मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २
भाग १
मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग २
भाग १
डॉ. विश्वजीत कदम यांची ओळख म्हणजे ते शिक्षणसम्राट पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी भारती विद्यापीठ नावाची शिक्षण-संस्था आहे. ते युवक काँग्रेसशी संबंधित असून अत्यंत उच्चशिक्षित आहेत. पीएचडी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. त्यांच्या घरात वडिल, काका असे अनेक जण पीएचडी झालेले आहेत. एकाच घरात इतके लोक पीएचडी हे जगातले एक आश्चर्यच मानावे लागेल पण ते कदम कुटूंबाने वास्तवात उतरवले आहे. २०१४ ची लोकसभेची निवडणूक विश्वजीत कदम यांनी लढवली होती.
प्रिय मायमराठी,
तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी.
तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात.
http://www.misalpav.com/node/41320
ओपिडी संपत आली होती, आज फारसे पेशंट नव्हते मी रिलॅक्स मुड मध्ये होतो आणि तेवढ्यात एकजण केबिन मधे शिरला .... हातात भली मोठी पिशवी , बरेच रिपोर्ट्स असावेत असा अंदाज आला. पुढे तो स्वत:हून बोलला “डॉक्टर मी पेशंट नाहीये , माझ्या आईचे रिपोर्ट्स आहेत ,तुमचा सल्ला हवा आहे “....
मी रिपोर्ट्स घेऊन बघू लागलो आणि तो परत बोलला “माझ्या बायकोनी दोन्ही मुलांना तुम्हाला दाखवलं होतं मागच्या आठवड्यात ती फाईल बघूनच मी आलोय, त्यावर तुम्ही फुफ्फुसविकार तज्ञ आहे असं लिहीलेलं होतं”......
ज्यांना तुम्ही सांगताय-
नोकरी नाही, तर रोजगार करा
मुद्रा योजनेतून कर्ज घ्या
आणि 'पकोडे' तळा!
ऐका, त्यांच्याकडे खऱ्या पदव्या आहेत
त्यांना खऱ्या नोकऱ्या हव्या आहेत
त्यांचे पालक त्यांच्यासाठी झिजलेत
त्यांच्या कष्टातून फीचे पैसे आलेत
त्यांचे स्वप्न चांगल्या नोकरीचे होते
हे नाही कि त्यांनी 'पकोडे' तळावेत!
प्रिय आई,
मला शाळेत एकदा विचारलेले, तुला तुझ्या वडीलांबद्दल काय वाटते? मी सांगितले, "भीती!"
विचारणारा काही क्षण गोंधळून गेला. सारा वर्ग विचारणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. गोंधळ इतका वाढला की पुछो मत. त्यानंतर बसण्याच्या जागेवर फुटलेल्या फटाक्यांमुळे माझे बसायचे हाल झाले.
हे त्या काळचे उत्तर आहे. सध्या असे कोणी उत्तर दिले तर अमेरिकेत जसा नाईन वन वन ला फोन करतात तसाच पोलिसांना फोन करून वडिलांची(च) चौकशी करायला घेतील.
'आपला मानुस'च्या निमित्ताने
ब्रिटिश सत्तेच्या मागोमाग हिंदुस्तानात अर्थव्यवहार करण्यासाठी बॅंका स्थापन होऊ लागल्या आणि त्यांच्या माध्यमातून एका स्थानावरून दुसरीकडे वा एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पैसा पाठविण्यासाठी नवे साधन हिंदुस्तानात उपलब्ध झाले. तत्पूर्वी हिंदुस्तानातील दूरदूरच्या गावातील असे व्यवहार ’हुंडी’ ह्या गोष्टीच्या माध्यमातून होत असे. अशा ’हुंडी’चा हा अल्पपरिचय.
दुसऱ्या बाजीरावाने मराठ्यांचे राज्य घालवले अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. तो अखेरचा पेशवा असल्याने या समजुतीला बळ मिळते. त्या काळाबद्दल खोलवर वाचन करताना (एकत्रित यादी शेवटी दिली आहे) मला असा आढळलं की ही समजूत खोटी आहे. मागच्या भागात वल्ली आणि गामा पैलवान यांनी थोडक्यात प्रतिसाद लिहिले आहेतच, पण मला असे वाटले की याबद्दल सविस्तर लिहायला हवे. म्हणून हा सारांश इथे मांडतो आहे. राज्य बुडवण्यासाठी दुसरा बाजीराव हा कारणीभूत नसला तरी याचा अर्थ असा नाही की तो शूर होता किंवा त्याच्या हातून चुका झाल्या नाहीत. त्याने आपल्या कुवतीनुसार धडपड केली आणि अखेरपर्यंत त्याला आपण काय गमावले याची जाणीव होती.