दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !!
दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !!
दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !!
मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.
स्मरण रंजन
नवरात्र
गावातील मोठ्या चौकात,मध्यभागी एक मोठा आड.
चौकाभोवती देशमुखांची पंधरा सोळा घरे.
देशमुख गल्ली.
दोन मोठी चिरेबंदी वाडे .
पैकी एक आमचा.
भाद्रपद वद्य ( पितृपक्ष)
संपायच्या आधी चार पाच दिवस ,म्हणजे
नवरात्र सुरू व्हायच्या आधी घराच्या
साफसफाईची लगबग .
ओसरी,स्वयपाक घर , ओसरी व माडीवरील
खोल्या, सगळ्यांच्या भिंतींचे सारवण.
स्त्री मजुरांकडून.
अंगणाच्या भिंतींना पिवळी खडी.
अंबाडीचे कुंच्याने किंवा पिकांवर,
डी.डी.टी. फवारणीचे फवार्राने.
प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे
२२.०६.२०१९
काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात.
मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली. लक्ष्मण नवलेंचे मित्र श्री प्रकाश बाबुराव सरवदे
नंदादीप..!!
जाप करा हो जाप करा
या मंत्राचा जाप करा !
डिप्रेशन ? हात्तिच्या मारी !
अंधश्रद्धा ? हात्तिच्या मारी !
फोबियाज ? हात्तिच्या मारी !
कर्करोग ? हात्तिच्या मारी !
व्यसनाधिनता ? हात्तिच्या मारी !
कोरोना ? हात्तिच्या मारी !
रोग मुळातच भ्रम असे,
उपचारांची का भ्रांत असे ?
जादू आपल्यात सुप्त असे
गुरूंनी ती जागविली असे !
मंत्र असे हा साधा सोप्पा
घोका, न मारता फुकाच्या गप्पा
तर तर तर तर तर ......?
राम राम मंडळी, मंडळी आयुष्य कितीही धकाधकीचं असलं तरी आपल्यासाठी आपल्या वेळेचं एक मूल्य आहे. कधी तरी वेळ काढून एखादं आवडीचं गाणं ऐकत बसणे, काही वेळासाठी तल्लीन होऊन जाणे. एखाद्या पुस्तकाच्या पानात रमणे, मित्राशी फोनवर गप्पा मारत खदखदत हसणे. निसर्गचित्रात रमणे, एखादा तलाव, नदी, समूद्र त्याच्याकडे पाहात त्या सौंदर्यात, समुद्रगाजेत रमणे. मॉर्निंग वॉकला जातांना येतांना प्राजक्ताची फूले-चाफ्यांची फुले वेचत बसणे. असे आपलं सामान्य मानसाचं आयुष्य एका रेषेत सरळ चाललेलं असतं. पण मोठ्या माणसांचं कसं असेल.
अगदी आताआतापर्यंत अशी समजूत होती की, कसे दिसता यापेक्षा कसे आहात हे महत्त्वाचे आहे. काही प्रमाणात हे खरे आहे. काही प्रमाणात खोटे. खोटे अशाकरता की, आपण सगळे राहतो अशा समाजात ज्यात डोळे आहेत. कोणतीही गोष्ट कशी आहे याची जाणीव होण्यापूर्वी डोळे ती पाहतात. पहिली प्रतिमा डोळ्यात उमटते. म्हणजेच, दिसणे महत्त्वाचे आहे. हे दिसणे छान असेल तर पुढे जाण्याचा निर्णय लवकर होतो.
दक्षिण भारतीयांच्या एका समुहावर एका लेखासाठी थोडी मदत हवी आहे. _/\_
बृहन्मुंबई/ठाणे शहर/पनवेल शहर या ठिकाणी दक्षिण भारतीयांमार्फत(तमिऴ/तेलुगू/कन्नड/केरळी)लोकांकडून चालवली जाणारी हिंदू मंदिरे/धार्मिक संस्था कोणत्या?