मला आवडलेले ऋतुरंग २०१४
हे दिवाळी अंकाचे समीक्षण नाही किंवा जाहीरातही नाही.
मला या अंकात भावलेले लिखाणाचा आकलन लेखा-जोखा म्हणा (फारतर) आहे.
विषय घेतला आहे स्थलांतर
===========================================
अनेक नावाजलेल्या लेखकांचे लेखन सशक्त अनुवादित आहे.
१.गुलजार =रावीपार (विजय पाडळकर)
फाळणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय चटका लावणारी कथा
२. करतारसिंह दुग्गल= माणुसकी(वसंत आबाजी डहा़के)
उपरोक्त कथा आवडल्या पण मला विशेष जाणवलेले तीन सरळ सत्य अनुभव कथन: