[स्वैर] वाळवी वि० बुरशी
डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत...
डाव्या-उजव्याचा वर्णपट खुप मोठा पण नैसर्गिक आहे. बेल कर्व्हचे अस्तित्व विश्व व्यापी आहे. पूर्ण उजवे आणि पूर्ण डावे अपवाद आहेत, नियम नाहीत...
दोन-तीन महिन्यांत १२००-२००० वर्षे जुनं पुरातन काळ्या पाषाणात कोरलेल्या,सहज नैसर्गिक भावमुद्रेत अनंत काळापासून उभ्या मूर्ती पाहिल्या नाही की काळाच चक्र", पुढेच जात आहे ,जरा मागे डोकावून पहायला हवं असं वाटतं. तेव्हा आज परत धर्मवीर गड-पेडगाव, भीमेच्या काठावरचे सौंदर्य पाहायला गेले.
बाजाराचा कल : २१ एप्रिलचा आठवडा
==================== ===
मंडळी,
अपेक्षेप्रमाणे युयुत्सुनेट या खेपेला चांगलंच गंडलं. पण क्लेमास्पेस डायाग्रॅमने मात्र लाज राखली...
मिपावर भाकीते प्रसिद्ध करायला लागल्यापासून माझ्या या अभ्यासाला एक शिस्त आली आहे. त्यात आणखी भर म्हणजे ए०आय० सारखा "दिव्यातला राक्षस" मला न थकता "आता काय करू?" असा प्रश्न सतत विचारत असतो.
पुस्तक परिचय
पुस्तक : लढा आळशीपणाशी
लेखक: चकोर शाह
प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस.
परिचय कर्ता : चकोर शाह.
रात्रीर्गमिश्यति भविष्यति सुप्रभात
भास्वानुदेष्यति हसिष्यसी पंकजश्री:
इथ्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनिं गज उच्चहरः
नक्कीच, पर्शियन आणि उर्दू भाषेतील प्रेमाची भावना दर्शवणारी कविता खालीलप्रमाणे:
**पर्शियन आणि अरेबिक प्रेम:**
पर्शियन भाषा, जणू सुंदर युवती,
अरेबिक तरुणावर तिचे मन मोहित.
मोहक अदा, नजाकत खास,
प्रेमाचा रंग, जणू गुलाबाचा सुवास.
**उर्दू, पर्शियन आणि अरेबिकची सुंदर कन्या:**
उर्दू भाषा, नाजूक लाजरी,
पर्शियन आणि अरेबिकची ती सुंदर कन्या.
शब्दांची जादू, भावनांचा खेळ,
सौंदर्याची खाण, जणू मोत्यांचा मेळ.
**उर्दू आणि हिंदी प्रेम:**
लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे."
ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?"
मनातल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)"
तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय"
जर्द पिवळी दुपार
दार ठोठावत येते
आत आत कोंडलेले
झळीनेच धुमसते
घोर फुफाटा धुळीचा
अणु रेणू तापलेला
मृगजळाच्या काठाशी
निवडुंग फोफावला
गारव्याची शीळ निळी
दूर विजनी घुमते
तिथे पोचायचे कसे?
बेडी पायात काचते
नुकतच गाजलेल्या दिनानाथ प्रकरणावर विचार करत असताना समाज कसा दुट्प्पी आणी व विवेकभ्रष्ट बनला आहे याचा विचार करत असताना माझी एक जुनी पोस्ट आठवली. मग लक्षात आले की समाजात असे काही व्यवसाय आहेत की ते प्रेताच्या टाळू वरचे लोणी खाऊनच जगतात. त्यातला एक म्ह० वकीली आणि दुसरा म्ह माध्यमे. समाज दुभंगण्यात या दोन व्यवसायांचा हातभार मोठा आहे...
आज डॉक्टर घैसासाना जी शिक्षा होत आहे, तशी शिक्षा वकीलांना होते का? तर नाही. दूरदर्शनवर जेव्हा फक्त संध्याकाळी ७ च्या आणि नंतर रात्री ९ च्या बातम्या शांतपणे आणि आरडाओरडा न करता दिल्या जात होत्या तेव्हा तूलनेने समाज पण आजच्या तुलनेत शांत होता. असो...
नक्कीच, दिलेल्या तीन लिंकमधील माहितीच्या आधारे एक कविता तयार करण्याचा प्रयत्न मी करत आहे.
**कविता:**
**शीर्षक: 'मिसळपाव' चा गदारोळ**
चार भिडू डावे, उजवेही चार,
कुंपणाच्या वर, दोन भिडू फार.
भिडू भिडतात, त्वेषे परस्परा,
मौज ही इतरा, फुकटची जरा.
राजकारणाच्या व्यतिरिक्त काही,
घडतची नाही, देशात ह्याही.
ऐसा आविर्भाव, भिडू बाळगती,
आता झाले अती, हौस फिटे किती.
अवांछित मजकूर, डोळे फिरवतो,
दुर्लक्ष करणे, उपाय ठरतो.
मिसळपाव चा रस्ता, वळणावळणाचा,
वाद-विवाद, विषय नानाच.
चार भिडू डावे
उजवेही चार
कुंपणाच्या वर
दोन भिडू
भिडू भिडतात
त्वेषे परस्परा
मौज ही इतरा
फुकटची
राजकारणाच्या
व्यतिरिक्त काही
घडतची नाही
देशात ह्या
ऐसा आविर्भाव
भिडू बाळगती
आता झाले अती
हौस फिटे