हा सूर्य आणि......
जेव्हा अर्जुनाने जयद्रथाला मारायची प्रतिज्ञा केली तेव्हा कृष्णाला काय वाटले असेल??
---
जेव्हा अर्जुनाने जयद्रथाला मारायची प्रतिज्ञा केली तेव्हा कृष्णाला काय वाटले असेल??
---
पंढरपूर
इसवी सन २२२२ , महिना आषाढ, दिवस एकादशीचा.
"जाता पंढरीसी सुख वाटे जीवा....."
आजी आजोबांची पंढंरी म्हणजे नातवंड. पोटासाठी दाहीदिशा अशा परिस्थितीत बरेच आजीआजोबा या सुखापासून वंचितअसतात. कवीवर्य बाकीबाब म्हणतात तसेच,
"पिलास फुटूनी पंख तयांचे घरटी झाली कुठे कुठे.....",
शतसूर्यांची जळती बिंबे
गिळुनी टाकण्या कृष्णविवर हे
स्थळकाळाची अदय शृंखला
तटतट तोडून हिंडत आहे
क्षुधा अपरिमित अंतर्यामी
धगधग पेटून उठली आहे
आदिम स्वाहाकार सूक्त का
पुनश्च अविरत गुंजत आहे?
विज्ञानाचे नियम तोकडे-
विपरित त्यांच्या घडते आहे
भवताला घोटात गिळुनिया
कृष्णविवर हे हिंडत आहे
"विझत्या सूर्यावरती लट्टू
नार नवेली पृथ्वी आहे"
कृष्णविवर संतप्त होऊनी
अथक स्वतःला कोसत आहे
तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड
सहयाद्री असो वा सागरी
राज्य करतो, राजा माझा ||
शाहिस्ते खान, अफजल खान, मानसिंग, इंग्रज
देशी असो वा विदेशी
जिंकतो सगळ्यांना, राजा माझा ॥
दुर्जनांचा विनाशी, सज्जनांचा कैवारी
रयतेला न्याय देतो
सर्वांसाठी समान, राजा माझा ||
हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई
सर्व धर्म समान मानतो
सगळ्यांना समान लेखतो, राजा माझा ।।
निश्चयाचा महामेरु, सामान्यजनांचा आधारु
मनातला तिमीर दूर करतो
ध्येयाचा सूर्य तळपता, राजा माझा ||
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली:
-------------------------------------------------------
आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल. title : एआय, एआय, तू आहे तरी काय ?
मंडळी,
हिंदुस्थानात सर्वात स्वस्त गोष्ट
माणसाचा जीव.
रोज मरताहेत अकाली
कशी करावी कीव?
गोवा,शिरगाव येथील लैराईदेवी जत्रा
जमले होते 40 हजार नऊ शे सतरा.
गेले होते आशीर्वाद घेण्या,
मिरवणुकीत सहभाग देण्या.
करण्या कुटुंबाची हौस
आणि मुलांची थोडी मौज.
मिरवणुकीदरम्यान,
एका ठिकाणी उतार,
लोकांना नाही कळले
ना रांग, नाही कतार
गोंधळात लोक पडले,
काही जोरात ओरडले
एकमेकांवर लागले पडू
बायका,मुले लागले रडू
काही मराठी संत कवींनी शृंगार आणि अहंकारपती रचनांचा उपयोग आधी शृंगारीक रंजनाच्या जाळ्यात ओढून षडरीपूंच्या धोक्यांपासून श्रोत्यांना सावध करण्यासाठी केलेला आहे. परवा मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट वाक्ये धाग्यावरील विवीध मिपाकरांचे प्रतिसाद वाचत वाचत अस्मादीकांची गाडी मारवाजींच्या प्रतिसादांपर्यंत पोहोचली. त्यांच्या सुरवातीच्या प्रतिसादांवरून आठवले ते 'जनतेच्या' महाविद्यालयातील पदव्यूत्तर वाणीज्यचे 'बिझनेस कम्युनीकेशन' विषयाचे रिटायरमेंटला आलेले एक प्राध्यापक. वर्गात मुख्यत्वे मुलींची बहुसंख्या होती.