सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रोय' (भाग १)
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रोय' (भाग १)
नुकतेच विजया मेहता लिखित झिम्मा वाचले. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मकतेने केले आहे जे विजयाबाईंच्या पुस्तकाला साजेसे आहे. खरेतर या मुखपृष्ठानेच माझे लक्ष वेधले आणि मी पुस्तक खरेदी केले.
झिम्माची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने बाई करतात. त्या आपल्या बालपणाकडे आणि तारुण्यातल्या विजया जयवंतकडे फक्त त्रयस्थपणे पाहताच नाहीत तर स्वत:चा उल्लेखदेखिल त्रयस्थपणे करतात जे सुरुवातीला वाचताना थोडेसे विचित्र वाटते आणि नंतर सवय होते हा आकृतिबंध नंतर नाहीसा होऊन त्या नेहमीप्रमाणे चरित्र सांगतात.
माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी कोणी पाहुणे आल्या वर त्यांना अत्यंत आनंद होतो. हा आनंद पाहुणे आल्याचा की कविता ऐकायला एक बऱ्या पैकी बकरा सापडला याचा हे अद्यापही कळले नाही. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मला ही ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला, आजकाल आमी बी कविता करू लागलोआहे, असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर?
म्हणे चोख्याची महारी
भारतातील सर्वांत जास्त अन्याय झालेला समाजाचा वर्ग कोणता? (टारगटपणा नकोय, "नवरे" कोण म्हणाला तिकडे? आणि तेही इकडेतिकडे बघत, तोंडातल्या तोंडात पुटपुटत? गप बसा! हा धागा गंभिर आहे)
महाभारत युद्धामागील राजकीय समीकरणे
खुप दिवसापासुन मराठी इतिहासाचा पुर्ण फडशा पाडावा असा ईच्चार सुरु आहे. रणजित देसाईच्या "श्रीमान योगी "ने सुरुवात केली. नंतर सावंतांचे "छावा " पण वाचुन झालेय. "स्वामी" "द्रोहपर्व" पण वाचलेत. पण शिवशाहीतुन थेट पेशवाईत उडी घेतल्यासारखे वाटले . आम्हा मधला इतिहास अजून अन्धारमय आहे. मधल्या खुप दुवा तुटल्यासारखा वाटताहेत.
कुणी वाचनाचा योग्य क्रम व त्यानूसार पुस्तके सांगू शकेल का ? कुपया योग्य लेखक सांगा हो…म्हणजे बघा जी वातावरण निर्मिती श्रीमान योगी वाचतांना होते, ती द्रोहपर्व वाचतांना वाटली नाही. थोडे धडे वाचत असल्यासारखे वाटले ते…
----------------
पहिल्या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे.
चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते.. अगदी जे जे आवडले आहे ते येथे एकत्र करूया.
लेखक आणि पुस्तकाचे नाव द्याच परंतु आवडलेला मजकूर 'का आवडला?' हे ही शक्य असेल तर द्या.
कभी तनहाईओंमे
सर्वसाधारणपणे कवितेत किमान तीन कडवी असतात. गझलमध्येही अशीच अपेक्षा असते. अपवाद शास्त्रीय संगीताचा. तेथे अंतरा एक ओळीचा व अस्ताई दोन एक ओळींची असली तरी चालते. पण तेवढे काव्यच गायक तासभर आळवत बसतात व शब्दांना महत्व नाही म्हणून त्यातही कसेही शब्द बदलतात. ते सोडा. पण शब्दप्रधान काव्यात, हायकू सोडून, तीनपेक्षा जास्त कडवी असतातच. कवीला काय सांगावयाचे ते सांगावयाला काही जागा तर मिळाली पाहिजे ना ? आज मात्र मी एक चार ओळींची कविता आपणासमोर सादर करत आहे.
अजर आहे अमर आहे
ब्रुटसची खंजीर.
प्रत्येक युगात करते
सीजरचा घात ही.
रात्र वैऱ्याची आहे
जागत राहा सीजर.
वेश घेऊन विश्वासाचे
वावरत आहे ब्रुटस इथेच.
अभिमंत्रित, अपराजित
ब्रुटसची खंजीर आहे.
बेसावध सीजरच्या
रक्ताची तहान आहे.
आज ही तळपते गगनी
सीजरच्या रक्ताने माखलेली.
राक्षसी विजयाची दंदुभी जणू ही
वज्राहून कठोर, ब्रुटसची खंजीर ही.
अन्नधान्य स्वस्त आहे
अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)
शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!
मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे
अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे
कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे
पुस्तकाने कोणत्याही नोंद नाही घेतली की
कष्ट आणिक भाग्य-लक्ष्मी हाच रेशो व्यस्त आहे