सह्याद्रीचा सिंह गर्जतो...
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व.
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व.
सदर लेख हा १ मे या दिवशी लिहण्यात आला होता पण मिपा संकेतस्थळावर टाकण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व.
कोरोनामूळ लोकांचं बातम्या बघायचं प्रमाण लई वाढलंय . त्यात त्या काय सांगशील ज्ञानदान तर
पोरसोरस्नी पण बातम्यांचा नाद लावलाय. तस रोजच्याच बातम्या असतील म्हणून टीव्ही लावला बघतोय तर काय कुठलं पण चॅनल लावा नुसत्या दुकानाबाहेर रांगा. तोंडाला मास्क,डोक्याला टोपी आणि हातात आठवड्याचा बाजार करायला लागेल एवढी मोठी पिशवी.दुपारच्या उनात रांगा किलोमीटर लांब गेल्या पण यांनी शिस्त काय सोडली नाही.
शाळेत असतांना खरंच वाटायचं - सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का - असे विचारल्यावर भोलानाथ बरोब्बर उत्तर सांगू शकेल. आता विचारावेसे वाटत आहे - सांग सांग भोलानाथ - बिअरचा पाऊस पडेल कां ?
नाही, नाही, कोरोना व्हायरसमुळे माझ्या मेंदूवर काहीही परिणाम झालेला नाही - मी पूर्णपणे "होशोहवास के साथ (अविरत हिंदी चित्रपट बघण्याचा लिहिण्यावर मात्र परिणाम झाला आहे )" लिहितो आहे हे थोड्याच वेळांत तुमच्या लक्षात येईल.
नेहमीप्रमाणे अकरावी सायन्सवर बायोलाॅजीचं लेक्चर. प्राणीविश्वावर आधारित Kingdom Animalia हा धडा निव्वळ पुस्तकी अंगाने न शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या मुळात आवडीचा. त्यामुळे अर्धी बाजी जणू मारलेलीच. प्राण्यांचे वर्गीकरण करताना एक सूत्र महत्त्वाचं. जसजसे आपण वर्गीकरण करत पुढे जातो तसतसे नंतरच्या गटातील प्राणी आधीच्या गटातील प्राण्यांपेक्षा शरीररचना,अवयव कार्यपद्धतीच्या दृष्टीने अधिक विकसित झालेले आढळतात.
याआधीचे भाग
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154
भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159
भाग 3: https://www.misalpav.com/node/46183
भाग 4: https://www.misalpav.com/node/46203
भाग -5
https://www.misalpav.com/node/46261
आता पुढे..
काल इरफान गेला आणि आज सकाळी झोपेतून डोळे उघडेपर्यंत ऋषि कपूरच्या जाण्याची बातमी पुढ्यात उभी होती. आधीच करोनाच्या थैमानाने लोकांचा जीव अगदी मेटाकूटीला आला आहे. आणि त्यातून लागोपाठच्या दोन दिवसांत, दोन उत्तम अभिनेत्यांनी सोडून जाणे लोकांसाठी नक्कीच त्रासदायक ठरत आहे. मेरा नाम जोकरपासून ते अगदी अलीकडच्या द बाॅडीपर्यंत ऋषि कपूरची फिल्मी कारकिर्द, त्याच्या पिढीतल्या इतर कपूर्सपेक्षा नक्कीच उजवी होती.
योगक्षेमं वहाम्यहम्..खरा अर्थ.
काही दिवसापूर्वी मी भगवदगीतेमधील कर्मण्ये वाधिकारस्ते ..या दुसऱ्या अध्याया मधील श्लोकाबद्दल हा श्लोकाचा कसा विपर्यास होत गेला या बद्दल लिहिले होते. आता नवव्या अध्यायामधील एक श्लोकाचा विचार करू. हा सुद्धा एक विपर्यास झालेला श्लोक आहे.किवा आपण असे म्हणू शकतो कि अनेक लोकांनी आपल्या आळशीपणा किवा नाकर्तेपणा याचे समर्थन करण्यासाठी या श्लोकाचा आधार घेतला आहे.
१.० मूळ श्लोक आणि त्याचा अर्थ.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ९-२२ ॥
अमेरिकेने इराणच्या आर्थिक नाड्या आवळल्यापासून इराणमधल्या लोकांना मोहम्मद रफीच्या एका गाण्याची वेळोवेळी आठवण येत असावी ज्यात "परवरदिगार"ने किती तऱ्हेतऱ्हेच्या संकटांतून भक्तांना वाचवले याचे वर्णन आहे (https://www.youtube.com/watch?v=Rad2gbRFY8w ).
अमेरिकेच्या प्रोत्साहनाने सुरू झालेल्या (आणि चालू असलेल्या) "जागतिक आर्थिक बहिष्कारामुळे" इराणमधील लोकांवर फक्त हे गाणे गातच जगण्याची वेळ आली होती. ही संधी साधत चीननेइराणमधले आपले आर्थिक व इतर हितसंबंध वाढवत, पसरवत इराणला मदतीचा हात पुढे केला.
"तूमचे लीखाण अतीषय आवडते.नेहमि लीहीत रहा."
मी वाक्य वाचले. वाक्याचा अर्थ समजून खरंतर आनंद व्हायला पाहिजे. पण झालं असं की, तो अर्थ मला समजलाच नाही. वाक्यांत झालेल्या 'शीद्दूलेकना'च्या चुकाच आधी डोळ्यांत आणि डोक्यात घुसल्या. वाक्य दुरुस्त करुन घेतलं. पुन्हा वाचलं तेव्हा आशय ध्यानात आला, आणि मग मनाला समाधान वाटलं.