004091806530100.htm येथे विशेष लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की ही वा ती भाषा ’अभिजात’ आहे असे ठरविण्याचा कोणताच अधिकार केन्द्र सरकारकडे घटनेनुसार वा कायद्यानुसार नाही आणि कोणत्याहि सरकारी घोषणेमध्ये अशा अधिकाराचा स्पष्ट उल्लेख नाही. ही घोषणा Constitutional decree खाली केली जात आहे एव्हढा मोघम उल्लेख काय तो कोठेकोठे दिसून येतो. घटनेच्या ३४१ व्या कलमानुसार हिंदी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रामुख्याने संस्कृतचा आधार घेण्यात यावा इतकाच संस्कृतचा विशेष उल्लेख आहे. ह्या पलीकडे जाऊन कोठल्याच भाषेला कसलाच वेगळा दर्जा घटनेने दर्शविलेला नाही. ह्यानंतर अशी परिस्थिति निर्माण झाली की तमिळ भाषा ’अभिजात’ घोषित झाली पण मूळ अभिजात भाषा संस्कृतचे काय? हा अन्तर्विरोध दूर करण्यासाठी केन्द्राने संस्कृतलाहि हा दर्जा २७ ऑक्टोबर २००५ ह्या दिवशी घोषित केला. तसे करतांना भाषा २००० ते १५०० वर्षे जुनी असल्याची अट सैल करून ती १५०० वरच आणली. पहा http://www.hindu.com/2005/10/28/stories/2005102809281200.htm कालान्तराने २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगु ह्याहि भाषा अभिजात असल्याचे केन्द्राने घोषित केले, यद्यपि कन्नडचा हा दर्जा त्याविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयापुढे प्रलंबित असलेला अर्ज निकालात निघेपर्यंत स्थगित आहे. पहा http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=44340 http://asiantribune.com/node/22180 आणि http://www.thehindu.com/news/national/article75642.ece अपेक्षेनुसार आता मराठीचे पाठीराखेहि मराठी ही अभिजात भाषा म्हणून घोषित केली जावी अशी मागणी करू लागले आहेत आणि त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पहा http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=5334470. शिवसेनेनेहि आपले वजन ह्या मागणीमागे टाकले आहे. पहा http://www.dnaindia.com/mumbai/report_give-marathi-classical-language-ta... क्रमाक्रमाने बंगाली, हिन्दी आणि अन्य भाषाहि हीच मागणी करतील आणि त्यांच्यापुढे गुढघे टेकण्याशिवाय प्रत्यवाय राहणार नाही. अरबी आणि फारसीचे पाठीराखे सज्जच आहेत. अशा रीतीने ह्या गरीब देशात डझन-दीड डझन ’अभिजात’ भाषा असल्याचे मनोरंजक चित्र जगापुढे उभे राहील. ”आम्ही दरिद्री असलो म्हणून काय झाले, आमची भाषा तरी ’अभिजात’ आहे" असे त्या त्या भाषा बोलणारे लोक जगाला गर्वाने सांगू शकतील. राजकारणी लोकांनाहि आपण काही भरीव कार्य केल्याचे समाधान मिळेल. ’बोलाचीच कढी, बोलाचाच भात...’

In reply to by अरविंद कोल्हटकर

प्रति्साद माहितीपूर्ण आहे, आभार. एकापेक्षा अधिक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा द्यावा लागेल म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी टाळाटाळ होत असेल तर ते योग्य नाही असे वाटते. दुसरी गोष्ट अशी की, केंद्र सरकारला असे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अधिकार नसला तरी आता पर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे आपल्याही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मिळाला पाहिजे असे एक मराठी भाषिक म्हणून वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by अरविंद कोल्हटकर

सुक्या 28/02/2021 - 12:08
माहीतीपुर्ण प्रतीसाद. एक प्रश्न आहे ... जर एखाद्या भाषेला "अभिजात भाषेचा" दर्जा मिळाला तर त्याने नक्की काय मिळते? सरकार कडुन काही ठोस उपाय होतात का? म्हणजे मराठी सक्तीची होइल वगेरे. मला ही मागणी अस्मिता जागवुन पोळी भाजणे या पलीकडे जास्त काही नाही असे वाटते. कदाचीत माझी माहीती चुकीची असु शकते म्हणुन विचारले. नक्की काय फायदा होतो?

In reply to by सुक्या

श्रीगुरुजी 28/02/2021 - 12:21
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषाप्रसारासाठी व अध्ययनासाठी जास्त निधी मिळतो. केंद्राकडूनही निधी मिळतो. भाषेला स्वतंत्रपणे महत्त्व मिळण्यास प्रारंभ होतो (सध्या समान लिपीमुळे हिंदीच्या तुलनेत मराठीकडे दुर्लक्ष होते).

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...! मराठी भाषेवर लेखन स्पर्धा वगैरे काही तरी उपक्रम व्हायला पाहिजे होता. कोण पाहतं हल्ली हे सर्व उपक्रम वगैरे....! :) -दिलीप बिरुटे

वरील विषय मधूनमधून चर्चेमध्ये येत असतो. ह्यावर ऐसीमध्ये ९-१० वर्षांपूर्वी मी एक लेख लिहिला होता. तो येथे पुनः चिकटवत आहे.
भारतीय अभिजात भाषा - राजकारण्यांचा खेळ आजपर्यंत भारत सरकारने तमिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड आणि तेलुगु (२००८) अशा चार भाषांना अधिकृत रीत्या ’अभिजात भाषा असा दर्जा दिलेला आहे. (पैकी कन्नडच्या बाबतीतील निर्णयास आह्वान देणारा अर्ज मद्रास उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने त्या भाषेबाबतचा निर्णय अमलात आलेला नाही.) मराठीलाहि असा दर्जा मिळावा अशी मागणी सुरू झालेली आहे. अद्यापि तिने जनमानसामध्ये मूळ धरल्याचे जाणवत नाही पण मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करून एखाद्या पक्षाने तिचा पाठपुरावा करण्यास प्रारंभ केला तर ती मागणीहि ऐरणीवर येऊ शकेल इतका ’मसाला’ तिच्यामध्ये निश्चित आहे. ही वा ती भाषा ’अभिजात’ असल्याचे सरकारी पातळीवर घोषित करण्याचा सरकारला अधिकार आहे काय, असल्यास कोणत्या घटनाकलमाखाली वा कायद्याखाली आणि तसे करण्यामुळे ती भाषा बोलणार्‍या जनतेला निश्चित काय लाभ होतो काय अशी चर्चा ह्यपुढे केली आहे. सर्वप्रथम ’अभिजात भाषा’ म्हणजे काय ह्याकडे नजर टाकू. पाश्चात्य संस्कृतीत जुनी ग्रीक आणि लॅटिन ह्या दोन भाषांना सर्वानुमताने ’अभिजात भाषा’ (Classical languages) असे मानले जाते. Classical Tripos in Cambridge, reading classics at Oxford ह्या सर्वपरिचित इंग्रजी शब्दांमागे हाच अर्थ आहे. ह्या दोन भाषांना ’अभिजात भाषा’ मानणे हा केवळ विद्वन्मान्यतेचा भाग आहे. त्यासाठी कोठल्याहि देशाच्या शासनापुढे कोणीहि अर्जी केलेली नाही आणि कोणत्याहि सरकारने हे काम आपणहून अंगावर घेतलेले नाही. विरुद्ध बाजूस फ्रेंच, जर्मन, इंग्लिश इत्यादि सध्याच्या समृद्ध भाषांपैकी कोणाच्याहि अभिमान्याने आमची भाषा ’अभिजात’ आहे असे जाहीर करावे असे मागणे आपल्या देशाच्या सरकारपुढे मांडलेले नाही. अशाच विद्वन्मान्यतेवर आधारून भारतातील संस्कृत भाषा हीहि ’अभिजात’ भाषा मानली जाते आणि त्यास जगभर मान्यता आहे. आता वस्तुस्थिति अशी आहे की भारतातीलच तमिळ ही भाषाहि स्वतःच्या प्राचीन वाङ्मयामुळे संस्कृतइतकीच संपन्न, इतकीच जुनी भाषा आहे. असे असताहि तिला ’अभिजात’ असे कोणी मानत नाही ही गोष्ट तामिळनाडूच्या DMK गटाला डाचत असावी. ह्यावर योग्य उपाय म्हणजे तमिळचेहि महत्त्व सर्व जगाच्या नजरेस आणून तिच्याबाबत योग्य आदर निर्माण करणे आणि जेणेकरून जगातील, वा विशेषतः भारतातील अधिकाधिक लोक तमिळ शिकतील असे वातावरण निर्माण करणे. पण हा मार्ग खूप लांबचा झाला. तो चोखाळण्याऐवजी DMK गटाने आपली राजकीय शक्ति त्यासाठी वापरायचे ठरविले, त्यासाठी योग्य ते fielding लावले आणि संधि येताच तिचा वापर करून केन्द्र सरकारकडून तमिळ भाषा ’अभिजात’ असल्याची घोषणा करविली. हे कसे झाले ते पाहू. डॉ. जॉर्ज हार्ट हे कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कली येथे १९७५ सालापासून तमिळ विभागाचे प्रमुख आहेत. तमिळप्रमाणेच संस्कृतमध्येहि त्यांचा गाढा व्यासंग आहे. प्रा. मराइमलाइ ह्यांनी डॉ.हार्ट ह्यांना अशी विनन्ति केली की तमिळ भाषा अभिजात आहे किंवा कसे ह्यावर डॉ.हार्ट ह्यांनी मत व्यक्त करावे. तदनुसार डॉ.हार्ट ह्यांनी ११ एप्रिल २००० ह्यादिवशी आपले खालील प्रदीर्घ मत दिले. ते विद्यापीठाच्या संस्थळावर http://tamil.berkeley.edu/tamil-chair/letter-on-tamil-as-a-classical-lan... येथे उपलब्ध आहे आणि मी ते येथे खाली दर्शवीत आहे. (येथे मूळ लेखामध्ये डॉ. जॉर्ज हार्ट ह्यांच्या मूल लिखाणाचे चित्र होते पण आता ते मूल स्रोतावरून हलविल्यामुळे आता येथे दिसत नाही. अरविंद कोल्हटकर) डॉ.हार्ट ह्यांनी आपले मत नोंदविताना तमिळला अभिजात भाषा का म्हणावे ह्याबद्दल काही मार्गदर्शक तत्त्वे दिग्दर्शित केली आहेत. त्यापलीकडे जाऊन इतर भारतीय भाषांच्या पाठिराख्यांकडून अशाच मागण्या निर्माण होतील हे ओळखून त्या अन्य भाषा ’अभिजात’ असे का म्हणता येणार नाहीत हेहि नोंदवून ठेवले आहे. राजकारणावर एक डोळा ठेवून हा सिद्धसाधक प्रकार केला गेला आहे हे मला तरी स्पष्ट दिसते. २००४ साली ह्या प्रकरणाचा नवी गति मिळाली. त्या वर्षीच्या निवडणुकीनंतरचे UPA (United Progressive Alliance) ज्या पक्षांच्या पाठिंब्यावर उभे होते त्यामध्ये DMK हाहि पक्ष होता. आपल्या पाठिंब्याची किंमत म्हणून त्यांनी Common Minimum Program चा भाग अशा ज्या मागण्य़ा मांडल्या होत्या त्यांमध्ये तमिळ भाषेला ’अभिजात’ भाषा असे केन्द्र सरकारने घोषित करावे हीहि एक मागणी होती. सत्तेवर आल्यावर केन्द्राने हा प्रश्न सल्ल्यासाठी साहित्य अकादमीच्या समितीपुढे ठेवला. एकाच भाषेला असा दर्जा देणे युक्त ठरणार नाही, असे करण्याची आवश्यकताच नाही, ह्यामुळे चुकीचा पायंडा पडेल असे अनेक आक्षेप समितीने सरकारपुढे ठेवले. अखेरीस समितीने तमिळबद्दल काहीच स्पष्ट मत दिले नाही पण एखादी भाषा ’अभिजात’ असे घोषित करण्यापूर्वी कोणत्या कसोटया लावल्या जाव्यात ते घालून दिले. त्या कसोट्या अशा: १) ती भाषा १५०० ते २००० वर्षांहून जुनी असावी आणि इतके जुने वाङ्मय त्या भाषेत असावे. २) मौल्यवान् वारसा असे म्हणता यावे इतके प्राचीन वाङ्मय त्या भाषेत असावे. ३) त्या भाषेला स्वतन्त्र आणि दुसर्‍या भाषेवर अवलंबून नसलेली वाङ्मयीन परंपरा असावी. ४) जुनी भाषा आणि तिची नंतरची रूपे ह्यांमध्ये अंतर असावे. (पहा Classic case of politics of language, The Telegraph, April 28, 2004. http://www.telegraphindia.com/1040928/asp/frontpage/story_3813391.asp ) ह्यानंतर केन्द्र सरकारने १७ सप्टेंबर २००४ ह्या दिवशी तमिळ भाषा ’अभिजात’ असल्याचे घोषित केले. पहा http://www.hindu.com/2004/09/18/stories/2004091806530100.htm येथे विशेष लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की ही वा ती भाषा ’अभिजात’ आहे असे ठरविण्याचा कोणताच अधिकार केन्द्र सरकारकडे घटनेनुसार वा कायद्यानुसार नाही आणि कोणत्याहि सरकारी घोषणेमध्ये अशा अधिकाराचा स्पष्ट उल्लेख नाही. ही घोषणा Constitutional decree खाली केली जात आहे एव्हढा मोघम उल्लेख काय तो कोठेकोठे दिसून येतो. घटनेच्या ३४१ व्या कलमानुसार हिंदी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रामुख्याने संस्कृतचा आधार घेण्यात यावा इतकाच संस्कृतचा विशेष उल्लेख आहे. ह्या पलीकडे जाऊन कोठल्याच भाषेला कसलाच वेगळा दर्जा घटनेने दर्शविलेला नाही. ह्यानंतर अशी परिस्थिति निर्माण झाली की तमिळ भाषा ’अभिजात’ घोषित झाली पण मूळ अभिजात भाषा संस्कृतचे काय? हा अन्तर्विरोध दूर करण्यासाठी केन्द्राने संस्कृतलाहि हा दर्जा २७ ऑक्टोबर २००५ ह्या दिवशी घोषित केला. तसे करतांना भाषा २००० ते १५०० वर्षे जुनी असल्याची अट सैल करून ती १५०० वरच आणली. पहा http://www.hindu.com/2005/10/28/stories/2005102809281200.htm कालान्तराने २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगु ह्याहि भाषा अभिजात असल्याचे केन्द्राने घोषित केले, यद्यपि कन्नडचा हा दर्जा त्याविरुद्ध मद्रास उच्च न्यायालयापुढे प्रलंबित असलेला अर्ज निकालात निघेपर्यंत स्थगित आहे. पहा http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=44340 http://asiantribune.com/node/22180 आणि http://www.thehindu.com/news/national/article75642.ece अपेक्षेनुसार आता मराठीचे पाठीराखेहि मराठी ही अभिजात भाषा म्हणून घोषित केली जावी अशी मागणी करू लागले आहेत आणि त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. पहा http://news.in.msn.com/national/article.aspx?cp-documentid=5334470. शिवसेनेनेहि आपले वजन ह्या मागणीमागे टाकले आहे. पहा http://www.dnaindia.com/mumbai/report_give-marathi-classical-language-ta... क्रमाक्रमाने बंगाली, हिन्दी आणि अन्य भाषाहि हीच मागणी करतील आणि त्यांच्यापुढे गुढघे टेकण्याशिवाय प्रत्यवाय राहणार नाही. अरबी आणि फारसीचे पाठीराखे सज्जच आहेत. अशा रीतीने ह्या गरीब देशात डझन-दीड डझन ’अभिजात’ भाषा असल्याचे मनोरंजक चित्र जगापुढे उभे राहील. ”आम्ही दरिद्री असलो म्हणून काय झाले, आमची भाषा तरी ’अभिजात’ आहे" असे त्या त्या भाषा बोलणारे लोक जगाला गर्वाने सांगू शकतील. राजकारणी लोकांनाहि आपण काही भरीव कार्य केल्याचे समाधान मिळेल. ’बोलाचीच कढी, बोलाचाच भात...’

In reply to by अरविंद कोल्हटकर

प्रति्साद माहितीपूर्ण आहे, आभार. एकापेक्षा अधिक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा द्यावा लागेल म्हणून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी टाळाटाळ होत असेल तर ते योग्य नाही असे वाटते. दुसरी गोष्ट अशी की, केंद्र सरकारला असे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अधिकार नसला तरी आता पर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे आपल्याही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मिळाला पाहिजे असे एक मराठी भाषिक म्हणून वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by अरविंद कोल्हटकर

सुक्या 28/02/2021 - 12:08
माहीतीपुर्ण प्रतीसाद. एक प्रश्न आहे ... जर एखाद्या भाषेला "अभिजात भाषेचा" दर्जा मिळाला तर त्याने नक्की काय मिळते? सरकार कडुन काही ठोस उपाय होतात का? म्हणजे मराठी सक्तीची होइल वगेरे. मला ही मागणी अस्मिता जागवुन पोळी भाजणे या पलीकडे जास्त काही नाही असे वाटते. कदाचीत माझी माहीती चुकीची असु शकते म्हणुन विचारले. नक्की काय फायदा होतो?

In reply to by सुक्या

श्रीगुरुजी 28/02/2021 - 12:21
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषाप्रसारासाठी व अध्ययनासाठी जास्त निधी मिळतो. केंद्राकडूनही निधी मिळतो. भाषेला स्वतंत्रपणे महत्त्व मिळण्यास प्रारंभ होतो (सध्या समान लिपीमुळे हिंदीच्या तुलनेत मराठीकडे दुर्लक्ष होते).
मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! लॅटीन लिपीतून मराठी मजकूर लिहिणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! माझ्या फोनमधे मराठी/देवनागरी किबोर्ड इन्स्टॉल होत नाही, फोनमधे देवनागरीत कसं लिहायचं ते मला माहित नाही अशा थापा मारणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! फोनमधे देवनागरीत लिहायला फार वेळ लागतो म्हणणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! मित्र, छत्रपती हे शब्द 'मिञ', 'छञपती' असे टंकणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! 'हिंदी' शब्द मराठीत घुसवणार्‍यांनाही मराठी दिनाच्या शुभेच्छा! आताच्या 'घडीची' सर्वात मोठी 'बातमी देणार्‍यांना' मराठी दिनाच्या शुभेच्छा! मराठीची लक्तरं करणार्‍या जाहिर

'असेल घडले' आज काही इतिहासात :(

उपयोजक ·

बाप्पू 16/02/2021 - 21:06
कविता आवडली. प्रत्येकाची चॉईस आहे. ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी स्क्रोल चा पर्याय आहेच. तुमचा आणि इतिहासाचं वाकडं आहे वाटतं.. पण इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत हे ही खरं.

कंजूस 17/02/2021 - 20:46
ते लेखक बहुतेक फेसबुक/ वाटसापवरून इकडे आले असावेत. खरडी टाकायच्या आणि अंगठे येतात. पण फेसबुक हे इंस्टंट मेसेजिंग आहे. असे लेख टाकण्यासाठी उपयोगाचे नाही. मिपासारख्या संस्थळावर एक रचनाबद्ध लेख - प्रतिसाद वाचून करमणूक होते. पण काही ठराविक विषय न ठेवता भरकटल्याप्रमाणे बदलल्याने वाचण्याचा उत्साह राहात नाही. पंढरपुरची माहिती संकलीत केली तर उत्तम. पण अचानक कोणत्याही लढाईचा, गावाचा इतिहास पाठवतात. कंटाळवाणे होत जाते. पण कुणाला काय लिहू नको सांगणारा मी कोण हा प्रश्न पडतो. स्क्रोल करूच पण गंमत जाते. कविता मनोरंजक झाली आहे.

In reply to by कंजूस

उपयोजक 18/02/2021 - 13:08
चांगलं लिहित्या माणसाला हतोत्साहित करणे बरे वाटत नाही.पण सदर लेखक फॉरवर्डेड वाटाव्यात अशा पोस्ट अनेक दिवस फेकत होते.त्यावर ना स्वत:चं काही मत ना अजून काही. प्रा. बिरुटे सर इतरवेळी सुमार लेखांची गर्दी वाढली की 'पो' टाकू नका , 'शेळीच्या लेंड्यांगत' लेख नकोत असा प्रेमळ दम देतात. तो या आशुतोषना देताना काही दिसेनात इतका ढिगारा फेकूनसुद्धा! मला वाटलं सरांच्या नजरेतून हे सुटलं असावं.म्हणून माझ्या ष्टाईलने जरा विडंबन. ;)

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 18/02/2021 - 13:11
ते लेखक बहुतेक फेसबुक/ वाटसापवरून इकडे आले असावेत.
हो. त्यांचे लेख फेबुला वाचले होते. व्हॉअ‍ॅला पण फॉरर्वर्ड होत असतात. अशी दिनांक्/तिथी नुसार दिनविशेष वृत्तपत्रात देखील छापून येत असते. बर, ही ऐतिहासिक माहिती आहे, रोचक असते पण यावर काय प्रतिसाद टंकायचा हे कळत नाही. यांच्यासाठी वेगळा विभागकरून तिथीनुसार. इ-बुक बनवल्यास उत्तम.

बाप्पू 16/02/2021 - 21:06
कविता आवडली. प्रत्येकाची चॉईस आहे. ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी स्क्रोल चा पर्याय आहेच. तुमचा आणि इतिहासाचं वाकडं आहे वाटतं.. पण इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत हे ही खरं.

कंजूस 17/02/2021 - 20:46
ते लेखक बहुतेक फेसबुक/ वाटसापवरून इकडे आले असावेत. खरडी टाकायच्या आणि अंगठे येतात. पण फेसबुक हे इंस्टंट मेसेजिंग आहे. असे लेख टाकण्यासाठी उपयोगाचे नाही. मिपासारख्या संस्थळावर एक रचनाबद्ध लेख - प्रतिसाद वाचून करमणूक होते. पण काही ठराविक विषय न ठेवता भरकटल्याप्रमाणे बदलल्याने वाचण्याचा उत्साह राहात नाही. पंढरपुरची माहिती संकलीत केली तर उत्तम. पण अचानक कोणत्याही लढाईचा, गावाचा इतिहास पाठवतात. कंटाळवाणे होत जाते. पण कुणाला काय लिहू नको सांगणारा मी कोण हा प्रश्न पडतो. स्क्रोल करूच पण गंमत जाते. कविता मनोरंजक झाली आहे.

In reply to by कंजूस

उपयोजक 18/02/2021 - 13:08
चांगलं लिहित्या माणसाला हतोत्साहित करणे बरे वाटत नाही.पण सदर लेखक फॉरवर्डेड वाटाव्यात अशा पोस्ट अनेक दिवस फेकत होते.त्यावर ना स्वत:चं काही मत ना अजून काही. प्रा. बिरुटे सर इतरवेळी सुमार लेखांची गर्दी वाढली की 'पो' टाकू नका , 'शेळीच्या लेंड्यांगत' लेख नकोत असा प्रेमळ दम देतात. तो या आशुतोषना देताना काही दिसेनात इतका ढिगारा फेकूनसुद्धा! मला वाटलं सरांच्या नजरेतून हे सुटलं असावं.म्हणून माझ्या ष्टाईलने जरा विडंबन. ;)

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 18/02/2021 - 13:11
ते लेखक बहुतेक फेसबुक/ वाटसापवरून इकडे आले असावेत.
हो. त्यांचे लेख फेबुला वाचले होते. व्हॉअ‍ॅला पण फॉरर्वर्ड होत असतात. अशी दिनांक्/तिथी नुसार दिनविशेष वृत्तपत्रात देखील छापून येत असते. बर, ही ऐतिहासिक माहिती आहे, रोचक असते पण यावर काय प्रतिसाद टंकायचा हे कळत नाही. यांच्यासाठी वेगळा विभागकरून तिथीनुसार. इ-बुक बनवल्यास उत्तम.
असेल घडले आज काही इतिहासात पकडून का ऐकविले पाहिजे ते प्रत्येकास? असेल घडले आज काही इतिहासात लेखांची माळ का लावली मिपाच्या शेतात? असेल घडले आज काही इतिहासात आदळते डोळ्यांवर मिपा उघडताच असेल घडले आज काही इतिहासात घडू द्या तिकडे चला आपण जगू वर्तमानात असेल घडले आज काही इतिहासात स्क्रोलचा पर्याय आहे अजूनी हातात

अहिराणीचे भवितव्य

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
- डॉ. सुधीर रा. देवरे जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आधी बोलली जाते ती बोलीभाषा. बोलीभाषाच कालांतराने प्रमाणभाषा होत जातात. मात्र अनेक बोलींपैकी काही बोलीभाषा आज नामशेष झालेल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात. हा बदल आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच अस्तित्वात होती. परंतु आज तीच भाषा आपल्या राष्ट्रभाषेचा मान मिळवू पहातेय. त्याचप्रमाणे सिंधी, गुजराती आणि मराठी ह्या भाषासुद्धा प्राथमिक अवस्थेत केवळ बोलीभाषाच होत्या.

स्मरणाला मदत

उपयोजक ·

गवि 04/11/2020 - 11:39
All Altruists Gladly Make Gum In Gallon Tanks केमिस्ट्रीच्या माजी विद्यार्थ्यांसाठी स्मरणरंजन. आठवले ना?

विजुभाऊ 04/11/2020 - 14:07
स्मरण शक्ति वाढवायची आहे का. अनेक मार्ग आहेत. पद्धती आहेत. २५०/३०० पानी पुस्तक , २०० वस्तुंची लीस्ट , १५० आकडी संख्या सहज लक्षात ठेवता येते.

वयस्क 04/11/2020 - 20:21
शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत बऱ्याचदा एक प्रश्न असे. तो म्हणजे दोन मोठी शहरे जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील शहरांची नावे द्या. मुंबई व मद्रास मार्गावरच्या शहरांची नावे लक्षात ठेवण्यासाठी हा short form मी लक्शात ठेवला होता. ंमुम्पुमीहुबन्गारसिकेरीम मुम्बई, पुणे, मिरज, हुबळी, बन्गलोर, आरसीकेरी, मद्रास.

मराठीत व्रुत्ते व अलंकार शिकतांना,मात्रा मोजाव्या लागत. यासाठी मी सोपी पद्धत स्वीकारली होती. एकुण आठ गण आहेत. पुर्वीची रीत अशी होती... 'य ' यमाचा, म्हणजे पहिला लघु, नंतरचे दोन्ही गुरु, 'भ ' भास्कराचा ,म्हणजे पहिला गुरु, नंतरचे दोन्ही लघु, , 'म' म्हणजे ' मारावा ' .....पण हे लक्षात ठेवणे कठीण वाटे. त्यासाठी मी सोपी सांकेतिक पदावली पाठ केली होती. ती अशी.... " यरतन भजसम " विस्त्रुत स्वरूप असे....(य) आद्य लघु, (र) मध्य लघु , (त) अन्त्य लघु, (न) सर्व लघु , (भ) आद्य गुरु,(ज) मध्य गुरु,(स) अन्त्य गुरु, (म) सर्व गुरु. यात उरलेल्या दोन्ही ठिकाणी पहिल्या तीनात गुरु ची मात्रा मोजणे व 'भ','ज' 'स' साठी उरलेल्या दोन्ही ठिकाणी लघु ची मात्रा मोजणे अपेक्षित आहे. थोडे अधिक खुलासेवार म्हणजे " य " आध्य लघु,मध्य गुरु,अन्त्य गुरु. हा झाला 'य' गण. 'र' गणासाठी ,पहिला गुरु,मधला लघु व शेवटी गुरु.. याप्रमाणे उर्वरित् तपासून पाहा. समर्थ रामदास स्वामींचे ' मनाचे श्लोक ' भुजंगप्रयात ' व्रुत्तात आहेत. उदाहरणार्थः ' मना सज्जना भक्तिपंथेची जावें " { भुजंगप्रयाती "य' हे चारही येती } ह्या ओळीत तीन तीन अक्षरांचे गट पाडल्यास व त्यांच्या मात्रा मोजल्यास , लक्षात येइल की ' य ' गणाची लक्षणे म्हणजे " आद्य लघु,मध्य गुरु,अन्त्य गुरु, चारही गटास बरोबर लागू होतात. ' भुजंगप्रयाती "य' हे चारही येती ' ही ओळ सुद्धा व्रुत्ताचे नाव व त्यातील गण कोणते आहेत , हे दर्शविते. म्हणजेच व्रुत्ताचे नाव व गणाचा प्रकार ,वेगळा पाठ करावयास नको.

इरसाल 05/11/2020 - 17:42
स्कॅटिव्हक्रोमॅफेकोनिकॉझि. स्कँडियम, टिटेनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नेशियम, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक

इरसाल 05/11/2020 - 17:44
मॅग्नेशियम नाही मॅगनीज वाचावे

शा वि कु 05/11/2020 - 18:58
- आता शिजवा कप कमी खा (यत्ता तिसरी, आपला जिल्हा.) सांगली जिल्ह्याचे तालुके- आटपाडी,तासगांव, शिराळा, जत, वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव,मिरज ,खानापूर पदावली कशी सोडवायची- भागूबेवडा- भागाकार,गुणाकार,बेरीज,वजाबाकी- डावीकडून उजवीकडे. तानापिहिनीपाजा- इंद्रधनुष्याचे रंग.

सिरुसेरि 05/11/2020 - 20:12
chemistry periodic table - first 20 elements - क्रम लक्षात ठेवायची पद्धत - आमच्या सरांनी शिकविली होती . H HE LI BE BCNOF NE NA MG AL SI P S CL AR K CA

गवि 04/11/2020 - 11:39
All Altruists Gladly Make Gum In Gallon Tanks केमिस्ट्रीच्या माजी विद्यार्थ्यांसाठी स्मरणरंजन. आठवले ना?

विजुभाऊ 04/11/2020 - 14:07
स्मरण शक्ति वाढवायची आहे का. अनेक मार्ग आहेत. पद्धती आहेत. २५०/३०० पानी पुस्तक , २०० वस्तुंची लीस्ट , १५० आकडी संख्या सहज लक्षात ठेवता येते.

वयस्क 04/11/2020 - 20:21
शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत बऱ्याचदा एक प्रश्न असे. तो म्हणजे दोन मोठी शहरे जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील शहरांची नावे द्या. मुंबई व मद्रास मार्गावरच्या शहरांची नावे लक्षात ठेवण्यासाठी हा short form मी लक्शात ठेवला होता. ंमुम्पुमीहुबन्गारसिकेरीम मुम्बई, पुणे, मिरज, हुबळी, बन्गलोर, आरसीकेरी, मद्रास.

मराठीत व्रुत्ते व अलंकार शिकतांना,मात्रा मोजाव्या लागत. यासाठी मी सोपी पद्धत स्वीकारली होती. एकुण आठ गण आहेत. पुर्वीची रीत अशी होती... 'य ' यमाचा, म्हणजे पहिला लघु, नंतरचे दोन्ही गुरु, 'भ ' भास्कराचा ,म्हणजे पहिला गुरु, नंतरचे दोन्ही लघु, , 'म' म्हणजे ' मारावा ' .....पण हे लक्षात ठेवणे कठीण वाटे. त्यासाठी मी सोपी सांकेतिक पदावली पाठ केली होती. ती अशी.... " यरतन भजसम " विस्त्रुत स्वरूप असे....(य) आद्य लघु, (र) मध्य लघु , (त) अन्त्य लघु, (न) सर्व लघु , (भ) आद्य गुरु,(ज) मध्य गुरु,(स) अन्त्य गुरु, (म) सर्व गुरु. यात उरलेल्या दोन्ही ठिकाणी पहिल्या तीनात गुरु ची मात्रा मोजणे व 'भ','ज' 'स' साठी उरलेल्या दोन्ही ठिकाणी लघु ची मात्रा मोजणे अपेक्षित आहे. थोडे अधिक खुलासेवार म्हणजे " य " आध्य लघु,मध्य गुरु,अन्त्य गुरु. हा झाला 'य' गण. 'र' गणासाठी ,पहिला गुरु,मधला लघु व शेवटी गुरु.. याप्रमाणे उर्वरित् तपासून पाहा. समर्थ रामदास स्वामींचे ' मनाचे श्लोक ' भुजंगप्रयात ' व्रुत्तात आहेत. उदाहरणार्थः ' मना सज्जना भक्तिपंथेची जावें " { भुजंगप्रयाती "य' हे चारही येती } ह्या ओळीत तीन तीन अक्षरांचे गट पाडल्यास व त्यांच्या मात्रा मोजल्यास , लक्षात येइल की ' य ' गणाची लक्षणे म्हणजे " आद्य लघु,मध्य गुरु,अन्त्य गुरु, चारही गटास बरोबर लागू होतात. ' भुजंगप्रयाती "य' हे चारही येती ' ही ओळ सुद्धा व्रुत्ताचे नाव व त्यातील गण कोणते आहेत , हे दर्शविते. म्हणजेच व्रुत्ताचे नाव व गणाचा प्रकार ,वेगळा पाठ करावयास नको.

इरसाल 05/11/2020 - 17:42
स्कॅटिव्हक्रोमॅफेकोनिकॉझि. स्कँडियम, टिटेनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नेशियम, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक

इरसाल 05/11/2020 - 17:44
मॅग्नेशियम नाही मॅगनीज वाचावे

शा वि कु 05/11/2020 - 18:58
- आता शिजवा कप कमी खा (यत्ता तिसरी, आपला जिल्हा.) सांगली जिल्ह्याचे तालुके- आटपाडी,तासगांव, शिराळा, जत, वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव,मिरज ,खानापूर पदावली कशी सोडवायची- भागूबेवडा- भागाकार,गुणाकार,बेरीज,वजाबाकी- डावीकडून उजवीकडे. तानापिहिनीपाजा- इंद्रधनुष्याचे रंग.

सिरुसेरि 05/11/2020 - 20:12
chemistry periodic table - first 20 elements - क्रम लक्षात ठेवायची पद्धत - आमच्या सरांनी शिकविली होती . H HE LI BE BCNOF NE NA MG AL SI P S CL AR K CA
चांगली स्मरणशक्ती कोणाला नको असते? सर्वांनाच हवी असते. याच स्मरणशक्तीच्या विश्वाचा एक भाग आहे स्मृती सहायक.स्मृती सहायक म्हणजे जे काही आठवायचं आहे ते आठवायला मदत करणारी साधने.या साधनांपैकीच एक साधन आहे आद्याक्षरांपासून बनवलेली लघुरुपे. भरपूर मुद्दे किंवा मोठी यादी असेल तेव्हा या प्रत्येक मुद्द्यातला महत्वाचा शब्द किंवा यादीतल्या वस्तू यांची आद्याक्षरे घेऊन त्यापासून एखादा शब्द किंवा वाक्य बनवणे ही युक्ती वापरली जाते. यातले काही शब्द हे मजेदार असतात.किंबहूना ते मजेदार असल्यानेच लक्ष वेधून घेतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात. उदा.

पाणिनी ह्यांचे संस्कृत

साहना ·

उपयोजक 21/10/2020 - 13:14
चांगली माहिती मिळाली! पाणिनींना आदरपूर्वक वंदन!! _/\_

उपयोजक 21/10/2020 - 13:14
चांगली माहिती मिळाली! पाणिनींना आदरपूर्वक वंदन!! _/\_
“We can now assert, with the power of hindsight, that Indian linguists in the fifth century B.C. knew and understood more than Western linguists in the nineteenth century A.D. Can one not extend this conclusion and claim that it is probable that Indian linguists are still ahead of their Western colleagues and may continue to be so in the next century? Quite possible; all we can say is that it is difficult to detect something that we have not already discovered ourselves.” - फ्रिट्स स्टाल ( UC बर्केली चे प्राध्यापक) दोन विद्यार्थी पाठशाळेंत व्याकरण शिकत होते.