मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तसे पाहिले तर....

दिपाली पोटे ·

In reply to by संजय पाटिल

किसन शिंदे 04/08/2016 - 16:45
मराठी किबोर्ड असेल तर कदाचित जमणार नाही, पण गूगलचा इनस्क्रिप्ट किबोर्ड असेल तर जमेल बहुदा

तोवर तुम्ही बाहेरच थांबायच. दरवाजा ठोकुन लवकर बाहेर या असे बोंबलायचे नाही. आता तर कुठे कळ आलीय, मोकळ व्हायला वेळ लागणारच. तोवर दम धारा. सब्रका फळ मिठा होता है. थोड थांबा अन मग बघा तुम्हाला कसा ताज्या ताज्या सुगंधी जिलबीचा आनंद लुटता येइल ते. आता पर्यंत लोक मिपावर डायरेक्ट मोकळे व्हायला येत असत. अशी कळ आली म्हनुन कोनी झैरात केली नव्हती. पैजारबुवा,

In reply to by किसन शिंदे

देवा उगा येता जाता दंडवत घालु नका. आमाला आमच्या पायरीने राहुद्या. बहुरुप्याचा पुढचा भाग कधी लिवताय? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नीलमोहर 04/08/2016 - 16:07
देवांना भरपूर (रिकामा) वेळ दिसतोय हाताशी, पैजारबुवा, तुम्हाला दंडवत घालून थकलो आम्ही :) लेखिकाबाई, अत्यंत उत्कंठावर्धक लेखन.. व्हॉट अ सस्पेंन्स..

In reply to by मोहनराव

माश्या मारताना हात सांभाळा. माशी जायची उडुन आणि हात जायचा बुडुन आणि माश्या मारल्यावर हात साबण लावुन स्वच्छ धुवा. मगच किबोर्डाला हात लावा. पैजारबुवा,

प्लीज चिकोल्या नका आणू ? डोळे भरून येतील असंही नको. काही तरी खुसखुशीत, म्हणजे आपलं लेखन मोबाइलवर वाचतांना मी सारखा गालातल्या गालात हसलो पाहिजे, आणि आजुबाजुचे लोक.. कसला बावळट म्हातारा आहे, अशा नजरेने लोकांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ ताई तुम्ही यांच्या वरलिया रंगा भुलून त्यांच्या फर्माईशी पूर्ण करायच्या फंदात पडू नका. तुम्हाला अजून यांनी पाहिले देखिल नसेल पण खुशाल काकु म्हणुन मोकळे झाले. या खवचट म्हातार्याच्या काकु या नात्याने आम्ही तुम्हाला ताई म्हणुन संबोधले. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

काकू या शब्दात अतीव रिस्पेक्ट आहे, काकू शब्दातून एक जिव्हाळा, आपुलकी, प्रेम दिसतं, सतत कुटुंबाची काळजी करणारं प्रसंगी चुका पोटात घेणारं ते एक व्यक्तिमत्व वाटतं. तै अशा शब्दात जालावर भीती दिसते, उगा रिस्क नको असा भाव त्या शब्दात दिसतो ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ताई म्हणते की कशी एक वात्सल्यमुर्ती डोळ्यासमोर उभी रहाते. आपली सतत काळजी घेणारी. आपल्या घासातला एक घास लहानग्या भावासाठी काढुन ठेवणारी. आईने घातलेले धपाटे स्वत:च्या पाठीवर झेलणारी. अशी ताई असावी अशी प्रत्येक भावाची इच्छा असते. म्हणुनच एका प्रसिध्द कवीने लिहिले आहे प्रेम स्वरुप ताई,वात्सल्य सिंधु ताई, बोलावु तुज आता मी कोणत्या उपायी कोणाला ताई म्हणण्यात आम्हाला तर कोणतीच रिस्क दिसत नाही. उलट काकु म्हटल्याने चार फटके पडायची शक्यता जास्त दिसते. (पुण्यात येउन कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या बाईला (तोंडावर) काकु म्हणुन दाखवा. लकडीपुलावर मी तुमचा पुणेरी पगडी घालुन शाल आणि श्रीफळ देउन (पाणी असलेला नारळ वाजवुन) सत्कार करेन. जर तुम्ही सत्काराला येउ शकलात तर. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

वास्तव जगातील ताई आणि आभासी जगातील ताई यात फरक आहे हो, जाल काकू आणि वास्तव काकू या सारख्या वाटतात. जाऊ द्या....जाल काकू लेखन घेऊन आल्यावर सांगतील खरं काय ते.... :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाल काकू आणि वास्तव काकू या सारख्या वाटतात.
जाल काकू असे म्हणाल्यावर आमच्या डोळ्या समोर राष्ट्रकाकू गिरीजा उभ्या रहातात. आणि मग दुसर्या कोणाला काकू म्हणावेसे वाटत नाही. या उलट तै म्हटले की आपल्या शरदिनीताई डोळ्यासमोर येतात. याच कारणाने मी सर्व स्त्री सदृष्य आयडींना ताई असे संबोधतो. कोणी कोणाला काय म्हणावे हे माझ्या हातात नाही. मी केवळ एक निरिक्षण नोंदवले इतकेच. पैजारबुवा,

नाखु 04/08/2016 - 16:10
"कळ"ल्यावाचून लिहू नये,"बो"लावल्याशिवाय जाऊ नये.... मी नक्की कुणाचा या त्यांच्या आगामी चोरोळी संग्रहातून साभार.

भाषा शैली सुरेख आहे. पुढचे सगळे 100 भाग एकदम टाकले तरी चालतील तुम्हाला मिपा नवीन नाही हे कळलेच म्हणूनच तुम्ही असा धागा काढलात

अस्वस्थामा 04/08/2016 - 20:19
आधी एक पोटे होते (या त्यांच्या प्रतिक्रियांचा नमुना, बघा ओळख पडतीय का ? ;) ) आंतरजालावरदेखील लोकांची सामाजिक स्मृती क्षीण असते असे मानणारे असतात म्हणायचं. (अर्थात या आयडीचा त्या आयडीशी संबंध असेल असं म्हणणं घाईचं असेल. वाट बघेगे आणि देखेंगे पुढे काय काय होताय ते. )

आदूबाळ 05/08/2016 - 11:54
बॉलरचा फॉलोथ्रू संपायच्या आधीच सेहेवाग स्टंप कव्हर करत ऍक्रोस यायचा. बॅट थर्डमॅनच्या दिशेला उचलली जायची. आता झणकेदार पुल बसणार म्हणून आम्ही सरसावून बसायचो. पैजारबुवांचं नाव प्रतिसादांत बघून तसंच काहीसं झालं.

In reply to by संजय पाटिल

किसन शिंदे 04/08/2016 - 16:45
मराठी किबोर्ड असेल तर कदाचित जमणार नाही, पण गूगलचा इनस्क्रिप्ट किबोर्ड असेल तर जमेल बहुदा

तोवर तुम्ही बाहेरच थांबायच. दरवाजा ठोकुन लवकर बाहेर या असे बोंबलायचे नाही. आता तर कुठे कळ आलीय, मोकळ व्हायला वेळ लागणारच. तोवर दम धारा. सब्रका फळ मिठा होता है. थोड थांबा अन मग बघा तुम्हाला कसा ताज्या ताज्या सुगंधी जिलबीचा आनंद लुटता येइल ते. आता पर्यंत लोक मिपावर डायरेक्ट मोकळे व्हायला येत असत. अशी कळ आली म्हनुन कोनी झैरात केली नव्हती. पैजारबुवा,

In reply to by किसन शिंदे

देवा उगा येता जाता दंडवत घालु नका. आमाला आमच्या पायरीने राहुद्या. बहुरुप्याचा पुढचा भाग कधी लिवताय? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नीलमोहर 04/08/2016 - 16:07
देवांना भरपूर (रिकामा) वेळ दिसतोय हाताशी, पैजारबुवा, तुम्हाला दंडवत घालून थकलो आम्ही :) लेखिकाबाई, अत्यंत उत्कंठावर्धक लेखन.. व्हॉट अ सस्पेंन्स..

In reply to by मोहनराव

माश्या मारताना हात सांभाळा. माशी जायची उडुन आणि हात जायचा बुडुन आणि माश्या मारल्यावर हात साबण लावुन स्वच्छ धुवा. मगच किबोर्डाला हात लावा. पैजारबुवा,

प्लीज चिकोल्या नका आणू ? डोळे भरून येतील असंही नको. काही तरी खुसखुशीत, म्हणजे आपलं लेखन मोबाइलवर वाचतांना मी सारखा गालातल्या गालात हसलो पाहिजे, आणि आजुबाजुचे लोक.. कसला बावळट म्हातारा आहे, अशा नजरेने लोकांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओ ताई तुम्ही यांच्या वरलिया रंगा भुलून त्यांच्या फर्माईशी पूर्ण करायच्या फंदात पडू नका. तुम्हाला अजून यांनी पाहिले देखिल नसेल पण खुशाल काकु म्हणुन मोकळे झाले. या खवचट म्हातार्याच्या काकु या नात्याने आम्ही तुम्हाला ताई म्हणुन संबोधले. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

काकू या शब्दात अतीव रिस्पेक्ट आहे, काकू शब्दातून एक जिव्हाळा, आपुलकी, प्रेम दिसतं, सतत कुटुंबाची काळजी करणारं प्रसंगी चुका पोटात घेणारं ते एक व्यक्तिमत्व वाटतं. तै अशा शब्दात जालावर भीती दिसते, उगा रिस्क नको असा भाव त्या शब्दात दिसतो ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ताई म्हणते की कशी एक वात्सल्यमुर्ती डोळ्यासमोर उभी रहाते. आपली सतत काळजी घेणारी. आपल्या घासातला एक घास लहानग्या भावासाठी काढुन ठेवणारी. आईने घातलेले धपाटे स्वत:च्या पाठीवर झेलणारी. अशी ताई असावी अशी प्रत्येक भावाची इच्छा असते. म्हणुनच एका प्रसिध्द कवीने लिहिले आहे प्रेम स्वरुप ताई,वात्सल्य सिंधु ताई, बोलावु तुज आता मी कोणत्या उपायी कोणाला ताई म्हणण्यात आम्हाला तर कोणतीच रिस्क दिसत नाही. उलट काकु म्हटल्याने चार फटके पडायची शक्यता जास्त दिसते. (पुण्यात येउन कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या बाईला (तोंडावर) काकु म्हणुन दाखवा. लकडीपुलावर मी तुमचा पुणेरी पगडी घालुन शाल आणि श्रीफळ देउन (पाणी असलेला नारळ वाजवुन) सत्कार करेन. जर तुम्ही सत्काराला येउ शकलात तर. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

वास्तव जगातील ताई आणि आभासी जगातील ताई यात फरक आहे हो, जाल काकू आणि वास्तव काकू या सारख्या वाटतात. जाऊ द्या....जाल काकू लेखन घेऊन आल्यावर सांगतील खरं काय ते.... :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जाल काकू आणि वास्तव काकू या सारख्या वाटतात.
जाल काकू असे म्हणाल्यावर आमच्या डोळ्या समोर राष्ट्रकाकू गिरीजा उभ्या रहातात. आणि मग दुसर्या कोणाला काकू म्हणावेसे वाटत नाही. या उलट तै म्हटले की आपल्या शरदिनीताई डोळ्यासमोर येतात. याच कारणाने मी सर्व स्त्री सदृष्य आयडींना ताई असे संबोधतो. कोणी कोणाला काय म्हणावे हे माझ्या हातात नाही. मी केवळ एक निरिक्षण नोंदवले इतकेच. पैजारबुवा,

नाखु 04/08/2016 - 16:10
"कळ"ल्यावाचून लिहू नये,"बो"लावल्याशिवाय जाऊ नये.... मी नक्की कुणाचा या त्यांच्या आगामी चोरोळी संग्रहातून साभार.

भाषा शैली सुरेख आहे. पुढचे सगळे 100 भाग एकदम टाकले तरी चालतील तुम्हाला मिपा नवीन नाही हे कळलेच म्हणूनच तुम्ही असा धागा काढलात

अस्वस्थामा 04/08/2016 - 20:19
आधी एक पोटे होते (या त्यांच्या प्रतिक्रियांचा नमुना, बघा ओळख पडतीय का ? ;) ) आंतरजालावरदेखील लोकांची सामाजिक स्मृती क्षीण असते असे मानणारे असतात म्हणायचं. (अर्थात या आयडीचा त्या आयडीशी संबंध असेल असं म्हणणं घाईचं असेल. वाट बघेगे आणि देखेंगे पुढे काय काय होताय ते. )

आदूबाळ 05/08/2016 - 11:54
बॉलरचा फॉलोथ्रू संपायच्या आधीच सेहेवाग स्टंप कव्हर करत ऍक्रोस यायचा. बॅट थर्डमॅनच्या दिशेला उचलली जायची. आता झणकेदार पुल बसणार म्हणून आम्ही सरसावून बसायचो. पैजारबुवांचं नाव प्रतिसादांत बघून तसंच काहीसं झालं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
तसे पाहिले तर मिसळपाव मला काही नवीन नाही...पण कधी वाटले नाही आपण यावर लिहावे...काल अचानकच सुचले...आता का हे तुम्ही नक्की विचारणार नाही...तर सुचले...लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी एक खुमासदार लेखन...तोवर...

टच मी नॉट

विनायक प्रभू ·

राजाभाउ 01/08/2016 - 18:13
ग्रेट सर ग्रेट. तुमचा या कड बघण्याचा द्रूष्टिकोन खरच वेगळा आहे. म्हणजे ओसीडी बद्दल अस नव्हे तर एकुणच मुलांच्या वागण्यातील छोट्या , छोट्या चुकां(??) कडे आम्ही पालक अस बघतो कि झाल संपल आता सगळ, त्या पार्श्वभुमीवर हे केवळ वेगळच नव्हे तर विचार करायला लावणार आहे . अस्तुचा मंत्र. या विषयावर अजुन वाचायला आवडेल.

पैसा 01/08/2016 - 18:36
खूप पॉझिटिव्ह विचार आहे. अजून लिहा!

उडन खटोला 01/08/2016 - 18:40
हा प्रश्न फक्त एवढ्यापुरता मर्यादित आहे? तसं असल्यास ठीक आहे. अन्यथा काही उपाय योजना करणं आवश्यक वाटतंय. बाकी आपण 'सुगम'संगीत कधी पासून ? ;)

नीलमोहर 01/08/2016 - 18:59
हा वेगळा दृष्टीकोन खूपच आवडला, खरेतर असे कौन्सेलिंग शाळांमध्येच होणे गरजेचे आहे. सगळे पालक असा विचार करत असते आणि आपल्या मुलांना नॉर्मल, अ‍ॅज इज जगू देत असते तर कितीतरी समस्या मुळातूनच मिटल्या असत्या. तुम्ही सायकियॅट्रिस्ट आहात बहुतेक. अजून असे किस्से वाचायला आवडतील, धन्यवाद :)

गवि 01/08/2016 - 18:59
या कथेत वेगळीच छटा दिसली. तो भास की खरंच तसंच इन्टरप्रिटेशन योग्य आहे हे सांगता येत नाही. फिक्शन असल्यास तसं मानता येईल. मानसिक उपचारांऐवजी उलट हँडवॉशच्या इंपोर्टेड ब्रँडचा सप्लाय करणारे (खतपाणी घालणारे) सर/ कोच असा फिक्शनल अँगल आहे का?

अजून उकलून सांगता का स्टोरी. प्रॉब्लम सूटला असं वाटलं नाही. कथा सांगत राहा सर, मला नै कल्ला म्हणून काय झालं. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 02/08/2016 - 12:14
प्राडॉ, असं बघा की : (x-a).(x-b).(x-c).... हा गुणाकार करंत (x-z) पर्यंत गेलं, तर एक कंस x-x म्हणजे ० येणार. सहाजिकंच सर्व गुणाकार ० येणार. शेवटी 5 raised to 0 म्हणजे ५ चा शून्यावा घातांक काढायचं एव्हढंच काम उरलं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ह्याचा अर्थ जिथे तुमची पॉवर शुन्य आहे तिथे अंक कुठलाही असो उत्तर एक च येणार. १= अनया म्हणजेच अनया ला जे वाटते ते खरे. तुमच्या फ्रेम ऑफ रेफेरन्स शी तिला काहीही घेणे देणे नाही. मला योग्य वाटते ते मी करणार, त्याचा तुम्हाला काहीही त्रास आहे का? मग गप्प बसा आणि लक्ष देउ नका.

In reply to by विनायक प्रभू

>>>>>>मला योग्य वाटते ते मी करणार, त्याचा तुम्हाला काहीही त्रास आहे का? मग गप्प बसा आणि लक्ष देउ नका. हं....ओके. गा. पै आणि सर. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by विनायक प्रभू

अनया ला जे वाटते ते खरे. तुमच्या फ्रेम ऑफ रेफेरन्स शी तिला काहीही घेणे देणे नाही. मला योग्य वाटते ते मी करणार, त्याचा तुम्हाला काहीही त्रास आहे का? मग गप्प बसा आणि लक्ष देउ नका. हे अनयामध्ये असलेल्या मोठ्या समस्येचे पहिले लक्षण असले तर ? मोठ्या समस्या छोट्या असताना त्यांचे निराकरण तुलनेने बरेचसे सोपे आणि यशस्वी असते. मोठी समस्या असणारच नाही असे वरवरचा अंदाज पुढे भारी पडू शकतो. त्यामुळे, सामान्य व्यवहारापेक्षा फार वेगळा व्यवहार एखाद्या मोठ्या समस्येकडे निर्देश करत नसल्याची खात्री करून मगच त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.

चतुरंग 01/08/2016 - 20:31
कधी होतं त्याचा प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा असतो..... इतकंच पालकांनी सांभाळलं तर बरेच प्रश्न हे प्रश्न नसतातच. धन्यवाद मास्तुरे! __/\__

संस्कारक्षम वयातल्या समस्यांची झलक सुंदर रितीने लेखात मांडली आहे. या नाण्याला दोन बाजू आहेत. एक बाजू... प्रत्येकजण (म्हणजे तुम्ही आम्हीच हो !) आपल्याभोवती विचार-आचाराची एक विशिष्ट सीमा आखून घेतो. समाजातली प्रत्येक व्यक्ती आपल्या वैयक्तीक विचारांप्रमाणे आणि मानसिक ताकदीप्रमाणे ती सीमा स्वतःला परवडेल तेवढी ताणते-आक्रसते. या सर्व सीमांची सरमिसळ (ओव्हरलॅप) होऊन त्यांची एक जाडसर सामाजिक सीमा तयार होते. त्या सीमेपासून (बाहेर किंवा आतवरही) दूर गेलेल्या व्यक्तिच्या संबंधात; (अ) ती व्यक्ती "परकी" असली तर "जमेल व परवडेल तेवढी" छद्मी टीकाटिप्पणी केली जाते आणि (आ) ती व्यक्ती "आपली" असली तर दुसरे कोणी "तशीच छद्मी टीकाटिप्पणी" करेल म्हणून कावरे बावरे व्हायला होते ! :) ही दुसरी अवस्था म्हणजे "इतर लोक काय म्हणतील?" सिंड्रोम होय. तो टाळायला, "संस्कारक्षम" वयाच्या मुला-मुलींना समजून त्यांच्या प्रश्नांचे निरसन करणे जेवढे जरुरीचे आहे तेवढेच त्यांच्या पालकांच्या गैरसमजती दूर करणे जरूरीचे आहे. (दुसर्‍या शब्दांत : 'कोणकोणत्या गोष्टींना' व 'त्या प्रत्येक गोष्टीच्या कोणत्या स्तराला' किती महत्व द्यायचे किंवा फाट्यावर मारायचे, याचे भान ठेवणे जरूरीचे आहे.) याबाबतीत तारतम्य पाळले तर, "काल सरतो तसे शहाणपण येते." दुसरी बाजू... पालक मुलांच्या जवळपास वावरत असतात (हे गृहीतक सर्व पालकांत खरे असेलच असे नाही, पण बहुसंख्य पालकांत ते अध्याहृत धरूया). त्यामुळे, जेव्हा पालक कावरेबावरे होतात तेव्हा ती केवळ "इतर लोक काय म्हणतील?" अशीच काळजी आहे की त्यांच्या म्हणण्याला अजून काही सबळ आधार आहे हे पाहण्यासाठी अजून काही उत्खनन करणे जरूर आहे. जर पाल्यात काळजी करण्याजोगे इतर काही महत्वाचे धागेदोरे सापडले तर त्याची मूळ कारणे आणि म्हणून उपायही जास्त गंभीर असू शकतात. गंभीर उदाहरण फार कमी प्रमाणात आढळत असले तरी ज्या व्यक्तीत ते आढळते त्या व्यक्तीच्या (आणि तिच्या पालकांच्या) जीवनावर त्याचे लक्षणीय आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात... मुख्य म्हणजे अश्या प्रत्येक व्यक्ती-पालक समुहासाठी हे परिणाम १००% असतात... तेथे संख्याशास्त्र (statistics) कामी येत नाही. थोडक्यात, फार आक्रमक पवित्रा नको पण फार संरक्षणात्मक पवित्राही बरा नाही... ही कृती कठीण आहे, पण हे जग असेच आहे ! ;)

रामदास 02/08/2016 - 10:15
वॉश रुम मधून बाहेर आल्यावर हातावर चार वेळा साबण फासून दहा वेळा हात धुणारी मुलं आठवून हसायला आले.

जागु 02/08/2016 - 12:06
तुम्ही खुप पॉझिटिव्हली पाहीलत तिच्याकडे पण समाजात वावरताना तिच्या अशा वागण्याने तिच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. सगळेच तिला समजून घेतील असे नाही. त्यामुळे ती बरी होईल ह्या आशेवर दिवस ढकलण्यापेक्षा मानसोपचार तज्ञाकडून उपचार करुन घ्यावा असे माझे मत आहे.

In reply to by जागु

तिला समजुन घ्यावे अशी तिची अपेक्षा नाही. ज्याला तुम्ही आजार समजता आणि त्याचा तुम्हाला काही त्रास आहे का? उदा: टी.बी. मग मानसोपज्ञ, सप्रेसंट औषधे आणि त्याचे दुरगांमी वाईट परिणाम पेक्षा आपोआप कमी होईल ह्याची वाट बघणे केंव्हाही योग्य.

In reply to by विनायक प्रभू

जागु 02/08/2016 - 13:02
आम्हाला सवय झाली आहे, पण पाहुणे आले की अवघड होते. विषेशतः लहान मुले आली तर पंचाईत होते. आणि त्यांना समजावुनन सांगता सांगता नाकी नउ येतात. आणि मग ओ.सी.डी,सायकीअ‍ॅट्रीस्ट च्या हलक्या आवाजात चर्चा सुरु होतात. कंटाळा आलाय, काय करावे ते कळत नाही. तिच्या आईला जे अनुभव येतात त्यावरून मी वरची पोस्ट टाकली आहे. कौन्सिलिंग केल्याने दुष्परीणाम नाही होणार.

सुबोध खरे 04/08/2016 - 10:20
प्रभू सर जे आहे ते आहे त्याचा हसत स्विकार करा,आपोआप जाईल हे." हे पटले नाही. आईला मुलीला कवेत घ्यायचे होते तरीही मुलगी तयार नाही याचा अर्थ तिची स्वच्छतेबद्दलची कल्पना प्रमाणाबाहेर टोकाची(अतिशयोक्तीची) आहे. कोणाशीही हस्तांदोलन करीत नाही मग बस मध्ये किंवा रेल्वेत चढणार कशी? केवळ स्वतःच्या गाडीत आणि ती सुद्धा जंतुनाशकाने धुवून? उद्या नोकरीवर गेली तर वरिष्ठांशी कसे वागणार? हस्तांदोलनानंतर जर ती हात धुते हे कळले तर वरिष्ठ कितिही हुशार असेल तरी समजून घेणार नाहीत. (प्रत्येक माणसाचा अहं असतोच) आईवडिलांशी मिळून मिसळून वागली नाही तर एक वेळ समजू शकतो. पौगंडावस्थेत असे होऊ शकते. पण समवयस्क मुलांशी मिळून मिसळून वागू शकली नाही तर अतिहुशार असूनही सार्वजनिक जीवनात अपयशी होण्याची शक्यता जास्त आहे. अशी एकलकोंडी मुलं( जर हा मनोविकार नाही असे निदान झाले तर) फक्त संशोधनासारख्या क्षेत्रात टिकू शकतात. हुशारी हा एक गुण झाला. पण इतर अवगुण असतील तर हुशारी आपली चमक दाखवू शकत नाही असे असंख्य वेळेस सिद्ध झालेले आहे. या केस मध्ये( जर प्रत्यक्ष असेल तर) हि मुलगी मंत्रचळेपणा( OCD) या आजाराची शिकार झालेली आहे किंवा त्याच्या कडेवर उभी आहे. वेळेत उपचार झाले नाहीत तर हुशारी असून फुकट जाण्याचीच शक्यता जास्त आहे. आपल्या लेखात तिच्या हुशारीचे जरा "जास्त" कौतुक होताना दिसत आहे आणि हुशारीमुळे इतर अवगुण झाकले गेल्यासाखे दिसत आहेत. जाता जाता-- हुशारीचे नऊ प्रकार आहेत असे मानले जाते. https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences http://skyview.vansd.org/lschmidt/Projects/The%20Nine%20Types%20of%20Intelligence.htm यातील गणिताच्या हुशारीला आपल्याकडे अवास्तव महत्त्व दिले जाते. असे असूनही सर्वात जास्त सत्ता किंवा पैसे हा गणिती हुशार पेक्षा भाषिकLinguistic Intelligence आणि परस्पर संबंधातील हुशारInterpersonal Intelligence (People Smart”) व्यक्ती मिळवताना जगभर दिसतात. उदा वकील, राजकारणी आणि सनदी नोकर. हे लोक शास्त्र आणि गणितातील हुशार लोकांना( डॉक्टर इंजिनियर इ.) हे आपले बटीक बनवून वापरताना दिसतात.

In reply to by सुबोध खरे

गवि 04/08/2016 - 10:37
म्हणूनच मला उलट ही एक मनोव्यापार थीम बेस्ड गूढकथा वाटते. कथेतले सर / टीचर हे त्या मुलीचा मंत्रचळ नुसता इग्नोर करत असते तर इंपोर्टेड डिसइन्फेक्टंट वगैरेचा स्टॉक का पुरवत राहिले असते? असं पुरवणं हे उलट खतपाणी घालणारं आहे. यात सर तिला फक्त स्वतःच्या कंट्रोलमधे ठेवू इच्छितात आणि त्यासाठी वारंवार निर्जंतुकीकरण करणार्या बाटल्या पुरवतात, मनोविकाराची शक्यता झटकून टाकतात.. अशाही अँगलने पाहता येईल (लेखकाला अभिप्रेत नसेलही, तरीपण).. किॅवा पाण्याने सतत हात धुणे या मंत्रचळापासून दूर होण्याची एक मधली स्टेप म्हणजे पाण्याऐवजी हँड सॅनिटायझर वापरणे असंही असेल का? जर तसा हीलिंग उद्देश सरांचा असेल तरीही मानसिक विकार / समस्या सरांनी अॅक्नॉलेज , मान्य केली असंच होईल.

In reply to by सुबोध खरे

+१ थोडीशी पुस्ती... अशी एकलकोंडी मुलं( जर हा मनोविकार नाही असे निदान झाले तर) फक्त संशोधनासारख्या क्षेत्रात टिकू शकतात. हे दोनएक दशकांपूर्वी शक्य होते. पण... आधुनिक संशोधनात "स्वतःला प्रयोगशाळेत बंद करून संशोधन करणारा एकांडा संशोधक" हे समिकरण आता जुने झाले आहे. उच्च प्रतीचे आधुनिक संशोधन करण्यासाठी "अनेक (बर्‍याचदा अनेक देशांत विखुरलेल्या) संशोधकांचे आणि त्यांना मदत करणार्‍या तंत्रज्ञांचे मोठे गट" कार्यरत असतात. त्यामुळे अश्या विविध विषयांचे आणि विविध पात्रतेचे तज्ञ एकत्रितपणे काम करत असलेल्या गटांचे यशस्वी नेतृत्व करू शकेल अश्या "उत्तम प्रबंधक" असलेल्या संशोधकालाच यश मिळते आणि त्याचे नाव प्रबंधावर सर्वप्रथम असते. महत्वाच्या विषयावरचा एकांड्या लेखकाचा शास्त्रिय प्रबंध भूतकालात जमा झालेला आहे.

स्पा 05/08/2016 - 10:56
हल्लीच्या मुलांची नाटके वाढत चालली आहेत असे वाटते पूर्वी साला घरी आम्हाला धु धु धुवायचे काही फरक पडायचा नाही, शाळेत इतका मार पडलेला असायचा कि घरचा मार काहीच नसे. वर मास्तरांनी केलेले लाड पाहून डोळ्यात पाणी आले

राजाभाउ 01/08/2016 - 18:13
ग्रेट सर ग्रेट. तुमचा या कड बघण्याचा द्रूष्टिकोन खरच वेगळा आहे. म्हणजे ओसीडी बद्दल अस नव्हे तर एकुणच मुलांच्या वागण्यातील छोट्या , छोट्या चुकां(??) कडे आम्ही पालक अस बघतो कि झाल संपल आता सगळ, त्या पार्श्वभुमीवर हे केवळ वेगळच नव्हे तर विचार करायला लावणार आहे . अस्तुचा मंत्र. या विषयावर अजुन वाचायला आवडेल.

पैसा 01/08/2016 - 18:36
खूप पॉझिटिव्ह विचार आहे. अजून लिहा!

उडन खटोला 01/08/2016 - 18:40
हा प्रश्न फक्त एवढ्यापुरता मर्यादित आहे? तसं असल्यास ठीक आहे. अन्यथा काही उपाय योजना करणं आवश्यक वाटतंय. बाकी आपण 'सुगम'संगीत कधी पासून ? ;)

नीलमोहर 01/08/2016 - 18:59
हा वेगळा दृष्टीकोन खूपच आवडला, खरेतर असे कौन्सेलिंग शाळांमध्येच होणे गरजेचे आहे. सगळे पालक असा विचार करत असते आणि आपल्या मुलांना नॉर्मल, अ‍ॅज इज जगू देत असते तर कितीतरी समस्या मुळातूनच मिटल्या असत्या. तुम्ही सायकियॅट्रिस्ट आहात बहुतेक. अजून असे किस्से वाचायला आवडतील, धन्यवाद :)

गवि 01/08/2016 - 18:59
या कथेत वेगळीच छटा दिसली. तो भास की खरंच तसंच इन्टरप्रिटेशन योग्य आहे हे सांगता येत नाही. फिक्शन असल्यास तसं मानता येईल. मानसिक उपचारांऐवजी उलट हँडवॉशच्या इंपोर्टेड ब्रँडचा सप्लाय करणारे (खतपाणी घालणारे) सर/ कोच असा फिक्शनल अँगल आहे का?

अजून उकलून सांगता का स्टोरी. प्रॉब्लम सूटला असं वाटलं नाही. कथा सांगत राहा सर, मला नै कल्ला म्हणून काय झालं. :( -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गामा पैलवान 02/08/2016 - 12:14
प्राडॉ, असं बघा की : (x-a).(x-b).(x-c).... हा गुणाकार करंत (x-z) पर्यंत गेलं, तर एक कंस x-x म्हणजे ० येणार. सहाजिकंच सर्व गुणाकार ० येणार. शेवटी 5 raised to 0 म्हणजे ५ चा शून्यावा घातांक काढायचं एव्हढंच काम उरलं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ह्याचा अर्थ जिथे तुमची पॉवर शुन्य आहे तिथे अंक कुठलाही असो उत्तर एक च येणार. १= अनया म्हणजेच अनया ला जे वाटते ते खरे. तुमच्या फ्रेम ऑफ रेफेरन्स शी तिला काहीही घेणे देणे नाही. मला योग्य वाटते ते मी करणार, त्याचा तुम्हाला काहीही त्रास आहे का? मग गप्प बसा आणि लक्ष देउ नका.

In reply to by विनायक प्रभू

>>>>>>मला योग्य वाटते ते मी करणार, त्याचा तुम्हाला काहीही त्रास आहे का? मग गप्प बसा आणि लक्ष देउ नका. हं....ओके. गा. पै आणि सर. धन्यवाद. -दिलीप बिरुटे

In reply to by विनायक प्रभू

अनया ला जे वाटते ते खरे. तुमच्या फ्रेम ऑफ रेफेरन्स शी तिला काहीही घेणे देणे नाही. मला योग्य वाटते ते मी करणार, त्याचा तुम्हाला काहीही त्रास आहे का? मग गप्प बसा आणि लक्ष देउ नका. हे अनयामध्ये असलेल्या मोठ्या समस्येचे पहिले लक्षण असले तर ? मोठ्या समस्या छोट्या असताना त्यांचे निराकरण तुलनेने बरेचसे सोपे आणि यशस्वी असते. मोठी समस्या असणारच नाही असे वरवरचा अंदाज पुढे भारी पडू शकतो. त्यामुळे, सामान्य व्यवहारापेक्षा फार वेगळा व्यवहार एखाद्या मोठ्या समस्येकडे निर्देश करत नसल्याची खात्री करून मगच त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.

चतुरंग 01/08/2016 - 20:31
कधी होतं त्याचा प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा असतो..... इतकंच पालकांनी सांभाळलं तर बरेच प्रश्न हे प्रश्न नसतातच. धन्यवाद मास्तुरे! __/\__

संस्कारक्षम वयातल्या समस्यांची झलक सुंदर रितीने लेखात मांडली आहे. या नाण्याला दोन बाजू आहेत. एक बाजू... प्रत्येकजण (म्हणजे तुम्ही आम्हीच हो !) आपल्याभोवती विचार-आचाराची एक विशिष्ट सीमा आखून घेतो. समाजातली प्रत्येक व्यक्ती आपल्या वैयक्तीक विचारांप्रमाणे आणि मानसिक ताकदीप्रमाणे ती सीमा स्वतःला परवडेल तेवढी ताणते-आक्रसते. या सर्व सीमांची सरमिसळ (ओव्हरलॅप) होऊन त्यांची एक जाडसर सामाजिक सीमा तयार होते. त्या सीमेपासून (बाहेर किंवा आतवरही) दूर गेलेल्या व्यक्तिच्या संबंधात; (अ) ती व्यक्ती "परकी" असली तर "जमेल व परवडेल तेवढी" छद्मी टीकाटिप्पणी केली जाते आणि (आ) ती व्यक्ती "आपली" असली तर दुसरे कोणी "तशीच छद्मी टीकाटिप्पणी" करेल म्हणून कावरे बावरे व्हायला होते ! :) ही दुसरी अवस्था म्हणजे "इतर लोक काय म्हणतील?" सिंड्रोम होय. तो टाळायला, "संस्कारक्षम" वयाच्या मुला-मुलींना समजून त्यांच्या प्रश्नांचे निरसन करणे जेवढे जरुरीचे आहे तेवढेच त्यांच्या पालकांच्या गैरसमजती दूर करणे जरूरीचे आहे. (दुसर्‍या शब्दांत : 'कोणकोणत्या गोष्टींना' व 'त्या प्रत्येक गोष्टीच्या कोणत्या स्तराला' किती महत्व द्यायचे किंवा फाट्यावर मारायचे, याचे भान ठेवणे जरूरीचे आहे.) याबाबतीत तारतम्य पाळले तर, "काल सरतो तसे शहाणपण येते." दुसरी बाजू... पालक मुलांच्या जवळपास वावरत असतात (हे गृहीतक सर्व पालकांत खरे असेलच असे नाही, पण बहुसंख्य पालकांत ते अध्याहृत धरूया). त्यामुळे, जेव्हा पालक कावरेबावरे होतात तेव्हा ती केवळ "इतर लोक काय म्हणतील?" अशीच काळजी आहे की त्यांच्या म्हणण्याला अजून काही सबळ आधार आहे हे पाहण्यासाठी अजून काही उत्खनन करणे जरूर आहे. जर पाल्यात काळजी करण्याजोगे इतर काही महत्वाचे धागेदोरे सापडले तर त्याची मूळ कारणे आणि म्हणून उपायही जास्त गंभीर असू शकतात. गंभीर उदाहरण फार कमी प्रमाणात आढळत असले तरी ज्या व्यक्तीत ते आढळते त्या व्यक्तीच्या (आणि तिच्या पालकांच्या) जीवनावर त्याचे लक्षणीय आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात... मुख्य म्हणजे अश्या प्रत्येक व्यक्ती-पालक समुहासाठी हे परिणाम १००% असतात... तेथे संख्याशास्त्र (statistics) कामी येत नाही. थोडक्यात, फार आक्रमक पवित्रा नको पण फार संरक्षणात्मक पवित्राही बरा नाही... ही कृती कठीण आहे, पण हे जग असेच आहे ! ;)

रामदास 02/08/2016 - 10:15
वॉश रुम मधून बाहेर आल्यावर हातावर चार वेळा साबण फासून दहा वेळा हात धुणारी मुलं आठवून हसायला आले.

जागु 02/08/2016 - 12:06
तुम्ही खुप पॉझिटिव्हली पाहीलत तिच्याकडे पण समाजात वावरताना तिच्या अशा वागण्याने तिच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. सगळेच तिला समजून घेतील असे नाही. त्यामुळे ती बरी होईल ह्या आशेवर दिवस ढकलण्यापेक्षा मानसोपचार तज्ञाकडून उपचार करुन घ्यावा असे माझे मत आहे.

In reply to by जागु

तिला समजुन घ्यावे अशी तिची अपेक्षा नाही. ज्याला तुम्ही आजार समजता आणि त्याचा तुम्हाला काही त्रास आहे का? उदा: टी.बी. मग मानसोपज्ञ, सप्रेसंट औषधे आणि त्याचे दुरगांमी वाईट परिणाम पेक्षा आपोआप कमी होईल ह्याची वाट बघणे केंव्हाही योग्य.

In reply to by विनायक प्रभू

जागु 02/08/2016 - 13:02
आम्हाला सवय झाली आहे, पण पाहुणे आले की अवघड होते. विषेशतः लहान मुले आली तर पंचाईत होते. आणि त्यांना समजावुनन सांगता सांगता नाकी नउ येतात. आणि मग ओ.सी.डी,सायकीअ‍ॅट्रीस्ट च्या हलक्या आवाजात चर्चा सुरु होतात. कंटाळा आलाय, काय करावे ते कळत नाही. तिच्या आईला जे अनुभव येतात त्यावरून मी वरची पोस्ट टाकली आहे. कौन्सिलिंग केल्याने दुष्परीणाम नाही होणार.

सुबोध खरे 04/08/2016 - 10:20
प्रभू सर जे आहे ते आहे त्याचा हसत स्विकार करा,आपोआप जाईल हे." हे पटले नाही. आईला मुलीला कवेत घ्यायचे होते तरीही मुलगी तयार नाही याचा अर्थ तिची स्वच्छतेबद्दलची कल्पना प्रमाणाबाहेर टोकाची(अतिशयोक्तीची) आहे. कोणाशीही हस्तांदोलन करीत नाही मग बस मध्ये किंवा रेल्वेत चढणार कशी? केवळ स्वतःच्या गाडीत आणि ती सुद्धा जंतुनाशकाने धुवून? उद्या नोकरीवर गेली तर वरिष्ठांशी कसे वागणार? हस्तांदोलनानंतर जर ती हात धुते हे कळले तर वरिष्ठ कितिही हुशार असेल तरी समजून घेणार नाहीत. (प्रत्येक माणसाचा अहं असतोच) आईवडिलांशी मिळून मिसळून वागली नाही तर एक वेळ समजू शकतो. पौगंडावस्थेत असे होऊ शकते. पण समवयस्क मुलांशी मिळून मिसळून वागू शकली नाही तर अतिहुशार असूनही सार्वजनिक जीवनात अपयशी होण्याची शक्यता जास्त आहे. अशी एकलकोंडी मुलं( जर हा मनोविकार नाही असे निदान झाले तर) फक्त संशोधनासारख्या क्षेत्रात टिकू शकतात. हुशारी हा एक गुण झाला. पण इतर अवगुण असतील तर हुशारी आपली चमक दाखवू शकत नाही असे असंख्य वेळेस सिद्ध झालेले आहे. या केस मध्ये( जर प्रत्यक्ष असेल तर) हि मुलगी मंत्रचळेपणा( OCD) या आजाराची शिकार झालेली आहे किंवा त्याच्या कडेवर उभी आहे. वेळेत उपचार झाले नाहीत तर हुशारी असून फुकट जाण्याचीच शक्यता जास्त आहे. आपल्या लेखात तिच्या हुशारीचे जरा "जास्त" कौतुक होताना दिसत आहे आणि हुशारीमुळे इतर अवगुण झाकले गेल्यासाखे दिसत आहेत. जाता जाता-- हुशारीचे नऊ प्रकार आहेत असे मानले जाते. https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences http://skyview.vansd.org/lschmidt/Projects/The%20Nine%20Types%20of%20Intelligence.htm यातील गणिताच्या हुशारीला आपल्याकडे अवास्तव महत्त्व दिले जाते. असे असूनही सर्वात जास्त सत्ता किंवा पैसे हा गणिती हुशार पेक्षा भाषिकLinguistic Intelligence आणि परस्पर संबंधातील हुशारInterpersonal Intelligence (People Smart”) व्यक्ती मिळवताना जगभर दिसतात. उदा वकील, राजकारणी आणि सनदी नोकर. हे लोक शास्त्र आणि गणितातील हुशार लोकांना( डॉक्टर इंजिनियर इ.) हे आपले बटीक बनवून वापरताना दिसतात.

In reply to by सुबोध खरे

गवि 04/08/2016 - 10:37
म्हणूनच मला उलट ही एक मनोव्यापार थीम बेस्ड गूढकथा वाटते. कथेतले सर / टीचर हे त्या मुलीचा मंत्रचळ नुसता इग्नोर करत असते तर इंपोर्टेड डिसइन्फेक्टंट वगैरेचा स्टॉक का पुरवत राहिले असते? असं पुरवणं हे उलट खतपाणी घालणारं आहे. यात सर तिला फक्त स्वतःच्या कंट्रोलमधे ठेवू इच्छितात आणि त्यासाठी वारंवार निर्जंतुकीकरण करणार्या बाटल्या पुरवतात, मनोविकाराची शक्यता झटकून टाकतात.. अशाही अँगलने पाहता येईल (लेखकाला अभिप्रेत नसेलही, तरीपण).. किॅवा पाण्याने सतत हात धुणे या मंत्रचळापासून दूर होण्याची एक मधली स्टेप म्हणजे पाण्याऐवजी हँड सॅनिटायझर वापरणे असंही असेल का? जर तसा हीलिंग उद्देश सरांचा असेल तरीही मानसिक विकार / समस्या सरांनी अॅक्नॉलेज , मान्य केली असंच होईल.

In reply to by सुबोध खरे

+१ थोडीशी पुस्ती... अशी एकलकोंडी मुलं( जर हा मनोविकार नाही असे निदान झाले तर) फक्त संशोधनासारख्या क्षेत्रात टिकू शकतात. हे दोनएक दशकांपूर्वी शक्य होते. पण... आधुनिक संशोधनात "स्वतःला प्रयोगशाळेत बंद करून संशोधन करणारा एकांडा संशोधक" हे समिकरण आता जुने झाले आहे. उच्च प्रतीचे आधुनिक संशोधन करण्यासाठी "अनेक (बर्‍याचदा अनेक देशांत विखुरलेल्या) संशोधकांचे आणि त्यांना मदत करणार्‍या तंत्रज्ञांचे मोठे गट" कार्यरत असतात. त्यामुळे अश्या विविध विषयांचे आणि विविध पात्रतेचे तज्ञ एकत्रितपणे काम करत असलेल्या गटांचे यशस्वी नेतृत्व करू शकेल अश्या "उत्तम प्रबंधक" असलेल्या संशोधकालाच यश मिळते आणि त्याचे नाव प्रबंधावर सर्वप्रथम असते. महत्वाच्या विषयावरचा एकांड्या लेखकाचा शास्त्रिय प्रबंध भूतकालात जमा झालेला आहे.

स्पा 05/08/2016 - 10:56
हल्लीच्या मुलांची नाटके वाढत चालली आहेत असे वाटते पूर्वी साला घरी आम्हाला धु धु धुवायचे काही फरक पडायचा नाही, शाळेत इतका मार पडलेला असायचा कि घरचा मार काहीच नसे. वर मास्तरांनी केलेले लाड पाहून डोळ्यात पाणी आले
लेखनविषय:
लेखनप्रकार
रविवार सकाळ. अनयाची वाट बघत होतो. नेमके कशासाठी येणार होते ते माहीत नव्ह्ते पण अंदाज करु शकत होतो. अत्यंत तल्लख बुद्धीची अनया. दोन इयत्ता पुढे. ठरल्या वेळी माय लेकी हजर. झळालले चेह्रेरे सगळे काही सांगुन गेले. आई ने सुद्धा फाफट पसारा न लावता मुद्द्याच्या विषयाला हात घातला. पर्समधुन मेडल काढले. होमी भाभा गोल्ड(रंग) दाखवले. "ऑसम. ये तो होना ही था.अभिनंदन" सर, तुमच्या मार्ग दर्शनाशिवाय शक्यच नव्हते. "मी निमित्तमात्र. सगळी मेहेनत तिची. नेक्स्ट स्टॉप एन्. टी.एस. टॉप ५, राइट अनया." अनया ने मान डोलावली. अनया सरांच्या पाया पडुन आशिर्वाद घे. अनया च्या चेहेर्यावर किंचित ढग. " नको पाया पडायची गरज नाही.

एन्टरप्रेन्युअर

अरुण मनोहर ·

कंजूस 31/07/2016 - 08:23
शिरडीलाही हे आंतरप्रिन्योर पुजा तबक विकण्याच्या गोंडस नावाखाली फसवतात.तबक घेतल्यावर नोंदवहीत लिहिणे बंधनकारक आहे कारण हप्ता वरती कुणालातरी द्यावा लागतो.तिकडे पैसे ओतायलाच जाणारी भाविक मंडळी असल्याने आपण गप्पच राहावे लागते.

सातव्या वेतन आयोगाचे समर्थक आता गप्प बसतील आणि भ्रश्टाचाराविरोधात आपण सर्वांनीच कसे लढायला हवे या बद्दल प्रवचन देतील

In reply to by सामान्यनागरिक

बोका-ए-आझम 31/07/2016 - 18:32
सगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. खाजगी ते सगळं कार्यक्षम आणि सरकारी ते सगळं भ्रष्ट असं समजू नये. शिवाय खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार होत नाही असंही नाही. असं सरसकटीकरण करणे ही काही दुस-या क्षेत्रातील मसीहांची मक्तेदारी असल्यामुळे त्यात trespassing करु नये.

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 01/08/2016 - 09:24
म्हणून मी भ्रष्ट सरकारी कर्मचार्यांच्या फक्त बातम्याच वाचतो आणि कार्यक्षम सरकारी अधिकार्यांच्या सेवकांब्बत माहीती पुर्ण लेख वाचतो (जलयुक्त शिवार मालीकेच्या निमित्ताने काहींशी फोनवर बोललोही आहे) आणि अनुभव चांगला आहे. चांगल्याला चांगले म्हणायची वाईट्टखोड असलेला नाखु

सर्वसाक्षी 31/07/2016 - 23:34
वेतनवेतन वाढ झाली, चांगला पगार मिळाला म्हणुन प्रामाणिक वर्तन घडेल असे नाही. पगार मिळतो तो सही कराय्चा, कामाचे पैसे ज्याचे काम असेल त्याने द्याय्चे ही सर्रास वृत्ती. अनेक सफाई कर्मचारी आपल्या जागी कमी पैशात गरजूंना कामावर ठेवतात व स्वतः अन्य उद्योग करतात हे सर्वज्ञात आहे. बहुसंख्य ठिकाणी हेच पाहायला मिळते

कंजूस 31/07/2016 - 08:23
शिरडीलाही हे आंतरप्रिन्योर पुजा तबक विकण्याच्या गोंडस नावाखाली फसवतात.तबक घेतल्यावर नोंदवहीत लिहिणे बंधनकारक आहे कारण हप्ता वरती कुणालातरी द्यावा लागतो.तिकडे पैसे ओतायलाच जाणारी भाविक मंडळी असल्याने आपण गप्पच राहावे लागते.

सातव्या वेतन आयोगाचे समर्थक आता गप्प बसतील आणि भ्रश्टाचाराविरोधात आपण सर्वांनीच कसे लढायला हवे या बद्दल प्रवचन देतील

In reply to by सामान्यनागरिक

बोका-ए-आझम 31/07/2016 - 18:32
सगळ्या प्रकारच्या लोकांचा समावेश होतो. खाजगी ते सगळं कार्यक्षम आणि सरकारी ते सगळं भ्रष्ट असं समजू नये. शिवाय खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार होत नाही असंही नाही. असं सरसकटीकरण करणे ही काही दुस-या क्षेत्रातील मसीहांची मक्तेदारी असल्यामुळे त्यात trespassing करु नये.

In reply to by बोका-ए-आझम

नाखु 01/08/2016 - 09:24
म्हणून मी भ्रष्ट सरकारी कर्मचार्यांच्या फक्त बातम्याच वाचतो आणि कार्यक्षम सरकारी अधिकार्यांच्या सेवकांब्बत माहीती पुर्ण लेख वाचतो (जलयुक्त शिवार मालीकेच्या निमित्ताने काहींशी फोनवर बोललोही आहे) आणि अनुभव चांगला आहे. चांगल्याला चांगले म्हणायची वाईट्टखोड असलेला नाखु

सर्वसाक्षी 31/07/2016 - 23:34
वेतनवेतन वाढ झाली, चांगला पगार मिळाला म्हणुन प्रामाणिक वर्तन घडेल असे नाही. पगार मिळतो तो सही कराय्चा, कामाचे पैसे ज्याचे काम असेल त्याने द्याय्चे ही सर्रास वृत्ती. अनेक सफाई कर्मचारी आपल्या जागी कमी पैशात गरजूंना कामावर ठेवतात व स्वतः अन्य उद्योग करतात हे सर्वज्ञात आहे. बहुसंख्य ठिकाणी हेच पाहायला मिळते
लेखनप्रकार
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.

तो प्रसंग

vcdatrange ·

संदीप डांगे 01/08/2016 - 08:40
आणि म्हणून यावर्षी करकचून मुस्कटदाबी करण्याचे कारण प्रशासनास मिळाले, लोकांनी गोदावरीला पोहोचूच नये असा काही चंग पोलिसांनी बांधला,लहान थोरांचे दहा दहा किमी पायपीट करून हाल हाल होण्यामागे हा प्रसंग कारणीभूत ठरला याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, असो,

नाखु 01/08/2016 - 09:12
तळमळीने लिहिला आहे हे जाणवते आणि हे.
तिविशिष्ठ लोकांच्या गाड्या लागून अॅम्ब्युलन्सचा परतीचा मार्गच बंद झाला होता. पुढच्या अॅम्ब्युलन्स यायला तासभरापेक्षा जास्त वेळ गेला. मधल्या वेळात मिडीयाचे कॅमेरे पोहोचले. मग चमकेश गर्दी, स्वयंघोषित पुढारी..... सारे काही पद्धतशीर झालं.
सत्यकथन आहे जे मिडीया कधीही लोकांपुढे आणणार नाही हे नक्की.

संदीप डांगे 01/08/2016 - 08:40
आणि म्हणून यावर्षी करकचून मुस्कटदाबी करण्याचे कारण प्रशासनास मिळाले, लोकांनी गोदावरीला पोहोचूच नये असा काही चंग पोलिसांनी बांधला,लहान थोरांचे दहा दहा किमी पायपीट करून हाल हाल होण्यामागे हा प्रसंग कारणीभूत ठरला याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, असो,

नाखु 01/08/2016 - 09:12
तळमळीने लिहिला आहे हे जाणवते आणि हे.
तिविशिष्ठ लोकांच्या गाड्या लागून अॅम्ब्युलन्सचा परतीचा मार्गच बंद झाला होता. पुढच्या अॅम्ब्युलन्स यायला तासभरापेक्षा जास्त वेळ गेला. मधल्या वेळात मिडीयाचे कॅमेरे पोहोचले. मग चमकेश गर्दी, स्वयंघोषित पुढारी..... सारे काही पद्धतशीर झालं.
सत्यकथन आहे जे मिडीया कधीही लोकांपुढे आणणार नाही हे नक्की.
लेखनविषय:
लेखनप्रकार
अत्ययिक अवस्थेत वैद्यकीय सेवांचे नियोजन असा आम्हा मंडळींना न आवडत्या विषयाची मांडणी करत असताना तो प्रसंग पुन्हा आठवला. १३ वर्ष झाली मागिल कुंभमेळ्याला. संघटनेचे पदाधिकारी असल्याने अगदी रामकुंडापर्यंत सहज फिरता यायचं. आम्ही सकाळीच जाऊन बसलो. गर्दी प्रचंड होती. महापौरांच्या जथ्यात सामिल होऊन सर्व परिस्थितिचा आढावा घेवुन (म्हणजे काय केले, त्या बापुड्या महापौरास आणि लस्सीवाल्या पांडेलाच माहित) घाटाच्या पाय-यांवर ठाण मांडला. एक एक आखाड्याचे साधु यायला सुरुवात झाली. गम्मत म्हणजे महापालिकेतर्फे Live Commentary सुरु होती या सगळ्याची.

(आरोळ्या जालीय फेरीवाल्यांच्या)

खेडूत ·

आदूबाळ 30/07/2016 - 12:44
भारी लिहिलंय! वेगवेगळा डिरेस घालून येणारे डु फेरीवाले राहिले का? तसंच काहीतरी अझेंडा खांद्यावर मिरवत सकलमिपाला शाहणं करायला आलेले. आपल्या ब्लॉगवर ताट वाढून मिपावर अन्नाहुती ठेवणारे...

काय निरिक्षण काय निरिक्षण जबरदस्त विडंबन - तो तुमचा समज आहे. - चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन / अत्मकुंथन . - तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात. - आपणास मुद्दा कळलेला नाही हे राहिलेच की पैजारबुवा,

सस्नेह 30/07/2016 - 13:01
अफाट विडंबन ! खेडूतकाका रॉक्स !! (आपली फेरी हुडकणारी) स्नेहा

किसन शिंदे 30/07/2016 - 13:01
भन्नाट विडंबन =))
कांही अनुभवी फेरीवाले काका अतिशय चांगल्या-चुंगल्या कथा आणि कविता घेऊन यायचे. वाचणाऱ्याच्या मनात कायमचं घर करायची ताकद होती त्यांच्यात. प्रसंग जिवंत होत असत. एकेक कथा एकाच दिवशी तीन-तीनदा वाचली जायची. कुठल्या मार्केटातून आणायचे काय माहीत, पण अनुभवसमृद्ध अन अफाट शब्दरचना असायची. आपल्याच स्वतःच्या, आजूबाजूच्या व्यक्ती अन नातलगांच्या कहाण्या वाटत, इतक्या नैसर्गिक, की वाचता वाचता डोळ्यांत टचकन पाणी आणायचे. 'का वाचली ही कथा ?' असं वाटत राहायचं. पण हलकेच वाखु साठवली जायची. पुन्हा एकटे असताना वाचायला अन एकटंच रडायला !
लय येळा शमत

सोंड्या 30/07/2016 - 17:28
एक जुणा फेरीवाला आठवला- टिशर्टाच्या बाह्य वर करुण कायम समोरच्याला शिंगावर घेण्यासाठी उत्सुक व दुसर्या फेरीवाल्यांच्या नावांचे विडंबण करण्यात पटाईत . आनी हो , तोंडात णेहेमीची चितपरीचीत आरोळी- "आमच्याकडे अस्थि-दंत विमा काढून मिळेल होऽऽऽऽऽऽ"

मारवा 30/07/2016 - 19:35
धमाल धागा मजा आली वाचुन. तुम्ही आंतरजालावरील सीझन्ड प्लेअर दिसता. अनुभव सखोल आहे तुमचा

१. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होताच खरडफळ्यावर येऊन हुर्रर्रर्र , सूप्रभात किंवा सुप्परभात अश्या आरोळीने दिवसाची सुरुवात होत असे. कांही नाचणाऱ्या स्मायल्या, फोटू किंवा रांगोळ्या टाकून ते कामाला निघून जात असत. तिकडे जाता-जाता केलेल्या खादाडीचे फोटू कधीमधी टाकून इतरांना जळवत असत.
››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif समांतर:- गैगैगैगैगैगैगै..! हे ह्रायलं. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-068.gif

आतिवास 01/08/2016 - 13:53
:-) मूळ लेख वाचला नाही. पण स्वतंत्र लेख म्हणूनही हा उत्तम जमून आला आहे.

नाखु 01/08/2016 - 14:03
अखिल मिपा खफ ते खपाखप वाचक्,निमंत्रक्,आमंत्रक आणि संकल्क संघाकडून हार्दीक अभिनंदन आणि पुलेशु . वाचकांची पत्रेवाला नाखु

आदूबाळ 30/07/2016 - 12:44
भारी लिहिलंय! वेगवेगळा डिरेस घालून येणारे डु फेरीवाले राहिले का? तसंच काहीतरी अझेंडा खांद्यावर मिरवत सकलमिपाला शाहणं करायला आलेले. आपल्या ब्लॉगवर ताट वाढून मिपावर अन्नाहुती ठेवणारे...

काय निरिक्षण काय निरिक्षण जबरदस्त विडंबन - तो तुमचा समज आहे. - चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन / अत्मकुंथन . - तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात. - आपणास मुद्दा कळलेला नाही हे राहिलेच की पैजारबुवा,

सस्नेह 30/07/2016 - 13:01
अफाट विडंबन ! खेडूतकाका रॉक्स !! (आपली फेरी हुडकणारी) स्नेहा

किसन शिंदे 30/07/2016 - 13:01
भन्नाट विडंबन =))
कांही अनुभवी फेरीवाले काका अतिशय चांगल्या-चुंगल्या कथा आणि कविता घेऊन यायचे. वाचणाऱ्याच्या मनात कायमचं घर करायची ताकद होती त्यांच्यात. प्रसंग जिवंत होत असत. एकेक कथा एकाच दिवशी तीन-तीनदा वाचली जायची. कुठल्या मार्केटातून आणायचे काय माहीत, पण अनुभवसमृद्ध अन अफाट शब्दरचना असायची. आपल्याच स्वतःच्या, आजूबाजूच्या व्यक्ती अन नातलगांच्या कहाण्या वाटत, इतक्या नैसर्गिक, की वाचता वाचता डोळ्यांत टचकन पाणी आणायचे. 'का वाचली ही कथा ?' असं वाटत राहायचं. पण हलकेच वाखु साठवली जायची. पुन्हा एकटे असताना वाचायला अन एकटंच रडायला !
लय येळा शमत

सोंड्या 30/07/2016 - 17:28
एक जुणा फेरीवाला आठवला- टिशर्टाच्या बाह्य वर करुण कायम समोरच्याला शिंगावर घेण्यासाठी उत्सुक व दुसर्या फेरीवाल्यांच्या नावांचे विडंबण करण्यात पटाईत . आनी हो , तोंडात णेहेमीची चितपरीचीत आरोळी- "आमच्याकडे अस्थि-दंत विमा काढून मिळेल होऽऽऽऽऽऽ"

मारवा 30/07/2016 - 19:35
धमाल धागा मजा आली वाचुन. तुम्ही आंतरजालावरील सीझन्ड प्लेअर दिसता. अनुभव सखोल आहे तुमचा

१. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदय होताच खरडफळ्यावर येऊन हुर्रर्रर्र , सूप्रभात किंवा सुप्परभात अश्या आरोळीने दिवसाची सुरुवात होत असे. कांही नाचणाऱ्या स्मायल्या, फोटू किंवा रांगोळ्या टाकून ते कामाला निघून जात असत. तिकडे जाता-जाता केलेल्या खादाडीचे फोटू कधीमधी टाकून इतरांना जळवत असत.
››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif समांतर:- गैगैगैगैगैगैगै..! हे ह्रायलं. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-068.gif

आतिवास 01/08/2016 - 13:53
:-) मूळ लेख वाचला नाही. पण स्वतंत्र लेख म्हणूनही हा उत्तम जमून आला आहे.

नाखु 01/08/2016 - 14:03
अखिल मिपा खफ ते खपाखप वाचक्,निमंत्रक्,आमंत्रक आणि संकल्क संघाकडून हार्दीक अभिनंदन आणि पुलेशु . वाचकांची पत्रेवाला नाखु
प्रेरणा (सदर धाग्याच्या लेखिका आदरणीय आणि सिनियर मिपाकर आहेत. आम्ही त्यांच्या लेखनाचे पंखा आहोत - त्यामुळे धागा टाकताना दोन दिवस विचारच करत होतो - पण आशा आहे की त्या स्वतः आणि ज्यांच्याकडे कळत नकळत निर्देश होते ते सगळेही ह.च घेतील.) पूर्वी निवडक संस्थळे सोडली तर इतर चेपू समूह , संस्थळांवर आतासारखी जिलब्यांची बाजारपेठ खूप कमी होती. मिपा तर अस्तित्वातच नव्हते. पण एकदा मिपा सुरु झाल्यावर मग काही नित्य गप्पांसाठी मिपावर येणार्‍या फेरीवाल्यांची - आय मीन आयडींची आतुरतेने वाट पाहिली जायची.

मी बी ढेकर देईन म्हणतो : हवाबाणी तडका

पगला गजोधर ·

In reply to by कविता१९७८

आम्ही हलकेच घेतो हो, फक्त आपणही हलकेच घ्यायला आणि मिपा इंजॉय करायला शिका एवढीच आपल्या त्या देवाकड़े मागणी आहे. कसंय आम्ही खोड़ी करू आणि मग तुम्ही तक्रार कराल असं नाय ना चालणार.... कळलं का विस्कटून सांगू... :) असो, ह्याव अ गुड्डे....! -दिलीप बिरुटे

कविता१९७८ 27/07/2016 - 08:33
भारीये हवाबाण तडका गजोधरजी, धौती योग चुर्णाच्या जाहीरातीची आठवण झाली. मळमळतोय मी , कळवळतोय मी, तळमळतोय मी, गरगरतोय मी, छळतय मला पोट मग घ्या ना धौती योग पोटात दंगा घालाल तर पंगा होईलच की

In reply to by नाखु

सतिश गावडे 27/07/2016 - 08:50
मिसळ खायच्या आधी मिसळीचे पातेलं पहा (असे आमचे एक भडजी मित्र म्हणतात). आणि नंतर हही हही हही (हे ही आमचे भडजी मित्रच म्हणतात)

सिरुसेरि 27/07/2016 - 13:36
लेख व प्रतिसादांवरुन पुर्वी ऐकलेला चाचा चौधरी आणी साबुचा किस्सा आठवला . चाचा चौधरी आणी साबु यांच्याकडे एक माणुस येतो आणी चाचा चौधरीला अपमानास्पद बोलतो . चिडलेला साबु त्या माणसाला पोटामध्ये एक जोरदार गुद्दा मारतो की तो माणुस उडुन दुरवर डोंगरापलिकडे पडतो . थोड्या वेळाने तोच माणुस हसतमुखाने येउन चाचा चौधरी आणी साबुला १०० रुपये देउन आभार मानतो आणी खुलासा करतो की "त्याला बरेच दिवस जो त्रास होता तो आज साबुच्या बुक्कीमुळे मोकळा झाला ."

In reply to by कविता१९७८

आम्ही हलकेच घेतो हो, फक्त आपणही हलकेच घ्यायला आणि मिपा इंजॉय करायला शिका एवढीच आपल्या त्या देवाकड़े मागणी आहे. कसंय आम्ही खोड़ी करू आणि मग तुम्ही तक्रार कराल असं नाय ना चालणार.... कळलं का विस्कटून सांगू... :) असो, ह्याव अ गुड्डे....! -दिलीप बिरुटे

कविता१९७८ 27/07/2016 - 08:33
भारीये हवाबाण तडका गजोधरजी, धौती योग चुर्णाच्या जाहीरातीची आठवण झाली. मळमळतोय मी , कळवळतोय मी, तळमळतोय मी, गरगरतोय मी, छळतय मला पोट मग घ्या ना धौती योग पोटात दंगा घालाल तर पंगा होईलच की

In reply to by नाखु

सतिश गावडे 27/07/2016 - 08:50
मिसळ खायच्या आधी मिसळीचे पातेलं पहा (असे आमचे एक भडजी मित्र म्हणतात). आणि नंतर हही हही हही (हे ही आमचे भडजी मित्रच म्हणतात)

सिरुसेरि 27/07/2016 - 13:36
लेख व प्रतिसादांवरुन पुर्वी ऐकलेला चाचा चौधरी आणी साबुचा किस्सा आठवला . चाचा चौधरी आणी साबु यांच्याकडे एक माणुस येतो आणी चाचा चौधरीला अपमानास्पद बोलतो . चिडलेला साबु त्या माणसाला पोटामध्ये एक जोरदार गुद्दा मारतो की तो माणुस उडुन दुरवर डोंगरापलिकडे पडतो . थोड्या वेळाने तोच माणुस हसतमुखाने येउन चाचा चौधरी आणी साबुला १०० रुपये देउन आभार मानतो आणी खुलासा करतो की "त्याला बरेच दिवस जो त्रास होता तो आज साबुच्या बुक्कीमुळे मोकळा झाला ."
लेखनविषय:
लेखनप्रकार
कधी चवीची, कधी अगदीच पांचट, लाल तर्रीची मिसळ कधीतरी ओर्पीन म्हणतो मी बी ढेकर देईन म्हणतो...!! मिसळीवर तवंगतर्री भेटली काय, न भेटली काय मिपाकार्याला रवंथ करायची उपजत सवयच हाय जिलबीतून पाकरस सुटला काय, न सुटला काय मिपाकार्याला तोबरे भरायाची सवयच हाय शेवटच्या तुकड्यापर्यंत मी बी दाबून खाईन म्हणतो...!! चयापचयाची काळजी सोडून देईन म्हणतो मी बी हाटेलामधीच चूळ भरीन म्हणतो...!! अपचनाचे प्रश्न सुटलेत काय, न सुटलेत काय या हावऱ्या मिपाकर्‍याले उपास-तापास लंघनाची अक्कलच नाय त्रिफळाचे चूर्ण हॉलमधीच घेईन म्हणतो सगळीकडून ढेकर देईन म्हणतो...!! टोपाच्या रिकम्या खडखडाटशी प्रतारणा करून वळसेवाली जि

इन्स्टिस्ट्युशनालायझेशन (institutionalization)

डॉ सुहास म्हात्रे ·

संदीप डांगे 22/07/2016 - 05:23
अतिशय योग्य लिहिलेत डॉक्टरसाहेब! शंभर टक्के प्रत्येक शब्दाशी सहमत.

मराठमोळा 22/07/2016 - 05:47
तांत्रिक बाबी चांगल्या मांडल्या आहेत. सद्ध्या मोठ्या कंपन्यांमधे हा महत्वाचा संशोधनाचा मुद्दा आहे. बी टु सी मार्केटींग मधे जरा जास्तच. Buyer's psychology गुगलून पहा. असंख्य माहितीपूर्ण लेख सापडतील.

In reply to by स्रुजा

अगदी अगदी! डांगेअण्णांनी ह्या विषयावर खरं तर सविस्तर लिहायला हवं. कधी कधी मुड येतो तेव्हा मस्त लिहुन जातात ते. जर मेगाबायटी चर्चांनीच त्यांचा मुड लागणार असेल तर त्याचीसुद्धा व्यवस्था करुयात! म्हात्रे काका, नेहमीप्रमाणेच मुद्देसुद लेख!

बेकार तरुण 22/07/2016 - 08:02
मस्त लेख उदा २ चे काही प्रकार आपण सर्रास वापरतो, ते म्हणजे - बर्‍याच वेळा आपण दुकानात जाउन "कॅडबरी" मागतो, आणी बर्‍याच वेळा कागदपत्रांची "झेरोक्स" काढतो !!!

मारवा 22/07/2016 - 08:24
रामदेवबाबा व त्यांचे नेपाळी सहकारी ही जोडगळी या ब्रॅन्ड चे उत्तम उदाहरण वाटतात. ग्राहकांना आपण घेत असलेल्या प्रॉडक्टपेक्षा ते विकत असलेल्या रामदेवबाबा वर अधिक विश्वास आहे. इथे काय दर्जा पेक्षा कोण विकतो हे महत्वाचे झालेले आहे. म्हणजे असे की रामदेवबाबाचा साबण आहे तर माझी कांती उजळणारच असा विश्वास ग्राहकाच्या मनावर अधिक प्रभाव करतोय. प्रोड्युसर चा प्रभाव प्रॉडक्ट च्या चिकित्सेला अनुत्सुक बनवतो. शिवाय अजुन एक खोलातली बाब आहे. आयुर्वेद हे मुळ "आपलं, मुळं जुनं खर " ही सर्वसामान्य भारतीयांची नैसर्गिक कलाने जाणारी श्रद्धा त्याला विविध कंपन्यांनी "हर्बल" हा शब्द वारंवार मारा करुन विविध उत्पादने विकुन हा हर्बल शब्द अजुन मेंदुवर यशस्वीपणे ठसवलेला आहे. दुसरीकडे स्वदेशी हा ही शब्द एक विविध संघटना राजकीय कारणे खादी इ. मार्गांनी जनसामान्यात एक विशिष्ट प्रतिष्ठा पावलेला आहे. दोघातही एक फ़रक आहेच स्वदेशी अगदी प्रत्येकाला मोठ्या प्रमाणावर अपील होत नाही विशेषत: तरुणांना मात्र हर्बल च गारुड हे फ़ारच खोलवर झालेल आहे अगदी तरुणांनाही हिरवा रंग हर्बल प्रभावी करतोच. त्यामागे अजुन एक हे "सुरक्षीत" हर्बल= सिक्युरीटी किंवा हर्बल= झिरो साइड इफ़ेक्ट हे ही ब‍र्‍यापैकी ठसलेल आहे. शिवाय भारताची मोठी लोकसंख्या" योगा" या शब्दाची मोठी फ़ॅन आहेच. जॅपनीज चायनीज संस्कृतीतील व्यक्ती जसा कुंग फ़ु कराटे ताइची ला सकारात्मक उत्कट नैसर्गिक प्रतिसाद देईल तसा भारतीय मानस अनेको कारणांनी योगा ला सकारात्मक प्रतिसाद देणार. भारताची लोकसंख्या बहुतांश ग्रामीण आहे रामदेवबाबा चे ग्राम्य असणे, त्याची कितीही गुंतागुंतीचा विषय असेल तर त्याला सोपा करुन (सोडण्याची) मांडण्याची ग्रामीण शैली ही लोकप्रियता वाढवते. ( श्रीश्री हा ब्रॅन्ड तुलनेसाठी बघावा पुर्णपणे अपोझिट आहे शहरी सिटीस्लिकर, मॉर्डन, स्ट्रेस ला उतारा नाव पण इंग्रजी आर्ट ऑफ़ लिव्हींग फ़ुल्ल शहरी अपील ) तर समराइज केल तर इतके पॉप्युलर एलीमेंटस घटक एकत्रित आलेले आहेत. एक एक सेपरेट आहे आयुर्वेद-योगा-हर्बल-ग्राम्य-स्वदेशी चेहरा-शिवाय साधु संन्यासी ( एक सुप्त भावना याला काय स्वार्थ असणार हा काही स्वार्थी कंपनी सारखा व्यापारी नव्हे ) अस सगळ मिळुन या सर्व घटकांचा एकत्रित इफ़ेक्ट होऊन रामदेवबाबा-नेपाळी जोडगळी स्वत:च सुपर ब्रॅन्ड आहेत. रामदेब बाबा एका इंटरव्ह्यु मध्ये स्वत: म्हणाले मला जाहीरातींसाठी मॉडेल्स्ची गरज नाही फ़ारशी जे येतात ते स्वखुशीने येतात पैसे घेत नाही. बाबा स्वत:च अनेक उत्पादनांची जाहीरात करतांना दिसतात. तरी गंमत म्हणजे एक दोन ठीकाणी एक मॉडेल दिसली होती प्रोफ़ेशनल वाटली. (असाच स्वत:च ब्रॆन्ड असणारा आणि एक एम डी एच चा म्हातारा बाबा ) दुसर रामदेवबाने एक वॉरीयर सारखा स्टॅन्ड घेतलेला आहे डेव्हीड आणि गोलिएथ सारख्यातला मी एक छोटा ग्राम्य पण मी या बलाढ्य मल्टीनॅशनल ला टक्कर देणार तुम्हास वाचवावयास आलेल्या मसीहा सारखा. याच सुप्त कौतुक वाटतच बघा देखो देखो एक अकेला इतने बडे बडे कमीने मल्टीनॅशनल्स को टक्कर दे रहा है बाबा. त्यात बाबा कॉप्या मारतो हे खपुन जात भारतीय बाबा प्रॉड्क्ट्स हे सर्वस्वी त्या त्या बाबा ब्रॅन्ड वर विकले जातात. त्यातही एका बाबाचे चेले दुसरा बाबाचे प्रॉडक्ट घेत नाहीत. इतर रेग्युलर कंपनीचे प्रॉड्क्ट घेतांना जो मेंदु चा जो क्रिटीकल एक्जामिनीशेन चा भाग सक्रीय असतो तो बोथट होतो. अजुन महत्वाच म्हणजे हे प्रॉडक्ट जीवन मरणा इतके महत्वाचे बहुतेकदा नसल्याने फ़रक पडत नाही. म्हणजे साबण लावुन कांती उन्नीस बीस उजळली नाही , किंवा बिस्कीट थोडा आवडला नाही फ़रक पडत नाही. म्हणजे चेक न केल्याने तसेही फ़ार जीवन मरणाचा प्रश्न उदभवत नाही. एक जोकही आहे गुरु- तो जीने के लिए शांती से जिने के लीए आखिर क्या चाहीये तुम्हे गाडी..?........पॉज बंगला...?.......पॉज बॅक बॅलन्स...?.......... पॉज चेला- नही गुरुजी मुझे सिर्फ़........आश्रम... विदेशी शिष्यगण और अपनी एक प्रॉडक्ट रेंज चाहीए. विजय मल्ल्या असाच स्वत: एक ब्रॅन्ड होता त्याने एका मुलाखतीत म्हटलेल होत की भारतात दारुची जाहीरात करायला जी बंधने आहेत. ( हा लय गमतीदार प्रकार आहे राव आडुन आडुन जाहीरात करतांना जाहीरातकारांच्या प्रतिभेला उधाण येत नुसत ) त्याला उपाय म्हणून मी स्वत:च माझ्या उत्पादनांचा जाहीरातदार आहे माझी लाइफ़ स्टाइल माझ जगण हेच माझे प्रॉडक्टची जाहीरात. हॉस्पीटलचे ही ब्रॅन्ड झालेले आहेत. गेला बाजार ब्रीच कॅन्डी किंवा सध्याचा कोकिलाबेन अंबानी, अपोलो, फॉर्टीस याविषयी आपण प्रकाश टाकावा. ज्या किमतीत इथे सेवा मिळतात ज्या दर्जाच्या त्याच दर्जाच्या सेवा इतरत्रही मिळत असतील ना कमी किमतीत पण नाव नसल्याने फरक पडत असेल का ? म्हणजे ब्रॅन्ड नसल्याने खासगी डॉक्टर एकेकटा उत्कॄष्ठ जरी असला तरी त्याएवजी ब्रॅन्डेड हॉस्पीटल ला पसंती अस काहीस होत असेल का ? म्हणजे मला माहीत नाही काहीच प्रश्न विचारतोय फक

In reply to by मारवा

+ १ "हॉस्पीटलचे ही ब्रॅन्ड झालेले आहेत. गेला बाजार ब्रीच कॅन्डी किंवा सध्याचा कोकिलाबेन अंबानी, अपोलो, फॉर्टीस याविषयी आपण प्रकाश टाकावा. ज्या किमतीत इथे सेवा मिळतात ज्या दर्जाच्या त्याच दर्जाच्या सेवा इतरत्रही मिळत असतील ना कमी किमतीत पण नाव नसल्याने फरक पडत असेल का ? म्हणजे ब्रॅन्ड नसल्याने खासगी डॉक्टर एकेकटा उत्कॄष्ठ जरी असला तरी त्याएवजी ब्रॅन्डेड हॉस्पीटल ला पसंती अस काहीस होत असेल का ?" वैयक्तिक अनुभवावर आधारित माहिती देत आहे. माझ्या सासूबाईंचे मोतीबिंदूचे ऑपरेशन डोंबोलीला आणि सासर्‍यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन चिपळूणला सामान्य रुग्णालयात झाले. खर्च १०,०००/- कारण एकच त्यांचा मेडीक्लेम न्हवता. माझ्या सौ.आईचे मोतीबिंदूचे ऑपरेशन पुण्याला झाले.खर्च ६०,०००-७०,०००/-.कारण एकच. तिचा मेडीक्लेम होता.त्या ऑपरेशनचा परतावा म्हणून ५०,०००/- मिळाले. म्हणजे पदरचे १०-२०,०००/- द्यायला लागलेच.म्हणजे इथुन-तिथून खर्च जवळपास सारखाच. तिन्ही ठिकाणी प्री-ऑपरेशन चेक अप, ऑपरेशनचा कालावधी आणि आफ्टर ऑपरेशन चेक अप, ९०% सारखाच होता. तिघांनाही ऑपरेशन करून फायदा झाला. तिघांचीही ऑपरेशन ३ वेगवेगळ्या ठिकाणी झाली.पण आमच्या परिचितांना आमच्या सौ.आईचे ऑपरेशन आम्ही पुण्याला करणार, ह्यात समाधान वाटले.कारण जितका खर्च अधिक तितकी सोय आणि रिझल्ट उत्तम, ही सामाजिक मानसिकता. ताजा कलम. माझे खेड-चिपळूणला स्थाईक होण्यामागे, वृद्धापकाळी लागणारी मेडीकल ट्रीटमेंट, हे पण एक कारण आहेच. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आणि रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात, उत्तम मेडीकल ट्रीट्मेंट मिळते आणि ती पण फार कमी पैशांत.

In reply to by मुक्त विहारि

मुवि साहेब, तुमचे म्हणणे सोळा आणे खरे आहे. मात्र, चिपळूण आणि पुण्यात जागेसाठी होणारा, कर्मचार्‍यांच्या वेतनांसाठी होणारा व रुग्णालयातल्या इतर सोई देण्यासाठी होणारा खर्च यामुळे काही फरक पडणारच आणि त्याचा भार रुग्णाच्या बिलावर पडणारच, ही वास्तविकता आहे. त्याचबरोबर अजून एक वास्तविकता आहे ती अशी... इन्स्टिस्ट्युशनालायझेशन किंवा सर्वसामान्य मराठीत नाव होणे/असणे याचा व्यवसाय/व्यापारात होणारा महत्वाचा परिणाम्/उपयोग/फायदा असा की, त्या व्यक्ती/संस्थेला आपल्या सेवेची/उत्पादनाची किंमतीत वाढ करता येते (प्रिमियम आकारता येतो) आणि तो जनता कधी आनंदाने कधी कुरबुरत का होईना पण देते. याची उत्तम उदाहरणे म्हणजे खाजगी शाळा-कॉलेजची मोठी फी, ब्रँडेड लक्झरी वस्तूंची त्यांच्या उत्पादनमुल्यांशी संबंध नसलेली भरमसाठ किंमत, नावाजलेल्या व्यावसायिकांची (वकील, सीए, डॉक्टर, इ.) मोठी फी, इ.

In reply to by मारवा

ब़जरबट्टू 22/07/2016 - 10:34
उत्तम प्रतिसाद, सध्या बाबाजी धूम मध्ये आहेत. पतांजली नुसते काप्या करता सुटलंय. पतांजलीचा खादी शर्ट कैचा येतोय याची वाट बघतोय.. :)

In reply to by मारवा

संदीप डांगे 22/07/2016 - 22:20
मारवा'जी, प्रतिसाद आवडला. विशेषतः रामदेवबाबा, श्रीश्रींबद्दलचे विश्लेषण अचूक, पैकिच्या पैकी मार्क्स! बाबा फॉलोअर्स-कम-बायर्स हे बाबा फॉलोअर्स-कम-बायर्स म्हणजे झोंबीपणाचा उत्कॄष्ट नमुना. ब्रेनवॉशिंग म्हणजे काय हे ह्यांच्याकडे बघून कळावे. बाबा लोक जे काय सांगतील ते डोळे झाकून विश्वास ठेवणार, त्याचा हिरिरीने प्रचारही करणार पण तेच एखाद्या डॉक्टरकडे गेले की हजार शंका विचारणार, त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणार, पैशात चिंधीगीरी करणार, वरुन ह्यॅ, त्याला काय कळतं असं तिसर्‍याला सांगून मोकळे. सेलिब्रिटी विथ बाबालोक्स बाकी, जे सेलिब्रिटी येतात ते काही फुकट येत नसतात, देअर इज नो फ्रीलंचेस इन दिस वर्ल्ड हे सूत्र सर्वाकालिक सत्य आहे. कोणाचा कोणाला फायदा झाला हे चाणाक्षपणे पाहिले की समजून येतं. रामदेवबाबासोबत बसून योगा करुन शिल्पा शेट्टीला फायदा होणार नसतो, पातंजलीलाच होतो. शिल्पा शेट्टीचे अटॅचमेंट ही एक अघोषित ब्रॅण्ड एन्डॉर्समेंट आहे. रामदेवबाबा धार्मिक विचारांच्या निम्नमध्यमवर्गीय जनतेला प्रभावित करु शकले, पण तेवढे शहरी कॉस्मोपॉलिटन अपवर्ड मूविंग मध्यमवर्गाला नव्हते. ह्या वर्गातून जेवढी खरेदी होते तेवढी इतर कोणत्याच वर्गातून होत नाही. ह्या मध्यमवर्गाला कनेक्ट करता येईल अशी एखादी सेलिब्रिटी हवीच होती. शिल्पा शेट्टीची प्रतिमा अल्ट्रामॉडर्न तरी घरेलु भारतीय संस्कार जपणारी (नीट लग्न करुन सेटल झाली), भारतीयपणात विश्वास ठेवणारी अशी आहे. त्यात ती योगा-बिगाच्या सिड्या काढते. लग्न झालेल्या, तीशी-पस्तिशीतल्या (फायनांशियली स्टेबल, अपवर्ड मूविंग) सुशिक्षित कॉस्मोपॉलिटन गृहिणींसाठी ती रोल मॉडेल आहे. तीला किंवा इतर तत्सम सेलिब्रेटीजना बाबांच्या व्यासपिठावर, आसपास बघणे 'सोची समझी चाल' असते. दारु दारु तसेच माल्ल्याच्या लाइफस्टाईल प्रदर्शनाचा किंगफिशरला नक्की किती फायदा झाला त्याबद्दल माहित नाही. पण भारतीय चित्रपटांमधून हल्ली गेल्या पाच-सहा वर्षात प्रोडक्ट-प्लेसमेंट, आईडिया-प्लेसमेंट चे जे प्रकार घडू लागले त्याने निश्चितच दारुच्या विक्रीस (व टॅबू कमी होण्यास) हातभार लावला आहे. गेल्या काही वर्षातली गाणी, पार्टीसॉण्ग्स बघितले तर हे वीकेंड लाइफस्टाईलचे थेट तर अल्कोहोल ड्रिंकिंग चे छुपे जाहिराततंत्र आहे असे लक्षात येईल. त्यात मध्यंतरी '२५ वर्षाखालील मुलांनी दारु पिऊ नये' ह्या कायद्याविरूद्ध इमरान खान ह्या कवळ्या पोराने (आमिरखानचा भाचा) सोशल अवेरनेसच्या नावाखाली कॉलेजीयन पोरांना दारु पिण्यास उकसवण्याचा प्रकार केला होता. तसे पाहिले तर हा कायदा फार जुना आहे, कोणाला माहितही नाही, पोरं सर्रास पितातच, तरी जे काही शामळू आहेत उरलेले, त्यांना उकसवण्याचा प्रकार होता. डॉक्टर की हॉस्पिटल गेल्याकाही वर्षात नवसंपन्न उच्चमध्यमवर्गाला पैसे टाकून सेवा विकत घेता येते हा काहीतरी भलता शोध लागलाय. त्यात 'सरकारी इस्पितळे म्हणजे टॉर्चररुम्स' अशी लहानपणापासून, आज्यापणज्यांपासून बिंबवलेली गोष्ट. त्यामुळे आजारी पडलं, दवाखान्यात भरती करायला लागलं तर अगदी सर्व काळजी नीट घेतल्या जाईल अशा हॉस्पिटलांची गरज होतीच. शस्त्रक्रियापूर्व-शस्त्रक्रियेपश्चातच्या आरामात, रिकवरीमधे कोणताही किंतु-परंतु राहू नये म्हणून दामदुप्पट पैसा मोजायची तयारी असल्यावर अशी महागडी हॉस्पिटल्स निघणारच. वरिलपैकी कोणत्याही हॉस्पिटलचा लौकीक नक्की काय आहे? आजारी लोकांचे बरे होण्याचे प्रमाण? तिथे रुजू असणार्‍या डॉक्टरांची ख्याती? उत्तम उपचार मिळण्याची हमखास खात्री? ह्यापैकी काहीही नाही. ते फक्त लग्जरी हॉस्पिटल्स आहेत. बरेच डॉक्टरांची ख्याती 'अहो, ते फोर्टीसमधेही विजिट करतात' (म्हणजे ते चांगलेच असले पाहिजेत) अशीही ऐकलीये. शस्त्रक्रिया काय जशा सरकारी मध्ये होतात तशाच इथेही होतातच. पण जसे डॉक्टरसाहेबांनी म्हटले तसेच केम्ब्रिज, आयआयटीला जे ग्लॅमर आहे तेच ह्या हॉस्पिटलांना लागू होते. चू.भू,दे,घे.

चौकटराजा 22/07/2016 - 09:41
आता बजाज अटो चे उदाहरण घ्या व ओ पी नय्यर यांचेही घ्या. एकात मी नोकरी केली आहे व दुसर्‍याचा मी चाहता आहे. बजाज ची गाडी म्हणजे प्रश्नच नाही असे आपण म्हणत होतो. त्यास दोन कारणे होती. त्यांच्या पेक्षा चांगला पर्याय उपलब्ध नव्हता व त्यांची उत्पादने देखणी नसली तरी टिकाउ होती, मेंटेनस ला सोपी. त्याच बजाजची सफायर स्पिरिट, सनी एस एक्स एन्ड्युरो ही उत्पादने सपशेल पडली. तेंव्हा ग्राहक शेवटी उत्पादनालाच महत्व देतो फार काळ मार्केटिंग ची फसवणूक, स्कीम ई चालत नाही. आता ओ पी नय्यर हे गुणी , जादुई संगीत देणारे संगीतकार. त्यांच्या चाहत्यांवर ते २००७ साली गेले तरी आजही गारूड आहे. पण जिथे त्यांच्या संगीताची भट्टी जमली नाही ते संगीत त्यांच्याच चाहत्यानी पुरते फेकून दिलेले आहे. उदा त्यांचा बसंत हा चित्रपट॑ वा त्यांचा कैदी हा॑ चित्रपट( यातले कुछ तो ऐसी बात हे अप्रतिम गीत मात्र आजही ऐकले जाते ). . एक माणूस॑ मला भेटला होता. त्याचे साजुक तुपाचे उत्पादन होते व ते चितळे यांच्या ब्रॅन्ड खाली विकले जात असे. पण त्या तुपाची गुणवत्ता ही " चितळे" या नावाला साजेशी आहे तो पर्यंतच ते चालेल. नाहीतर सोनी या कंपनीने उघडपणे द्युप्लिकेट सोनी कॅसेट एकेकाळी काढावयास परवानगी दिल्याचे स्मरते पण त्याची गुणवत्ता सोनी सारखीच असेल अशी अट सोनीने टाकली होती म्हणे. प्रत्येक तंत्राचा एक जमाना असतो. २१ व्या शतकात जाहिरात क्षेत्रापेक्षा ग्राहक मुख प्रशंसा हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. ऑनलाईन खरेदीत मालाचे ग्राहकांकडून मुल्यांकन करण्यास सुरूवातही झाली आहे. सर्वात शेवटी मोदी हा ब्रॅन्ड दुसरा पर्याय नसेल तरच पुन्हा नाईलाजास्तव येईल एरवी हा" ब्रॅन्ड" न्यायव्यवस्था, निवडणूक सुधारणा, भ्रष्टाचार नियंत्रण , महागाई नियंत्रण यात फेल होत चालला आहे यावर एकमत व्हावे. गोबेल्स डू नॉट प्रिव्हेल फॉर एव्हर.

In reply to by चौकटराजा

मी-सौरभ 22/07/2016 - 10:38
सर्वात शेवटी मोदी हा ब्रॅन्ड दुसरा पर्याय नसेल तरच पुन्हा नाईलाजास्तव येईल एरवी हा" ब्रॅन्ड" न्यायव्यवस्था, निवडणूक सुधारणा, भ्रष्टाचार नियंत्रण , महागाई नियंत्रण यात फेल होत चालला आहे यावर एकमत व्हावे. गोबेल्स डू नॉट प्रिव्हेल फॉर एव्हर.
अब आयेंगे प्रतिसाद पे प्रतिसाद

In reply to by चौकटराजा

हेमन्त वाघे 22/07/2016 - 13:12
सोनी या कंपनीने उघडपणे द्युप्लिकेट सोनी कॅसेट एकेकाळी काढावयास परवानगी दिल्याचे स्मरते पण त्याची गुणवत्ता सोनी सारखीच असेल अशी अट सोनीने टाकली होती म्हणे. हे केव्हा झालेले ? काही पुरावा ? मला ही तुम्हाला कोणीतरी मारलेली थाप वाटते .. सोनी बरोबर मे कधी काळी काम केले आहे आणि ब्रॅण्ड वळून साठी ही कंपनी वेडी आहे !

In reply to by हेमन्त वाघे

चौकटराजा 22/07/2016 - 13:28
अर्थात मी ऐकलेली गोष्ट आहे १९७७ चे सुमाराची. तेंव्हा आज पुरावा देणे शक्य नाही. पण जिला ही परवानगी देण्यात आली होती ते कंपनी सिंगापूर की हॉंगकॉग बेस्ड होती असे आठवते.

In reply to by चौकटराजा

बोका-ए-आझम 22/07/2016 - 13:41
असं सगळ्याच कंपन्या करतात. मॅकडाॅनल्ड्स संपूर्ण जगात फ्रँचाईज पद्धतीनेच आपली restaurants चालवतात. LEE JEANS नी भारतात अरविंद मिल्सला license दिलेलं आहे.

In reply to by हेमन्त वाघे

अश्या लायसेंस घेऊन ठरविक प्रतीचे उत्पादन करून ते मूळ कंपनीला पुरवणार्‍या कंपन्यांना "ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणतात. ही एक उत्पादन खर्च वाचविणारी जगभर वापरली जाणारी प्रणाली आहे. यात तयार होणारे उत्पन्न "ड्युप्लिकेट" नसते तर "ओरिजिनल"च असते व ते मूळ कंपनी स्वतःच्या नावानेच विकते :) मूळ कंपनी व OEM कंपनीतल्या कर्मचार्यांचे पगार व इतर भत्ते यातला फरक पाहिला तरी; त्याच प्रतीचे तेवढेच उत्पादन करण्यासाठी मूळ कंपनीला बराच जास्त खर्च येतो हे सहज ध्यानात येईल. त्यात (अ) लहान आकाराच्या कंपन्यांना करावे लागत नाहीत पण मोठ्या कंपन्यांत आवश्यक असतात असे इतर खर्च व (आ) मूळ कंपनीचा लँड-प्लँट-मशिनरीचा वाचलेला खर्च धरला तर या प्रणालीचा फायदेशीरपणा अजूनच वाढतो. भारतात असे खूप OEM आहेत जे अनेक युरोपियन आणि अमेरिकन ब्रँड्ससाठी काम करत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ब़जरबट्टू 22/07/2016 - 14:09
अश्या लायसेंस घेऊन ठरविक प्रतीचे उत्पादन करून ते मूळ कंपनीला पुरवणार्‍या कंपन्यांना "ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणतात. माझ्या मते ते Tier 1, Tier 2. "ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणजे मारुती, व्हिडिओकॉन, टाटा, व याला ओरिजनल पुरवणारे Bosch , Magneti , हे सर्व Tier 1 , 2

कंजूस 22/07/2016 - 09:53
चांगला वेगळा लेख आणलात यात सर्वजण मत मांडतीलच. त्या धाग्यावर " स्टार व्हॅल्यु नाही" या वरून चर्चा सुरू झाली.मला जे सचीनबद्दल म्हणायचं होतं तो अर्थ 'स्टारव्हॅल्यू'तून बरोबर निघाला नाही.मग टका याने "कैच्या कै काका--" लिहिले.उगाच लेखी टीका करण्यात अथ नव्र्हता.असो.हा लेख वेगळा विषय हाताळतोय.

In reply to by कंजूस

संदीप डांगे 22/07/2016 - 22:15
काका, टकाच्या त्या प्रतिसादाचे वैट वाटून नका घेऊ, तुमच्या प्रतिसादामुळेच एवढ्या चांगल्या विषयाला वाचा फुटली आहे.

In reply to by संदीप डांगे

कंजूस 22/07/2016 - 22:44
लेखी टीका टक्यावर अथवा त्याच्या प्रतिसादावर नव्हे तर सचीनच्या वागण्या बोलण्यावर करण्यातून काहीच निष्पन्न होणार नाही आणि थांबलो.

ब़जरबट्टू 22/07/2016 - 10:30
लेख आवडलाच. दुर्दैवाने स्वदेशी ही मानसिकता भारतामध्ये कमी आहे. जपान सारख्या देशात 'स्वदेशी' ची ब्रॅण्ड व्हॅल्यु बाकी सर्व गुणवत्तेच्या वर आहे. हा विश्वास अथवा अशी मानसिकता भारतात नाही. विदेशी, अमेरिका असल्यावर डोळे झाकून ते मस्तच असे मानून विकत घ्यायची मानसिकता आहे. त्यामुळे "मेड इन " हा सुध्दा एक ब्रॅण्डव्हॅल्युच. दुसरी एकदा डोक्यात ब्रॅण्ड व्हॅल्यु घट्ट बसली, की ती धुता धुता जात नाही. म्हणूनच आता मारुतीच्या टिनपाट गाड्या भाव खाऊन जातात, व टाटाच्या कितीही सुधारित आवृत्या आल्यात तरी मार खातात, अर्थात खरा विचारी हा भाग बघतोच, पण शेवटी लोग क्या कहेंगे ही भीती त्यालाही आहेच.

In reply to by ब़जरबट्टू

हेमन्त वाघे 22/07/2016 - 13:18
आता मारुतीच्या टिनपाट गाड्या भाव खाऊन जातात, व टाटाच्या कितीही सुधारित आवृत्या आल्यात तरी मार खातात, मारुतीच्या टिनपाट गाड्या कोणत्या ? त्या आपल्याला का टिनपाट वाटतात ? त्यातुलनेने टाटा ने कै महान गाड्या काढल्या? आपण टाटा ची गाडी घ्याल गेला आहेत का? शास्प सेल होत असताना पण सेल्समन चा नकारार्थी बाणा आणि विकण्याचा कंटाळा अवर्णनीय असतो आणि तेच मारुती किंवा ह्युंडई मध्ये सर्वाधिक खप असतानाही individual attention खतरनाक असते टाटा चे विक्रीपासच्यात सेवा आजही सुधारली नाही ,आणि त्यात अनेक वाहनांची सामान्य गुणवत्ता - मग काय सांगावे ??

In reply to by हेमन्त वाघे

ब़जरबट्टू 22/07/2016 - 13:43
तुम्ही टाटा च्या गाड्या बद्दल बोलले, हे कोणत्या सालातले ? का शेवटी ऐकीव माहितीवरूनच बोलताय. ? म्हणजेच ठरलेली मानसिकता.. तुमच्या डोक्यातच जरा टाटांची प्रतिमा तशी बनली असेल, तर नाईलाज आहे, अर्थात त्यांची तेव्हाची सेवा तशीच होती. पण मागील 3-5 वर्षात परिस्थिती बदलली आहे. 5 व्या नंबर पर्यंत फेकल्या गेल्यावर ब-याच सुधारणा झालेल्या आहे. मुख्यतः JLR मुळे इंजिनियरिंग मध्ये बरीच सुधारणा आहे. झेस्ट आणि टियागो मला तरी स्पेसिफिकेशन वर ब-याच Value फॉर Money वाटल्या. मारुती टिनपाट गाडयांचा बनवतोय. त्यांच्या गाड्यांचे शीट-मेटल जाडी मिनिमम लेव्हल ला आहेत. आताच बनलेली बॅलेनो फक्त 800 किलो.. कसे जमले असेल ? शेवटी क्वॅलिटीशी प्रताडना होते हो. .. या क्षेत्रात असल्यामुळे काय होत असते ते महित आहे. वर वर सगळे चमकदार असते.. साधा लो स्पीड इम्पॅक्ट सहन नाही करू शकता मारुतीची गाडी.

In reply to by ब़जरबट्टू

गुंड्या 22/07/2016 - 15:29
सहमत! मारूती/ह्युंदाई/होंडा म्हणजे लै भारी हा गैरसमज दूर होणं अतिशय आवश्यक आहे. बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत नवीन टाटा कार्स वरील कार्सपेक्षा नक्कीच चांगल्या आहेत. हाच लेखाचा मुद्दा आहे.. लेख उत्तम!

In reply to by ब़जरबट्टू

हेमन्त वाघे 22/07/2016 - 18:15
गाड्या बऱ्याच चांगल्या असू शकतात पण सेवा? माझा विक्री चा अनुभव तर गेल्या वर्षीचा आहे - बायकोबरोबर इकडं तर बघू या म्हणून गेलो होतो - अतिशय उदास लोक त्याआधी 3 वर्षांपूर्वी नॅनो बघायला गेलो होतो - त्यावेळी तर अजून वाईट अनुभव - डिसइंटरेस्टेड सेल्समन ! ( हे वाशी - नेरुळ ला झाले ) नंतर मी बजेट वाढवून फुल्ली लोडेड ह्युंदाई Eon घेतली - गाडी 4-6 तासात भरलेल्या सर्विस सेन्टर मध्ये परत मिळते ! अजून ऐक होंडा Amaze आहे , तिचा अनुभव अजूनच चांगला आहे . टीम-BHP वर नेहमीच टाटा च्या गाडीचये वाईट अनुभव येत असतात .. आणि हो विक्री ही तशीच आहे . टाटा देशात आता पाचव्या क्रमांकाची गाडी कंपनी आहे - कधी काडी सहाव्या किंवा सातव्या ( होंडा आणि रेनॉ ही अनेकदा पुढे असतात )  photo Car Sales Figures_zpsqznvzevk.jpg संदर्भ - http://www.team-bhp.com/forum/indian-car-scene/177998-june-2016-indian-car-sales-figures-analysis.html

In reply to by हेमन्त वाघे

स्मिता. 22/07/2016 - 19:31
वरची चर्चा वाचून आठवलं 'टाटा नॅनो' ही अशीच हिणवली गेलेली गाडी! अर्थात सुरूवातीचे मॉडेल्स चांगले नव्हतेच अश्याही बातम्या वाचल्या आहेत. शिवाय इतर गाड्यांच्या मानाने कमी किंमत असल्याने ती दारापुढे उभी असल्याने 'स्टेटस' वाढण्यापेक्षा कमी होईल अशीच भावना अनेकांच्या मनात निर्माण झालेली होती. गाड्यांबद्दल ओ का ठो कळत नसल्याने मी सुद्धा थोडाफार तसलाच विचार करायचे. पण गेल्या वर्षी ३ महिने बंगलोरला असतांना ऑफिसांच्या भल्यामोठ्या पार्किंगमध्ये तसेच सदनिकेच्या पार्किंगमध्ये अनेक 'टाटा नॅनो' उभ्या दिसायच्या. या गाड्या आकाराने लहान असल्या तरी बर्‍यापैकी चकाचक दिसत. ते बघून त्यांची 'लो स्टेटस' ही प्रतिमा हळूहळू धुसर होत होती. काही लोकांशी याबाबत चर्चा केल्यावर सगळ्यांचं थोडक्यात एकच मत होतं की टाटाने नॅनोच्या नव्या मॉडेल्समधे बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. शिवाय बंगलोरसारख्या शहरात कायम ट्रॅफिकचा प्रश्न असतो. अश्यावेळी लहान गाडी सोयिस्कर वाटते आणि जवळपासच्या प्रवासालाही चालून जाते. महागड्या दुचाकीच्या किमती बघता त्याला आणखी थोडे पैसे जोडून सरळ चारचाकीच घेता येते हा व्यवहारीक विचारही आहेच. त्यामुळे बर्‍याच मध्यमर्गीय लोकांनी तिची निवड केली आहे.

In reply to by स्मिता.

हेमन्त वाघे 22/07/2016 - 20:21
http://www.business-standard.com/article/management/nano-sticks-to-the-slow-lane-116011300323_1.html http://indianexpress.com/article/business/business-others/sales-of-tata-nano-worlds-cheapest-car-set-to-hit-six-year-lows/ गाडी विकली जात नाहीये http://www.firstpost.com/business/with-new-kwids-on-the-block-the-tatas-may-have-to-pull-the-plug-on-nano-2447218.html बंद जाणार ??

In reply to by आदूबाळ

नाखु 22/07/2016 - 11:48
त्यांना उत्तरे/स्पष्टीकरण द्यावे लागणार आणि त्यात अमूल्य वेळ जाणार. तेव्हढ्या वेळात पाच-दहा खटल्यांचा "निकाल" लागेल की,तीच बाब संघटनेच्या बाबांसही लागू है, पण असे बोललो की आम्हाला असंवेदनशील वगैरे चालू होते म्हणून वाचकांची पत्रे मध्येच थांबावे असे वाटते. वाचकांचीही पत्रे वाला नाखु

सस्नेह 22/07/2016 - 11:08
शब्दाशब्दाशी सहमत ! एकूणच समाजाच्या मानसिकतेवर 'इमेज'चा पगडा जास्त असतो. 'महाजन' जातील त्या पंथात सगळे सामील होत असतात. इतकेच नव्हे तर, त्यापेक्षा वेगळा मार्ग धरणाऱ्याचे हसू होते. 'इन्स्टिस्ट्युशनालायझेशन' चा अनुभव सध्या येतो आहे. नामवंत इन्स्झ्टिट्यूट्स मधल्या शिक्षणाच्या दर्जाची चौकशी कुणी करताना दिसत नाही. काही वेळा 'नाम बडे और दर्शन खोटे' असाही अनुभव येतो.

In reply to by सस्नेह

मारवा 22/07/2016 - 11:51
एकूणच समाजाच्या मानसिकतेवर 'इमेज'चा पगडा जास्त असतो. 'महाजन' जातील त्या पंथात सगळे सामील होत असतात. इतकेच नव्हे तर, त्यापेक्षा वेगळा मार्ग धरणाऱ्याचे हसू होते. अतीसहमत एकदा एका व्यक्तीची इमेज काही वर्षांच्या सतत एकांगी मार्‍याने ठसली चांगली / वाईट की त्या विरोधात बोलतांना फारच मोठा विरोधाचा सामना करावा लागतो पुराव्यांची आग्रही मागणी, दिलेल्या पुराव्यांना नाकारण्याची ओढ, अविश्वसनीयता, हेतु वर संशय वगैरे सगळच होत. कॉग्नीटीव्ह डिसोनन्स चा प्रभाव. पण मग सत्य कुठे तरी झाकोळल जात. त्यामुळे दिखावे पे मत जाओ ती एक जाहीरात होती हे लक्षात ठेवाव लागत मागे एक अ‍ॅड होती " फॉलो युवर इन्स्टींकट्स" ची तसे. आणि एक टॅग लाइन " इम्पॉसीबल इज नथींग " अंडर द सन काहीही शक्य आहे याचे भान बाळगले पाहीजे.

खेडूत 22/07/2016 - 11:26
सविस्तर लेख अन तसेच प्रतिसाद अवडले! छान माहिती... एक चिल्लर दुरुस्ती. विमल ची जाहिरात शास्त्री, अजित वाडेकर अन विव्ह रिचर्ड्स करत असल्याचे आठवते. गावसकर त्यांचे प्रतिस्पर्धी दिनेश ( अरविंद मिल्स) यांच्या सुरेख जाहिरातीतून दिसत.

In reply to by खेडूत

बरोबर आहे तुमचे. लिहिण्याच्या ओघात का कुणास ठाऊक "ओन्लि विमल" मध्ये गावस्कर पाहिल्यासारखे आठवले... ती गोष्ट तीन चार दशके जुनी असल्यामुळे क्रिकेटरच्या नावात गडबड झाली खरी :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बेकार तरुण 22/07/2016 - 15:24
थोडसं आवांतर - पुर्वी गावसकर एल आय सी किंवा तत्सम बचत योजनेची जहिरात करायचा. १०,००० धावांचा विक्रम केल्यानंतर (मी आज १०,००० धावा केल्या आहेत, पण त्यातली एक एक धाव जोडतच १०,००० ला पोचता आलं असा काहीसा आशय होता) कोणाला आठवते का ही जहिरात. एकदम अ‍ॅप्ट मॉडेल आणि टायमिंग होतं

In reply to by खेडूत

बोका-ए-आझम 22/07/2016 - 13:58
शास्त्री, रिचर्डस् आणि अॅलन बाॅर्डर विमल suiting and shorting चे brand ambassador होते. एका आख्यायिकेनुसार विमल हे धीरूभाई अंबानींच्या पुतण्याचं नाव होतं. त्याच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांचा व्यवसाय भरभराटीस आला म्हणून धीरूभाईंनीही तेच नाव आपल्या brand साठी वापरलं. त्यांच्या साड्यांच्या जाहिरातीतली copy आवडल्याचं आठवतं - A woman expresses herself in many languages, VIMAL is one of them.

कंजूस 22/07/2016 - 12:13
डिश टिव्हीची जाहिरात शारुख करतो म्हणून अथवा इतरांची तमुक कलाकार करतो म्हणून कोणी सर्विस घेत नाही.उलट मी म्हणेन ते पन्नास कोटी इकडे वळवा व सब्सक्रिप्शन स्व स्त करा.

In reply to by कंजूस

अभ्या.. 22/07/2016 - 12:18
करू द्या ओ कंकाका, त्याला काढले तर व्हिडिओकोन वाले बारक्या बच्चनला पण काढतील. त्याने काय करावे बिचाऱ्याने. आता तर आयडिया पण नाही. धूमची वाट बघत बसावे का?

In reply to by कंजूस

कंजूस साहेब, भारतात सद्या तरी जाहिरातीत कोण स्टार आहे याचा विक्रीवर लक्षणीय प्रभाव पडतो. नाहीतर त्यांच्या व्यवसायाशी संबंध नसलेल्या उद्योगांच्या जाहिरातींसाठी क्रिकेटस्टार्स किंवा सिनेस्टार्सशी अनेक दशकोटींचे करार झाले नसते. जनता स्टार्सच्या मागे पागल असली तरी योग्य परताव्याची शक्यता असल्याशिवाय खाजगी उद्योग कधीच पैसा खर्च करत नाहीत. ग्राहकाला प्रत्यक्ष डिसकाऊंट देऊन हवा तेवढा फायदा मिळत असता तर कोणताच शहाणा उद्योग स्टार्स घेऊन केलेल्या जाहिरातवर खर्च करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न (? द्रविडी प्राणायाम) करणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोका-ए-आझम 22/07/2016 - 13:49
डव्हने हे सिद्ध करुन दाखवलंय की celebrity नसण्याने काहीही फरक पडत नाही. आमचे ग्राहकच आमचे brand ambassador आहेत. काही products, उदाहरणार्थ washing powder, celebrity ना वापरू शकत नाहीत, कारण परिणाम उलटा होऊ शकतो. एवढी सुंदर अभिनेत्री स्वतः थोडेच कपडे धुवत असेल - हा विचार ग्राहकांच्या मनात येतो. त्यामुळे विश्वासार्हता, जी कुठल्याही brand साठी आवश्यक आहे, तीच राहात नाही.

In reply to by बोका-ए-आझम

१००% टक्के वेळेला सेलेब्रिटी वापरून केलेली जाहिरात उपयोगी होईलच असे मी कधीच म्हटले नाही. त्याचबरोबर नॉन-सेलेब्रिटी नायक-नायिका घेऊन जाहिराती बनत नाहीत असेही नाही. मी वर असे म्हटले आहे की, "सेवा/उत्पादनाचा खप वाढवायला, सद्याच्या घडीला भारतात तरी, सेलेब्रिटीचा व्यवसाय आणि त्याने जाहिरात केलेला ब्रँड यांचा अर्थाअर्थी संबंध असलाच पाहिजे" असे व्यवहारात बर्‍याचदा दिसत नाही. हे सर्वसाधारण पुस्तकी विपणन ज्ञानापेक्षा वेगळे आहे. :) थोडक्यात, "काय करावे" याबद्दल नाही तर "वस्तूस्थिती काय आहे" याबद्दल ती विधाने होती.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोका-ए-आझम 22/07/2016 - 14:21
पण आता थोडा बदल व्हायला लागलेला आहे - डव्हने म्हणजे पर्यायाने युनिलिव्हरसारख्या मोठ्या कंपनीने केलेला आहे. त्यामुळे बाकीच्या कंपन्या अनुकरण करण्याची शक्यता आहे. शेवटी nothing succeeds like success. आणि शिवाय celebrity ना द्यावा लागणारा पैसा हाही मुद्दा आहेच. जर सामान्य लोकांना वापरून तो वाचवता येत असेल, तर कंपन्या ते करतीलच.

In reply to by बोका-ए-आझम

मारवा 22/07/2016 - 19:29
राहणार व मिनीमम अ‍ॅडव्हरटाय्झींग वर ही अनेक वर्षे टिकुन राहीलेल्या ब्रॅन्ड च एखाद उदाहरण देता येइल का बोकोबा. मिनिमम अ‍ॅड मॅक्झीमम ब्रॅन्ड मला लय डोक खाजवुन जिन्दा तिलीस्मात च आठवतय सारख नायतर बिटको मंजन. तुम्ही सांगा एखाद उदाहरण

In reply to by आदूबाळ

बेकार तरुण 22/07/2016 - 20:09
गाय छाप >> लोल बाटाची पायताणं??? पॉवर वगैरे ब्रँड्स च करतात मार्केटिंग, पण बाटाची फार जहिरात पाहिली तरी नाही (टी.व्ही. वर वगैरे); किमान १०० वर्षे तरि जुना ब्रँड असावा

In reply to by मारवा

अभ्या.. 22/07/2016 - 22:15
येस्स. परफेक्त. आणि मला आठवतेय तसे त्यांनि 1990 नंतर जाहिरात केलीच नसेल. आधी स्टँडवर बोर्ड तरी दिसायचे दामोदर जगन्नाथ मालपाणी नावाने. इतक्या वर्षात ना पांढर्या कागदावर हिरव्या एकाच रंगात छापलेली गाय बदलली ना तिची धार काढणार्या माणसाची चट्टेरी पट्टेरी चड्डी बदलली. पॅकिंगवर 60 टक्के वोर्निंग छापायाच्या नियमातून त्यांनी रॅपर हे सील आहे असे दाखवून पळवाट काढली पण पाकिटाचे मूळ दृश्य बदलू दिले नाही. ह्या ब्रॅण्डवर आमच्या कुणी एका सहाध्यायाने प्रोजेकट केलेला स्मरतो. माझी पन इच्छा होती. गावचा किसान ब्रँडप्रेम आडवे आले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. 22/07/2016 - 14:25
सेलेब्रिटीचा व्यवसाय आणि त्याने जाहिरात केलेला ब्रँड यांचा अर्थाअर्थी संबंध असलाच पाहिजे" असे व्यवहारात बर्‍याचदा दिसत नाही.
अंहं, अंहं. तो हिशोब वेगळा आहे. पांढरे अ‍ॅप्रन घालून कोलगेटची अ‍ॅड करणे, किंवा एखाद्या प्रसिध्द डेंटिस्टने सेन्सोडेंट ची अ‍ॅड करणे ह्यापेक्षा पूर्ण वेगळा विषय.

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 22/07/2016 - 14:19
सेलेब्रिटीमध्ये पण अजून एक खासियत भारताची. लोकल जाहीराती (स्टेटवाइज) तिथेले मॉडेल्स अन बॅक्ग्राउंडस वापरतात. म्हणजे मराठी जाहीराती मुंबईत शूट होतात मराठी कलाकार घेऊन. पण मोठ्या ब्रॅन्डच्या जाहीराती मात्र एकच हिन्दी करुन त्या इतर भाषेत डब व्हायच्या. उदा. शीतपेये, सोप्स अँड डिटर्जंट्स, ऑटोमोबाईल्स. आता मात्र ह्यांच्या पण जाहीराती लोकल स्टार्स घेऊनच होतात. मराठीवर नेहमीप्रमाणेच अन्याव आहेच पण हिंदी थम्सप सलमान असेल तर तेलुगु थम्सपला महेशबाबू आहे. सध्या रामचरण आहे का माहीत नाही. हिरोला इकडे रणबीर कपूर असला कि तिकडे अल्लू अर्जुन असणार. पॅरागॉन चप्पलच्या बॉक्सवर सुध्दा कर्नाटक पॅकिंगवर पुनीतराज, तेलुगुवर महेशबाबू आणी हिंदीवर अजयदेवगण असतो. स्टारव्हॅल्यु अशी पण एरियावाईज चेंज होत असते.

In reply to by अभ्या..

बोका-ए-आझम 22/07/2016 - 14:28
की मराठीतल्या कुठल्याही star ला महेशबाबू किंवा अल्लू अर्जुनएवढी star value नाही. एकाच मुंबईत मराठी आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीज आहेत आणि हिंदीचं पारडं भारी आहे. आवडलं नाही तरी ही वस्तुस्थिती आहे. क्रिकेटर्समध्ये बरेच मराठी आहेत - पण त्यांना घेऊन मराठीत जाहिराती झाल्या का? सचिनच्या मराठी जाहिरातींमध्येही त्याचा आवाज चेतन शशितल किंवा प्रसाद फणसे हे dubbing artistes काढतात, त्याचा स्वतःचा आवाज नसतोच. राहुल द्रविड आणि झहीर खान चांगलं मराठी बोलतात, पण त्यांना घेऊन कोणी मराठीत जाहिरात केल्याचं आठवत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 22/07/2016 - 14:27
डव्हचा युएसपी वेगळा आहे. त्यांना फिल्मी सौन्दर्यापेक्षा जास्त मॉईष्चर प्रमाणाचा अ‍ॅक्चुअल फील कसा वाटतो हे डोमिनेट करायचेय. आणि तेच वेगळेपण इतर साबणापेक्षा कसे आहे ते प्रुव्ह करायचेय. ते वापरणार नाहीतच सेलेब.

In reply to by अभ्या..

बोका-ए-आझम 22/07/2016 - 14:34
पण त्यांनी beauty soap म्हणजे चित्रपट अभिनेत्री याला छेद दिला हे तर खरं आहे की नाही? मला तर वाटतं की त्याच्यामागचा एक हेतू Dove ला Lux पासून (जो सरळसरळ स्वतःला फिल्मी सितारोंका सौंदर्य साबुन म्हणवतो) वेगळं दाखवणं किंवा ज्याला branding च्या परिभाषेत differentiation म्हणतात - तोही होता. शेवटी दोन्ही एकाच कंपनीचे आहेत. लक्ससाठी लीला चिटणीस या पहिल्या अभिनेत्री होत्या model म्हणून - १९३८ साली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत जी कुणी नवीन अभिनेत्री येते तिने Lux endorse केलेला आहे. त्यापासून Dove ला वेगळं प्रस्थापित करणं हा युनिलिव्हरचा सामान्य माणसं वापरण्यामागचा हेतू असू शकतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कंजूस 22/07/2016 - 14:47
नाही पटत.कारण या कंपन्यांचा नफा फार असतो तो शेअर होल्डरांशिवाय वैयक्तिक मिळण्यासाठी डाइरेक्टरांच्या खासगी जैरात कंपन्यांना कंत्राट देऊन डाइवर्ट करतात.आपण ज्या भंकस जाहिराती बघतो त्याचे कारण हेही असते.त्यात कशीही वाइट जाहिरात दिली तरी काम त्यानाच मिळणार असते.

In reply to by कंजूस

बेकार तरुण 22/07/2016 - 15:21
??? एम एन सी बद्दल हे विधान आहे का? ते लोक प्रॉडक्ट इतकच जहिरातीबाबत सजग असतात अस मला वाटायच. पण इतक्या सहज खाबु गिरी करण्यासाठी जहिरात करतात अस वाटत नाही. कोणी डायरेक्टर असे करताना पकडला गेला किंवा दोषाचा ठिपका असल्याने काढुन टाकण्यात आला आहे का? माझ्या अल्पमतीत तरि आत्ता कोणतेच उदाहरण येत नाहीये डोळ्यासमोर.

In reply to by बेकार तरुण

आदूबाळ 22/07/2016 - 15:50
सहमत आहे. एफएमसीजी क्षेत्रातल्या कंपन्या (भारतीय / अभारतीय एमएनसी दोन्ही) जाहिरातींच्या दर्जाबाबत अतिशय सजग असलेल्या पाहिल्या आहेत. डायरेक्टरचा दत्तू आहे म्हणून कोणत्यातरी भलत्याच अ‍ॅड एजन्सीला नेमणं हा खूप मोठा जुगार आहे.

In reply to by कंजूस

बोका-ए-आझम 22/07/2016 - 16:43
जाहिराती बनवणे हे चांगलंच खर्चिक आहे. शिवाय सध्याच्या प्रत्येक बाबतीत ROI (Return on Investment) मोजण्याच्या काळात कुठलीही कंपनी अशी डायरेक्टरचे नातेवाईक असल्यामुळे जाहिरात बनवायला देत असेल असं होणं शक्यच नाही. शिवाय आॅडिटर्स आॅडिटमध्ये हे उकरून काढू शकतात. त्यामुळे ते कठीण आहे.

In reply to by कंजूस

हेमन्त वाघे 22/07/2016 - 21:27
@ कंजूस डोव्ह चे कॅम्पेन O & M हि फार मोठी जाहिरात संस्था करते . तसेच डोव्ह च्या कॅम्पेन ला अनेक बक्षिसे हि मिळाली आहेत http://www.adageindia.in/advertising/effies-2015-hul-retains-client-of-the-year-title/articleshow/50749957.सिम्स http://www.afaqs.com/news/story/45185_DMA-Asia-Echo-2015-India-wins-22-Gold-Awards-BBDO-India-leads-with-9-गोल्डस तर O & M हि HUL किंवा HLL च्या कोणत्या डाइरेक्टरांच्या खासगी मालकीची आहे ?? हे नक्कीच जागतिक दर्जाचे सकॅण्डल दिसतेय !

In reply to by हेमन्त वाघे

अभ्या.. 22/07/2016 - 21:51
David Ogilvy जाहिरात क्षेत्राचा बाप समजला जातो. त्याची पुस्तके आम्हाला टेक्स्ट बुक म्हणून असायची. आधी ogilvy होती. मग बेनसन अँड मॅथर मग नुसते ओगीलव्हय मॅथर राह्यले.

कंजूस 22/07/2016 - 21:35
अगदी थेट संबंध सापडणार नाही हे मान्य करतो.एवढी काळजी ते घेतीलच.मुद्दा इतकाच की काहीतरी पाणी मुरत असणार.केवळ ( उदा० ) अमिताभने भलामण केली म्हणून कोणी गुजरात पाहिला जाईल का?पर्यटकास तिथे जावेसे वाटले तरच जाईल.अथवा अमुक एक ब्रांड अम्बेसेडर आहे म्हणून कोणी तमुक ब्यान्केचे कर्ज घेणार नाही तर त्याचे व्याजदर कमी म्हणून घेईल.परंतू दुसरे एक उदाहरण देतो- दारावर आलेल्या विक्रेत्याकडून काही घेताना काचकुच झाली की तो लगेच " अहो त्या अमुक माणसानेही घेतले" असे सांगून आश्वस्त करतो आणि आपण घेतो.अशावेळी पटतं.

In reply to by कंजूस

अभ्या.. 22/07/2016 - 21:59
कंकाका, डोन्ट माईंड पण तुमच्यासारखे ग्राहक थोडे असतात आणि तुमच्यासाठी खास 6 पॉइंटसाईजमध्ये खालच्या बाजूला मॅटर छापायची व्यवस्था असते. तो सर्वसामान्य वाचत नाहीत. बच्चनला एकदा तुमच्यासंग ट्रेकला न्या. महाराष्ट्राची ऍड फुकट करेल तो. ;)

संदीप डांगे 22/07/2016 - 22:40
ह्या धाग्यावर इतके प्रतिसाद व छान चर्चा बघून खूप आनंद झाला. ब्रॅण्ड मॅनेजमेंट आणि डेवलपमेंट हा माझा जीवश्च कंठश्च विषय. अनेक प्रतिसादकांच्या अनेक निरिक्षणांकडे, शंकाकुशंकांकडे, समज-गैरसमजांकडे बघता किती लिहू आणि किती नको असे झाले आहे. तुर्तास जमेल तसे लिहितो...

In reply to by संदीप डांगे

राघवेंद्र 22/07/2016 - 23:18
एक्का काका धन्यवाद सुंदर विषयावरील लेखासाठी !!! डांगे अण्णांच्या सविस्तर प्रतिसाद वाचण्यास उत्सुक !!!

खटपट्या 22/07/2016 - 23:23
एक अतीअवांतर - टूथपेस्टच्या जाहीरातीतला डॉक्टर गळ्यात स्टेथॅस्कोप घालून बोलतो. आणि आपल्याला ते खटकत नाही. मी तरी गळ्यात स्टेथॅस्कोप घातलेला डेंटीस्ट पाहीलेला नाही. अशा अर्थाचा कायप्पावर एक मेसेज आला होता.

संदीप डांगे 22/07/2016 - 05:23
अतिशय योग्य लिहिलेत डॉक्टरसाहेब! शंभर टक्के प्रत्येक शब्दाशी सहमत.

मराठमोळा 22/07/2016 - 05:47
तांत्रिक बाबी चांगल्या मांडल्या आहेत. सद्ध्या मोठ्या कंपन्यांमधे हा महत्वाचा संशोधनाचा मुद्दा आहे. बी टु सी मार्केटींग मधे जरा जास्तच. Buyer's psychology गुगलून पहा. असंख्य माहितीपूर्ण लेख सापडतील.

In reply to by स्रुजा

अगदी अगदी! डांगेअण्णांनी ह्या विषयावर खरं तर सविस्तर लिहायला हवं. कधी कधी मुड येतो तेव्हा मस्त लिहुन जातात ते. जर मेगाबायटी चर्चांनीच त्यांचा मुड लागणार असेल तर त्याचीसुद्धा व्यवस्था करुयात! म्हात्रे काका, नेहमीप्रमाणेच मुद्देसुद लेख!

बेकार तरुण 22/07/2016 - 08:02
मस्त लेख उदा २ चे काही प्रकार आपण सर्रास वापरतो, ते म्हणजे - बर्‍याच वेळा आपण दुकानात जाउन "कॅडबरी" मागतो, आणी बर्‍याच वेळा कागदपत्रांची "झेरोक्स" काढतो !!!

मारवा 22/07/2016 - 08:24
रामदेवबाबा व त्यांचे नेपाळी सहकारी ही जोडगळी या ब्रॅन्ड चे उत्तम उदाहरण वाटतात. ग्राहकांना आपण घेत असलेल्या प्रॉडक्टपेक्षा ते विकत असलेल्या रामदेवबाबा वर अधिक विश्वास आहे. इथे काय दर्जा पेक्षा कोण विकतो हे महत्वाचे झालेले आहे. म्हणजे असे की रामदेवबाबाचा साबण आहे तर माझी कांती उजळणारच असा विश्वास ग्राहकाच्या मनावर अधिक प्रभाव करतोय. प्रोड्युसर चा प्रभाव प्रॉडक्ट च्या चिकित्सेला अनुत्सुक बनवतो. शिवाय अजुन एक खोलातली बाब आहे. आयुर्वेद हे मुळ "आपलं, मुळं जुनं खर " ही सर्वसामान्य भारतीयांची नैसर्गिक कलाने जाणारी श्रद्धा त्याला विविध कंपन्यांनी "हर्बल" हा शब्द वारंवार मारा करुन विविध उत्पादने विकुन हा हर्बल शब्द अजुन मेंदुवर यशस्वीपणे ठसवलेला आहे. दुसरीकडे स्वदेशी हा ही शब्द एक विविध संघटना राजकीय कारणे खादी इ. मार्गांनी जनसामान्यात एक विशिष्ट प्रतिष्ठा पावलेला आहे. दोघातही एक फ़रक आहेच स्वदेशी अगदी प्रत्येकाला मोठ्या प्रमाणावर अपील होत नाही विशेषत: तरुणांना मात्र हर्बल च गारुड हे फ़ारच खोलवर झालेल आहे अगदी तरुणांनाही हिरवा रंग हर्बल प्रभावी करतोच. त्यामागे अजुन एक हे "सुरक्षीत" हर्बल= सिक्युरीटी किंवा हर्बल= झिरो साइड इफ़ेक्ट हे ही ब‍र्‍यापैकी ठसलेल आहे. शिवाय भारताची मोठी लोकसंख्या" योगा" या शब्दाची मोठी फ़ॅन आहेच. जॅपनीज चायनीज संस्कृतीतील व्यक्ती जसा कुंग फ़ु कराटे ताइची ला सकारात्मक उत्कट नैसर्गिक प्रतिसाद देईल तसा भारतीय मानस अनेको कारणांनी योगा ला सकारात्मक प्रतिसाद देणार. भारताची लोकसंख्या बहुतांश ग्रामीण आहे रामदेवबाबा चे ग्राम्य असणे, त्याची कितीही गुंतागुंतीचा विषय असेल तर त्याला सोपा करुन (सोडण्याची) मांडण्याची ग्रामीण शैली ही लोकप्रियता वाढवते. ( श्रीश्री हा ब्रॅन्ड तुलनेसाठी बघावा पुर्णपणे अपोझिट आहे शहरी सिटीस्लिकर, मॉर्डन, स्ट्रेस ला उतारा नाव पण इंग्रजी आर्ट ऑफ़ लिव्हींग फ़ुल्ल शहरी अपील ) तर समराइज केल तर इतके पॉप्युलर एलीमेंटस घटक एकत्रित आलेले आहेत. एक एक सेपरेट आहे आयुर्वेद-योगा-हर्बल-ग्राम्य-स्वदेशी चेहरा-शिवाय साधु संन्यासी ( एक सुप्त भावना याला काय स्वार्थ असणार हा काही स्वार्थी कंपनी सारखा व्यापारी नव्हे ) अस सगळ मिळुन या सर्व घटकांचा एकत्रित इफ़ेक्ट होऊन रामदेवबाबा-नेपाळी जोडगळी स्वत:च सुपर ब्रॅन्ड आहेत. रामदेब बाबा एका इंटरव्ह्यु मध्ये स्वत: म्हणाले मला जाहीरातींसाठी मॉडेल्स्ची गरज नाही फ़ारशी जे येतात ते स्वखुशीने येतात पैसे घेत नाही. बाबा स्वत:च अनेक उत्पादनांची जाहीरात करतांना दिसतात. तरी गंमत म्हणजे एक दोन ठीकाणी एक मॉडेल दिसली होती प्रोफ़ेशनल वाटली. (असाच स्वत:च ब्रॆन्ड असणारा आणि एक एम डी एच चा म्हातारा बाबा ) दुसर रामदेवबाने एक वॉरीयर सारखा स्टॅन्ड घेतलेला आहे डेव्हीड आणि गोलिएथ सारख्यातला मी एक छोटा ग्राम्य पण मी या बलाढ्य मल्टीनॅशनल ला टक्कर देणार तुम्हास वाचवावयास आलेल्या मसीहा सारखा. याच सुप्त कौतुक वाटतच बघा देखो देखो एक अकेला इतने बडे बडे कमीने मल्टीनॅशनल्स को टक्कर दे रहा है बाबा. त्यात बाबा कॉप्या मारतो हे खपुन जात भारतीय बाबा प्रॉड्क्ट्स हे सर्वस्वी त्या त्या बाबा ब्रॅन्ड वर विकले जातात. त्यातही एका बाबाचे चेले दुसरा बाबाचे प्रॉडक्ट घेत नाहीत. इतर रेग्युलर कंपनीचे प्रॉड्क्ट घेतांना जो मेंदु चा जो क्रिटीकल एक्जामिनीशेन चा भाग सक्रीय असतो तो बोथट होतो. अजुन महत्वाच म्हणजे हे प्रॉडक्ट जीवन मरणा इतके महत्वाचे बहुतेकदा नसल्याने फ़रक पडत नाही. म्हणजे साबण लावुन कांती उन्नीस बीस उजळली नाही , किंवा बिस्कीट थोडा आवडला नाही फ़रक पडत नाही. म्हणजे चेक न केल्याने तसेही फ़ार जीवन मरणाचा प्रश्न उदभवत नाही. एक जोकही आहे गुरु- तो जीने के लिए शांती से जिने के लीए आखिर क्या चाहीये तुम्हे गाडी..?........पॉज बंगला...?.......पॉज बॅक बॅलन्स...?.......... पॉज चेला- नही गुरुजी मुझे सिर्फ़........आश्रम... विदेशी शिष्यगण और अपनी एक प्रॉडक्ट रेंज चाहीए. विजय मल्ल्या असाच स्वत: एक ब्रॅन्ड होता त्याने एका मुलाखतीत म्हटलेल होत की भारतात दारुची जाहीरात करायला जी बंधने आहेत. ( हा लय गमतीदार प्रकार आहे राव आडुन आडुन जाहीरात करतांना जाहीरातकारांच्या प्रतिभेला उधाण येत नुसत ) त्याला उपाय म्हणून मी स्वत:च माझ्या उत्पादनांचा जाहीरातदार आहे माझी लाइफ़ स्टाइल माझ जगण हेच माझे प्रॉडक्टची जाहीरात. हॉस्पीटलचे ही ब्रॅन्ड झालेले आहेत. गेला बाजार ब्रीच कॅन्डी किंवा सध्याचा कोकिलाबेन अंबानी, अपोलो, फॉर्टीस याविषयी आपण प्रकाश टाकावा. ज्या किमतीत इथे सेवा मिळतात ज्या दर्जाच्या त्याच दर्जाच्या सेवा इतरत्रही मिळत असतील ना कमी किमतीत पण नाव नसल्याने फरक पडत असेल का ? म्हणजे ब्रॅन्ड नसल्याने खासगी डॉक्टर एकेकटा उत्कॄष्ठ जरी असला तरी त्याएवजी ब्रॅन्डेड हॉस्पीटल ला पसंती अस काहीस होत असेल का ? म्हणजे मला माहीत नाही काहीच प्रश्न विचारतोय फक

In reply to by मारवा

+ १ "हॉस्पीटलचे ही ब्रॅन्ड झालेले आहेत. गेला बाजार ब्रीच कॅन्डी किंवा सध्याचा कोकिलाबेन अंबानी, अपोलो, फॉर्टीस याविषयी आपण प्रकाश टाकावा. ज्या किमतीत इथे सेवा मिळतात ज्या दर्जाच्या त्याच दर्जाच्या सेवा इतरत्रही मिळत असतील ना कमी किमतीत पण नाव नसल्याने फरक पडत असेल का ? म्हणजे ब्रॅन्ड नसल्याने खासगी डॉक्टर एकेकटा उत्कॄष्ठ जरी असला तरी त्याएवजी ब्रॅन्डेड हॉस्पीटल ला पसंती अस काहीस होत असेल का ?" वैयक्तिक अनुभवावर आधारित माहिती देत आहे. माझ्या सासूबाईंचे मोतीबिंदूचे ऑपरेशन डोंबोलीला आणि सासर्‍यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन चिपळूणला सामान्य रुग्णालयात झाले. खर्च १०,०००/- कारण एकच त्यांचा मेडीक्लेम न्हवता. माझ्या सौ.आईचे मोतीबिंदूचे ऑपरेशन पुण्याला झाले.खर्च ६०,०००-७०,०००/-.कारण एकच. तिचा मेडीक्लेम होता.त्या ऑपरेशनचा परतावा म्हणून ५०,०००/- मिळाले. म्हणजे पदरचे १०-२०,०००/- द्यायला लागलेच.म्हणजे इथुन-तिथून खर्च जवळपास सारखाच. तिन्ही ठिकाणी प्री-ऑपरेशन चेक अप, ऑपरेशनचा कालावधी आणि आफ्टर ऑपरेशन चेक अप, ९०% सारखाच होता. तिघांनाही ऑपरेशन करून फायदा झाला. तिघांचीही ऑपरेशन ३ वेगवेगळ्या ठिकाणी झाली.पण आमच्या परिचितांना आमच्या सौ.आईचे ऑपरेशन आम्ही पुण्याला करणार, ह्यात समाधान वाटले.कारण जितका खर्च अधिक तितकी सोय आणि रिझल्ट उत्तम, ही सामाजिक मानसिकता. ताजा कलम. माझे खेड-चिपळूणला स्थाईक होण्यामागे, वृद्धापकाळी लागणारी मेडीकल ट्रीटमेंट, हे पण एक कारण आहेच. डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात आणि रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात, उत्तम मेडीकल ट्रीट्मेंट मिळते आणि ती पण फार कमी पैशांत.

In reply to by मुक्त विहारि

मुवि साहेब, तुमचे म्हणणे सोळा आणे खरे आहे. मात्र, चिपळूण आणि पुण्यात जागेसाठी होणारा, कर्मचार्‍यांच्या वेतनांसाठी होणारा व रुग्णालयातल्या इतर सोई देण्यासाठी होणारा खर्च यामुळे काही फरक पडणारच आणि त्याचा भार रुग्णाच्या बिलावर पडणारच, ही वास्तविकता आहे. त्याचबरोबर अजून एक वास्तविकता आहे ती अशी... इन्स्टिस्ट्युशनालायझेशन किंवा सर्वसामान्य मराठीत नाव होणे/असणे याचा व्यवसाय/व्यापारात होणारा महत्वाचा परिणाम्/उपयोग/फायदा असा की, त्या व्यक्ती/संस्थेला आपल्या सेवेची/उत्पादनाची किंमतीत वाढ करता येते (प्रिमियम आकारता येतो) आणि तो जनता कधी आनंदाने कधी कुरबुरत का होईना पण देते. याची उत्तम उदाहरणे म्हणजे खाजगी शाळा-कॉलेजची मोठी फी, ब्रँडेड लक्झरी वस्तूंची त्यांच्या उत्पादनमुल्यांशी संबंध नसलेली भरमसाठ किंमत, नावाजलेल्या व्यावसायिकांची (वकील, सीए, डॉक्टर, इ.) मोठी फी, इ.

In reply to by मारवा

ब़जरबट्टू 22/07/2016 - 10:34
उत्तम प्रतिसाद, सध्या बाबाजी धूम मध्ये आहेत. पतांजली नुसते काप्या करता सुटलंय. पतांजलीचा खादी शर्ट कैचा येतोय याची वाट बघतोय.. :)

In reply to by मारवा

संदीप डांगे 22/07/2016 - 22:20
मारवा'जी, प्रतिसाद आवडला. विशेषतः रामदेवबाबा, श्रीश्रींबद्दलचे विश्लेषण अचूक, पैकिच्या पैकी मार्क्स! बाबा फॉलोअर्स-कम-बायर्स हे बाबा फॉलोअर्स-कम-बायर्स म्हणजे झोंबीपणाचा उत्कॄष्ट नमुना. ब्रेनवॉशिंग म्हणजे काय हे ह्यांच्याकडे बघून कळावे. बाबा लोक जे काय सांगतील ते डोळे झाकून विश्वास ठेवणार, त्याचा हिरिरीने प्रचारही करणार पण तेच एखाद्या डॉक्टरकडे गेले की हजार शंका विचारणार, त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणार, पैशात चिंधीगीरी करणार, वरुन ह्यॅ, त्याला काय कळतं असं तिसर्‍याला सांगून मोकळे. सेलिब्रिटी विथ बाबालोक्स बाकी, जे सेलिब्रिटी येतात ते काही फुकट येत नसतात, देअर इज नो फ्रीलंचेस इन दिस वर्ल्ड हे सूत्र सर्वाकालिक सत्य आहे. कोणाचा कोणाला फायदा झाला हे चाणाक्षपणे पाहिले की समजून येतं. रामदेवबाबासोबत बसून योगा करुन शिल्पा शेट्टीला फायदा होणार नसतो, पातंजलीलाच होतो. शिल्पा शेट्टीचे अटॅचमेंट ही एक अघोषित ब्रॅण्ड एन्डॉर्समेंट आहे. रामदेवबाबा धार्मिक विचारांच्या निम्नमध्यमवर्गीय जनतेला प्रभावित करु शकले, पण तेवढे शहरी कॉस्मोपॉलिटन अपवर्ड मूविंग मध्यमवर्गाला नव्हते. ह्या वर्गातून जेवढी खरेदी होते तेवढी इतर कोणत्याच वर्गातून होत नाही. ह्या मध्यमवर्गाला कनेक्ट करता येईल अशी एखादी सेलिब्रिटी हवीच होती. शिल्पा शेट्टीची प्रतिमा अल्ट्रामॉडर्न तरी घरेलु भारतीय संस्कार जपणारी (नीट लग्न करुन सेटल झाली), भारतीयपणात विश्वास ठेवणारी अशी आहे. त्यात ती योगा-बिगाच्या सिड्या काढते. लग्न झालेल्या, तीशी-पस्तिशीतल्या (फायनांशियली स्टेबल, अपवर्ड मूविंग) सुशिक्षित कॉस्मोपॉलिटन गृहिणींसाठी ती रोल मॉडेल आहे. तीला किंवा इतर तत्सम सेलिब्रेटीजना बाबांच्या व्यासपिठावर, आसपास बघणे 'सोची समझी चाल' असते. दारु दारु तसेच माल्ल्याच्या लाइफस्टाईल प्रदर्शनाचा किंगफिशरला नक्की किती फायदा झाला त्याबद्दल माहित नाही. पण भारतीय चित्रपटांमधून हल्ली गेल्या पाच-सहा वर्षात प्रोडक्ट-प्लेसमेंट, आईडिया-प्लेसमेंट चे जे प्रकार घडू लागले त्याने निश्चितच दारुच्या विक्रीस (व टॅबू कमी होण्यास) हातभार लावला आहे. गेल्या काही वर्षातली गाणी, पार्टीसॉण्ग्स बघितले तर हे वीकेंड लाइफस्टाईलचे थेट तर अल्कोहोल ड्रिंकिंग चे छुपे जाहिराततंत्र आहे असे लक्षात येईल. त्यात मध्यंतरी '२५ वर्षाखालील मुलांनी दारु पिऊ नये' ह्या कायद्याविरूद्ध इमरान खान ह्या कवळ्या पोराने (आमिरखानचा भाचा) सोशल अवेरनेसच्या नावाखाली कॉलेजीयन पोरांना दारु पिण्यास उकसवण्याचा प्रकार केला होता. तसे पाहिले तर हा कायदा फार जुना आहे, कोणाला माहितही नाही, पोरं सर्रास पितातच, तरी जे काही शामळू आहेत उरलेले, त्यांना उकसवण्याचा प्रकार होता. डॉक्टर की हॉस्पिटल गेल्याकाही वर्षात नवसंपन्न उच्चमध्यमवर्गाला पैसे टाकून सेवा विकत घेता येते हा काहीतरी भलता शोध लागलाय. त्यात 'सरकारी इस्पितळे म्हणजे टॉर्चररुम्स' अशी लहानपणापासून, आज्यापणज्यांपासून बिंबवलेली गोष्ट. त्यामुळे आजारी पडलं, दवाखान्यात भरती करायला लागलं तर अगदी सर्व काळजी नीट घेतल्या जाईल अशा हॉस्पिटलांची गरज होतीच. शस्त्रक्रियापूर्व-शस्त्रक्रियेपश्चातच्या आरामात, रिकवरीमधे कोणताही किंतु-परंतु राहू नये म्हणून दामदुप्पट पैसा मोजायची तयारी असल्यावर अशी महागडी हॉस्पिटल्स निघणारच. वरिलपैकी कोणत्याही हॉस्पिटलचा लौकीक नक्की काय आहे? आजारी लोकांचे बरे होण्याचे प्रमाण? तिथे रुजू असणार्‍या डॉक्टरांची ख्याती? उत्तम उपचार मिळण्याची हमखास खात्री? ह्यापैकी काहीही नाही. ते फक्त लग्जरी हॉस्पिटल्स आहेत. बरेच डॉक्टरांची ख्याती 'अहो, ते फोर्टीसमधेही विजिट करतात' (म्हणजे ते चांगलेच असले पाहिजेत) अशीही ऐकलीये. शस्त्रक्रिया काय जशा सरकारी मध्ये होतात तशाच इथेही होतातच. पण जसे डॉक्टरसाहेबांनी म्हटले तसेच केम्ब्रिज, आयआयटीला जे ग्लॅमर आहे तेच ह्या हॉस्पिटलांना लागू होते. चू.भू,दे,घे.

चौकटराजा 22/07/2016 - 09:41
आता बजाज अटो चे उदाहरण घ्या व ओ पी नय्यर यांचेही घ्या. एकात मी नोकरी केली आहे व दुसर्‍याचा मी चाहता आहे. बजाज ची गाडी म्हणजे प्रश्नच नाही असे आपण म्हणत होतो. त्यास दोन कारणे होती. त्यांच्या पेक्षा चांगला पर्याय उपलब्ध नव्हता व त्यांची उत्पादने देखणी नसली तरी टिकाउ होती, मेंटेनस ला सोपी. त्याच बजाजची सफायर स्पिरिट, सनी एस एक्स एन्ड्युरो ही उत्पादने सपशेल पडली. तेंव्हा ग्राहक शेवटी उत्पादनालाच महत्व देतो फार काळ मार्केटिंग ची फसवणूक, स्कीम ई चालत नाही. आता ओ पी नय्यर हे गुणी , जादुई संगीत देणारे संगीतकार. त्यांच्या चाहत्यांवर ते २००७ साली गेले तरी आजही गारूड आहे. पण जिथे त्यांच्या संगीताची भट्टी जमली नाही ते संगीत त्यांच्याच चाहत्यानी पुरते फेकून दिलेले आहे. उदा त्यांचा बसंत हा चित्रपट॑ वा त्यांचा कैदी हा॑ चित्रपट( यातले कुछ तो ऐसी बात हे अप्रतिम गीत मात्र आजही ऐकले जाते ). . एक माणूस॑ मला भेटला होता. त्याचे साजुक तुपाचे उत्पादन होते व ते चितळे यांच्या ब्रॅन्ड खाली विकले जात असे. पण त्या तुपाची गुणवत्ता ही " चितळे" या नावाला साजेशी आहे तो पर्यंतच ते चालेल. नाहीतर सोनी या कंपनीने उघडपणे द्युप्लिकेट सोनी कॅसेट एकेकाळी काढावयास परवानगी दिल्याचे स्मरते पण त्याची गुणवत्ता सोनी सारखीच असेल अशी अट सोनीने टाकली होती म्हणे. प्रत्येक तंत्राचा एक जमाना असतो. २१ व्या शतकात जाहिरात क्षेत्रापेक्षा ग्राहक मुख प्रशंसा हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे. ऑनलाईन खरेदीत मालाचे ग्राहकांकडून मुल्यांकन करण्यास सुरूवातही झाली आहे. सर्वात शेवटी मोदी हा ब्रॅन्ड दुसरा पर्याय नसेल तरच पुन्हा नाईलाजास्तव येईल एरवी हा" ब्रॅन्ड" न्यायव्यवस्था, निवडणूक सुधारणा, भ्रष्टाचार नियंत्रण , महागाई नियंत्रण यात फेल होत चालला आहे यावर एकमत व्हावे. गोबेल्स डू नॉट प्रिव्हेल फॉर एव्हर.

In reply to by चौकटराजा

मी-सौरभ 22/07/2016 - 10:38
सर्वात शेवटी मोदी हा ब्रॅन्ड दुसरा पर्याय नसेल तरच पुन्हा नाईलाजास्तव येईल एरवी हा" ब्रॅन्ड" न्यायव्यवस्था, निवडणूक सुधारणा, भ्रष्टाचार नियंत्रण , महागाई नियंत्रण यात फेल होत चालला आहे यावर एकमत व्हावे. गोबेल्स डू नॉट प्रिव्हेल फॉर एव्हर.
अब आयेंगे प्रतिसाद पे प्रतिसाद

In reply to by चौकटराजा

हेमन्त वाघे 22/07/2016 - 13:12
सोनी या कंपनीने उघडपणे द्युप्लिकेट सोनी कॅसेट एकेकाळी काढावयास परवानगी दिल्याचे स्मरते पण त्याची गुणवत्ता सोनी सारखीच असेल अशी अट सोनीने टाकली होती म्हणे. हे केव्हा झालेले ? काही पुरावा ? मला ही तुम्हाला कोणीतरी मारलेली थाप वाटते .. सोनी बरोबर मे कधी काळी काम केले आहे आणि ब्रॅण्ड वळून साठी ही कंपनी वेडी आहे !

In reply to by हेमन्त वाघे

चौकटराजा 22/07/2016 - 13:28
अर्थात मी ऐकलेली गोष्ट आहे १९७७ चे सुमाराची. तेंव्हा आज पुरावा देणे शक्य नाही. पण जिला ही परवानगी देण्यात आली होती ते कंपनी सिंगापूर की हॉंगकॉग बेस्ड होती असे आठवते.

In reply to by चौकटराजा

बोका-ए-आझम 22/07/2016 - 13:41
असं सगळ्याच कंपन्या करतात. मॅकडाॅनल्ड्स संपूर्ण जगात फ्रँचाईज पद्धतीनेच आपली restaurants चालवतात. LEE JEANS नी भारतात अरविंद मिल्सला license दिलेलं आहे.

In reply to by हेमन्त वाघे

अश्या लायसेंस घेऊन ठरविक प्रतीचे उत्पादन करून ते मूळ कंपनीला पुरवणार्‍या कंपन्यांना "ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणतात. ही एक उत्पादन खर्च वाचविणारी जगभर वापरली जाणारी प्रणाली आहे. यात तयार होणारे उत्पन्न "ड्युप्लिकेट" नसते तर "ओरिजिनल"च असते व ते मूळ कंपनी स्वतःच्या नावानेच विकते :) मूळ कंपनी व OEM कंपनीतल्या कर्मचार्यांचे पगार व इतर भत्ते यातला फरक पाहिला तरी; त्याच प्रतीचे तेवढेच उत्पादन करण्यासाठी मूळ कंपनीला बराच जास्त खर्च येतो हे सहज ध्यानात येईल. त्यात (अ) लहान आकाराच्या कंपन्यांना करावे लागत नाहीत पण मोठ्या कंपन्यांत आवश्यक असतात असे इतर खर्च व (आ) मूळ कंपनीचा लँड-प्लँट-मशिनरीचा वाचलेला खर्च धरला तर या प्रणालीचा फायदेशीरपणा अजूनच वाढतो. भारतात असे खूप OEM आहेत जे अनेक युरोपियन आणि अमेरिकन ब्रँड्ससाठी काम करत आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ब़जरबट्टू 22/07/2016 - 14:09
अश्या लायसेंस घेऊन ठरविक प्रतीचे उत्पादन करून ते मूळ कंपनीला पुरवणार्‍या कंपन्यांना "ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणतात. माझ्या मते ते Tier 1, Tier 2. "ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स (OEM)" म्हणजे मारुती, व्हिडिओकॉन, टाटा, व याला ओरिजनल पुरवणारे Bosch , Magneti , हे सर्व Tier 1 , 2

कंजूस 22/07/2016 - 09:53
चांगला वेगळा लेख आणलात यात सर्वजण मत मांडतीलच. त्या धाग्यावर " स्टार व्हॅल्यु नाही" या वरून चर्चा सुरू झाली.मला जे सचीनबद्दल म्हणायचं होतं तो अर्थ 'स्टारव्हॅल्यू'तून बरोबर निघाला नाही.मग टका याने "कैच्या कै काका--" लिहिले.उगाच लेखी टीका करण्यात अथ नव्र्हता.असो.हा लेख वेगळा विषय हाताळतोय.

In reply to by कंजूस

संदीप डांगे 22/07/2016 - 22:15
काका, टकाच्या त्या प्रतिसादाचे वैट वाटून नका घेऊ, तुमच्या प्रतिसादामुळेच एवढ्या चांगल्या विषयाला वाचा फुटली आहे.

In reply to by संदीप डांगे

कंजूस 22/07/2016 - 22:44
लेखी टीका टक्यावर अथवा त्याच्या प्रतिसादावर नव्हे तर सचीनच्या वागण्या बोलण्यावर करण्यातून काहीच निष्पन्न होणार नाही आणि थांबलो.

ब़जरबट्टू 22/07/2016 - 10:30
लेख आवडलाच. दुर्दैवाने स्वदेशी ही मानसिकता भारतामध्ये कमी आहे. जपान सारख्या देशात 'स्वदेशी' ची ब्रॅण्ड व्हॅल्यु बाकी सर्व गुणवत्तेच्या वर आहे. हा विश्वास अथवा अशी मानसिकता भारतात नाही. विदेशी, अमेरिका असल्यावर डोळे झाकून ते मस्तच असे मानून विकत घ्यायची मानसिकता आहे. त्यामुळे "मेड इन " हा सुध्दा एक ब्रॅण्डव्हॅल्युच. दुसरी एकदा डोक्यात ब्रॅण्ड व्हॅल्यु घट्ट बसली, की ती धुता धुता जात नाही. म्हणूनच आता मारुतीच्या टिनपाट गाड्या भाव खाऊन जातात, व टाटाच्या कितीही सुधारित आवृत्या आल्यात तरी मार खातात, अर्थात खरा विचारी हा भाग बघतोच, पण शेवटी लोग क्या कहेंगे ही भीती त्यालाही आहेच.

In reply to by ब़जरबट्टू

हेमन्त वाघे 22/07/2016 - 13:18
आता मारुतीच्या टिनपाट गाड्या भाव खाऊन जातात, व टाटाच्या कितीही सुधारित आवृत्या आल्यात तरी मार खातात, मारुतीच्या टिनपाट गाड्या कोणत्या ? त्या आपल्याला का टिनपाट वाटतात ? त्यातुलनेने टाटा ने कै महान गाड्या काढल्या? आपण टाटा ची गाडी घ्याल गेला आहेत का? शास्प सेल होत असताना पण सेल्समन चा नकारार्थी बाणा आणि विकण्याचा कंटाळा अवर्णनीय असतो आणि तेच मारुती किंवा ह्युंडई मध्ये सर्वाधिक खप असतानाही individual attention खतरनाक असते टाटा चे विक्रीपासच्यात सेवा आजही सुधारली नाही ,आणि त्यात अनेक वाहनांची सामान्य गुणवत्ता - मग काय सांगावे ??

In reply to by हेमन्त वाघे

ब़जरबट्टू 22/07/2016 - 13:43
तुम्ही टाटा च्या गाड्या बद्दल बोलले, हे कोणत्या सालातले ? का शेवटी ऐकीव माहितीवरूनच बोलताय. ? म्हणजेच ठरलेली मानसिकता.. तुमच्या डोक्यातच जरा टाटांची प्रतिमा तशी बनली असेल, तर नाईलाज आहे, अर्थात त्यांची तेव्हाची सेवा तशीच होती. पण मागील 3-5 वर्षात परिस्थिती बदलली आहे. 5 व्या नंबर पर्यंत फेकल्या गेल्यावर ब-याच सुधारणा झालेल्या आहे. मुख्यतः JLR मुळे इंजिनियरिंग मध्ये बरीच सुधारणा आहे. झेस्ट आणि टियागो मला तरी स्पेसिफिकेशन वर ब-याच Value फॉर Money वाटल्या. मारुती टिनपाट गाडयांचा बनवतोय. त्यांच्या गाड्यांचे शीट-मेटल जाडी मिनिमम लेव्हल ला आहेत. आताच बनलेली बॅलेनो फक्त 800 किलो.. कसे जमले असेल ? शेवटी क्वॅलिटीशी प्रताडना होते हो. .. या क्षेत्रात असल्यामुळे काय होत असते ते महित आहे. वर वर सगळे चमकदार असते.. साधा लो स्पीड इम्पॅक्ट सहन नाही करू शकता मारुतीची गाडी.

In reply to by ब़जरबट्टू

गुंड्या 22/07/2016 - 15:29
सहमत! मारूती/ह्युंदाई/होंडा म्हणजे लै भारी हा गैरसमज दूर होणं अतिशय आवश्यक आहे. बिल्ड क्वालिटीच्या बाबतीत नवीन टाटा कार्स वरील कार्सपेक्षा नक्कीच चांगल्या आहेत. हाच लेखाचा मुद्दा आहे.. लेख उत्तम!

In reply to by ब़जरबट्टू

हेमन्त वाघे 22/07/2016 - 18:15
गाड्या बऱ्याच चांगल्या असू शकतात पण सेवा? माझा विक्री चा अनुभव तर गेल्या वर्षीचा आहे - बायकोबरोबर इकडं तर बघू या म्हणून गेलो होतो - अतिशय उदास लोक त्याआधी 3 वर्षांपूर्वी नॅनो बघायला गेलो होतो - त्यावेळी तर अजून वाईट अनुभव - डिसइंटरेस्टेड सेल्समन ! ( हे वाशी - नेरुळ ला झाले ) नंतर मी बजेट वाढवून फुल्ली लोडेड ह्युंदाई Eon घेतली - गाडी 4-6 तासात भरलेल्या सर्विस सेन्टर मध्ये परत मिळते ! अजून ऐक होंडा Amaze आहे , तिचा अनुभव अजूनच चांगला आहे . टीम-BHP वर नेहमीच टाटा च्या गाडीचये वाईट अनुभव येत असतात .. आणि हो विक्री ही तशीच आहे . टाटा देशात आता पाचव्या क्रमांकाची गाडी कंपनी आहे - कधी काडी सहाव्या किंवा सातव्या ( होंडा आणि रेनॉ ही अनेकदा पुढे असतात )  photo Car Sales Figures_zpsqznvzevk.jpg संदर्भ - http://www.team-bhp.com/forum/indian-car-scene/177998-june-2016-indian-car-sales-figures-analysis.html

In reply to by हेमन्त वाघे

स्मिता. 22/07/2016 - 19:31
वरची चर्चा वाचून आठवलं 'टाटा नॅनो' ही अशीच हिणवली गेलेली गाडी! अर्थात सुरूवातीचे मॉडेल्स चांगले नव्हतेच अश्याही बातम्या वाचल्या आहेत. शिवाय इतर गाड्यांच्या मानाने कमी किंमत असल्याने ती दारापुढे उभी असल्याने 'स्टेटस' वाढण्यापेक्षा कमी होईल अशीच भावना अनेकांच्या मनात निर्माण झालेली होती. गाड्यांबद्दल ओ का ठो कळत नसल्याने मी सुद्धा थोडाफार तसलाच विचार करायचे. पण गेल्या वर्षी ३ महिने बंगलोरला असतांना ऑफिसांच्या भल्यामोठ्या पार्किंगमध्ये तसेच सदनिकेच्या पार्किंगमध्ये अनेक 'टाटा नॅनो' उभ्या दिसायच्या. या गाड्या आकाराने लहान असल्या तरी बर्‍यापैकी चकाचक दिसत. ते बघून त्यांची 'लो स्टेटस' ही प्रतिमा हळूहळू धुसर होत होती. काही लोकांशी याबाबत चर्चा केल्यावर सगळ्यांचं थोडक्यात एकच मत होतं की टाटाने नॅनोच्या नव्या मॉडेल्समधे बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. शिवाय बंगलोरसारख्या शहरात कायम ट्रॅफिकचा प्रश्न असतो. अश्यावेळी लहान गाडी सोयिस्कर वाटते आणि जवळपासच्या प्रवासालाही चालून जाते. महागड्या दुचाकीच्या किमती बघता त्याला आणखी थोडे पैसे जोडून सरळ चारचाकीच घेता येते हा व्यवहारीक विचारही आहेच. त्यामुळे बर्‍याच मध्यमर्गीय लोकांनी तिची निवड केली आहे.

In reply to by स्मिता.

हेमन्त वाघे 22/07/2016 - 20:21
http://www.business-standard.com/article/management/nano-sticks-to-the-slow-lane-116011300323_1.html http://indianexpress.com/article/business/business-others/sales-of-tata-nano-worlds-cheapest-car-set-to-hit-six-year-lows/ गाडी विकली जात नाहीये http://www.firstpost.com/business/with-new-kwids-on-the-block-the-tatas-may-have-to-pull-the-plug-on-nano-2447218.html बंद जाणार ??

In reply to by आदूबाळ

नाखु 22/07/2016 - 11:48
त्यांना उत्तरे/स्पष्टीकरण द्यावे लागणार आणि त्यात अमूल्य वेळ जाणार. तेव्हढ्या वेळात पाच-दहा खटल्यांचा "निकाल" लागेल की,तीच बाब संघटनेच्या बाबांसही लागू है, पण असे बोललो की आम्हाला असंवेदनशील वगैरे चालू होते म्हणून वाचकांची पत्रे मध्येच थांबावे असे वाटते. वाचकांचीही पत्रे वाला नाखु

सस्नेह 22/07/2016 - 11:08
शब्दाशब्दाशी सहमत ! एकूणच समाजाच्या मानसिकतेवर 'इमेज'चा पगडा जास्त असतो. 'महाजन' जातील त्या पंथात सगळे सामील होत असतात. इतकेच नव्हे तर, त्यापेक्षा वेगळा मार्ग धरणाऱ्याचे हसू होते. 'इन्स्टिस्ट्युशनालायझेशन' चा अनुभव सध्या येतो आहे. नामवंत इन्स्झ्टिट्यूट्स मधल्या शिक्षणाच्या दर्जाची चौकशी कुणी करताना दिसत नाही. काही वेळा 'नाम बडे और दर्शन खोटे' असाही अनुभव येतो.

In reply to by सस्नेह

मारवा 22/07/2016 - 11:51
एकूणच समाजाच्या मानसिकतेवर 'इमेज'चा पगडा जास्त असतो. 'महाजन' जातील त्या पंथात सगळे सामील होत असतात. इतकेच नव्हे तर, त्यापेक्षा वेगळा मार्ग धरणाऱ्याचे हसू होते. अतीसहमत एकदा एका व्यक्तीची इमेज काही वर्षांच्या सतत एकांगी मार्‍याने ठसली चांगली / वाईट की त्या विरोधात बोलतांना फारच मोठा विरोधाचा सामना करावा लागतो पुराव्यांची आग्रही मागणी, दिलेल्या पुराव्यांना नाकारण्याची ओढ, अविश्वसनीयता, हेतु वर संशय वगैरे सगळच होत. कॉग्नीटीव्ह डिसोनन्स चा प्रभाव. पण मग सत्य कुठे तरी झाकोळल जात. त्यामुळे दिखावे पे मत जाओ ती एक जाहीरात होती हे लक्षात ठेवाव लागत मागे एक अ‍ॅड होती " फॉलो युवर इन्स्टींकट्स" ची तसे. आणि एक टॅग लाइन " इम्पॉसीबल इज नथींग " अंडर द सन काहीही शक्य आहे याचे भान बाळगले पाहीजे.

खेडूत 22/07/2016 - 11:26
सविस्तर लेख अन तसेच प्रतिसाद अवडले! छान माहिती... एक चिल्लर दुरुस्ती. विमल ची जाहिरात शास्त्री, अजित वाडेकर अन विव्ह रिचर्ड्स करत असल्याचे आठवते. गावसकर त्यांचे प्रतिस्पर्धी दिनेश ( अरविंद मिल्स) यांच्या सुरेख जाहिरातीतून दिसत.

In reply to by खेडूत

बरोबर आहे तुमचे. लिहिण्याच्या ओघात का कुणास ठाऊक "ओन्लि विमल" मध्ये गावस्कर पाहिल्यासारखे आठवले... ती गोष्ट तीन चार दशके जुनी असल्यामुळे क्रिकेटरच्या नावात गडबड झाली खरी :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बेकार तरुण 22/07/2016 - 15:24
थोडसं आवांतर - पुर्वी गावसकर एल आय सी किंवा तत्सम बचत योजनेची जहिरात करायचा. १०,००० धावांचा विक्रम केल्यानंतर (मी आज १०,००० धावा केल्या आहेत, पण त्यातली एक एक धाव जोडतच १०,००० ला पोचता आलं असा काहीसा आशय होता) कोणाला आठवते का ही जहिरात. एकदम अ‍ॅप्ट मॉडेल आणि टायमिंग होतं

In reply to by खेडूत

बोका-ए-आझम 22/07/2016 - 13:58
शास्त्री, रिचर्डस् आणि अॅलन बाॅर्डर विमल suiting and shorting चे brand ambassador होते. एका आख्यायिकेनुसार विमल हे धीरूभाई अंबानींच्या पुतण्याचं नाव होतं. त्याच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांचा व्यवसाय भरभराटीस आला म्हणून धीरूभाईंनीही तेच नाव आपल्या brand साठी वापरलं. त्यांच्या साड्यांच्या जाहिरातीतली copy आवडल्याचं आठवतं - A woman expresses herself in many languages, VIMAL is one of them.

कंजूस 22/07/2016 - 12:13
डिश टिव्हीची जाहिरात शारुख करतो म्हणून अथवा इतरांची तमुक कलाकार करतो म्हणून कोणी सर्विस घेत नाही.उलट मी म्हणेन ते पन्नास कोटी इकडे वळवा व सब्सक्रिप्शन स्व स्त करा.

In reply to by कंजूस

अभ्या.. 22/07/2016 - 12:18
करू द्या ओ कंकाका, त्याला काढले तर व्हिडिओकोन वाले बारक्या बच्चनला पण काढतील. त्याने काय करावे बिचाऱ्याने. आता तर आयडिया पण नाही. धूमची वाट बघत बसावे का?

In reply to by कंजूस

कंजूस साहेब, भारतात सद्या तरी जाहिरातीत कोण स्टार आहे याचा विक्रीवर लक्षणीय प्रभाव पडतो. नाहीतर त्यांच्या व्यवसायाशी संबंध नसलेल्या उद्योगांच्या जाहिरातींसाठी क्रिकेटस्टार्स किंवा सिनेस्टार्सशी अनेक दशकोटींचे करार झाले नसते. जनता स्टार्सच्या मागे पागल असली तरी योग्य परताव्याची शक्यता असल्याशिवाय खाजगी उद्योग कधीच पैसा खर्च करत नाहीत. ग्राहकाला प्रत्यक्ष डिसकाऊंट देऊन हवा तेवढा फायदा मिळत असता तर कोणताच शहाणा उद्योग स्टार्स घेऊन केलेल्या जाहिरातवर खर्च करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न (? द्रविडी प्राणायाम) करणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोका-ए-आझम 22/07/2016 - 13:49
डव्हने हे सिद्ध करुन दाखवलंय की celebrity नसण्याने काहीही फरक पडत नाही. आमचे ग्राहकच आमचे brand ambassador आहेत. काही products, उदाहरणार्थ washing powder, celebrity ना वापरू शकत नाहीत, कारण परिणाम उलटा होऊ शकतो. एवढी सुंदर अभिनेत्री स्वतः थोडेच कपडे धुवत असेल - हा विचार ग्राहकांच्या मनात येतो. त्यामुळे विश्वासार्हता, जी कुठल्याही brand साठी आवश्यक आहे, तीच राहात नाही.

In reply to by बोका-ए-आझम

१००% टक्के वेळेला सेलेब्रिटी वापरून केलेली जाहिरात उपयोगी होईलच असे मी कधीच म्हटले नाही. त्याचबरोबर नॉन-सेलेब्रिटी नायक-नायिका घेऊन जाहिराती बनत नाहीत असेही नाही. मी वर असे म्हटले आहे की, "सेवा/उत्पादनाचा खप वाढवायला, सद्याच्या घडीला भारतात तरी, सेलेब्रिटीचा व्यवसाय आणि त्याने जाहिरात केलेला ब्रँड यांचा अर्थाअर्थी संबंध असलाच पाहिजे" असे व्यवहारात बर्‍याचदा दिसत नाही. हे सर्वसाधारण पुस्तकी विपणन ज्ञानापेक्षा वेगळे आहे. :) थोडक्यात, "काय करावे" याबद्दल नाही तर "वस्तूस्थिती काय आहे" याबद्दल ती विधाने होती.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बोका-ए-आझम 22/07/2016 - 14:21
पण आता थोडा बदल व्हायला लागलेला आहे - डव्हने म्हणजे पर्यायाने युनिलिव्हरसारख्या मोठ्या कंपनीने केलेला आहे. त्यामुळे बाकीच्या कंपन्या अनुकरण करण्याची शक्यता आहे. शेवटी nothing succeeds like success. आणि शिवाय celebrity ना द्यावा लागणारा पैसा हाही मुद्दा आहेच. जर सामान्य लोकांना वापरून तो वाचवता येत असेल, तर कंपन्या ते करतीलच.

In reply to by बोका-ए-आझम

मारवा 22/07/2016 - 19:29
राहणार व मिनीमम अ‍ॅडव्हरटाय्झींग वर ही अनेक वर्षे टिकुन राहीलेल्या ब्रॅन्ड च एखाद उदाहरण देता येइल का बोकोबा. मिनिमम अ‍ॅड मॅक्झीमम ब्रॅन्ड मला लय डोक खाजवुन जिन्दा तिलीस्मात च आठवतय सारख नायतर बिटको मंजन. तुम्ही सांगा एखाद उदाहरण

In reply to by आदूबाळ

बेकार तरुण 22/07/2016 - 20:09
गाय छाप >> लोल बाटाची पायताणं??? पॉवर वगैरे ब्रँड्स च करतात मार्केटिंग, पण बाटाची फार जहिरात पाहिली तरी नाही (टी.व्ही. वर वगैरे); किमान १०० वर्षे तरि जुना ब्रँड असावा

In reply to by मारवा

अभ्या.. 22/07/2016 - 22:15
येस्स. परफेक्त. आणि मला आठवतेय तसे त्यांनि 1990 नंतर जाहिरात केलीच नसेल. आधी स्टँडवर बोर्ड तरी दिसायचे दामोदर जगन्नाथ मालपाणी नावाने. इतक्या वर्षात ना पांढर्या कागदावर हिरव्या एकाच रंगात छापलेली गाय बदलली ना तिची धार काढणार्या माणसाची चट्टेरी पट्टेरी चड्डी बदलली. पॅकिंगवर 60 टक्के वोर्निंग छापायाच्या नियमातून त्यांनी रॅपर हे सील आहे असे दाखवून पळवाट काढली पण पाकिटाचे मूळ दृश्य बदलू दिले नाही. ह्या ब्रॅण्डवर आमच्या कुणी एका सहाध्यायाने प्रोजेकट केलेला स्मरतो. माझी पन इच्छा होती. गावचा किसान ब्रँडप्रेम आडवे आले ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अभ्या.. 22/07/2016 - 14:25
सेलेब्रिटीचा व्यवसाय आणि त्याने जाहिरात केलेला ब्रँड यांचा अर्थाअर्थी संबंध असलाच पाहिजे" असे व्यवहारात बर्‍याचदा दिसत नाही.
अंहं, अंहं. तो हिशोब वेगळा आहे. पांढरे अ‍ॅप्रन घालून कोलगेटची अ‍ॅड करणे, किंवा एखाद्या प्रसिध्द डेंटिस्टने सेन्सोडेंट ची अ‍ॅड करणे ह्यापेक्षा पूर्ण वेगळा विषय.

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 22/07/2016 - 14:19
सेलेब्रिटीमध्ये पण अजून एक खासियत भारताची. लोकल जाहीराती (स्टेटवाइज) तिथेले मॉडेल्स अन बॅक्ग्राउंडस वापरतात. म्हणजे मराठी जाहीराती मुंबईत शूट होतात मराठी कलाकार घेऊन. पण मोठ्या ब्रॅन्डच्या जाहीराती मात्र एकच हिन्दी करुन त्या इतर भाषेत डब व्हायच्या. उदा. शीतपेये, सोप्स अँड डिटर्जंट्स, ऑटोमोबाईल्स. आता मात्र ह्यांच्या पण जाहीराती लोकल स्टार्स घेऊनच होतात. मराठीवर नेहमीप्रमाणेच अन्याव आहेच पण हिंदी थम्सप सलमान असेल तर तेलुगु थम्सपला महेशबाबू आहे. सध्या रामचरण आहे का माहीत नाही. हिरोला इकडे रणबीर कपूर असला कि तिकडे अल्लू अर्जुन असणार. पॅरागॉन चप्पलच्या बॉक्सवर सुध्दा कर्नाटक पॅकिंगवर पुनीतराज, तेलुगुवर महेशबाबू आणी हिंदीवर अजयदेवगण असतो. स्टारव्हॅल्यु अशी पण एरियावाईज चेंज होत असते.

In reply to by अभ्या..

बोका-ए-आझम 22/07/2016 - 14:28
की मराठीतल्या कुठल्याही star ला महेशबाबू किंवा अल्लू अर्जुनएवढी star value नाही. एकाच मुंबईत मराठी आणि हिंदी अशा दोन्ही इंडस्ट्रीज आहेत आणि हिंदीचं पारडं भारी आहे. आवडलं नाही तरी ही वस्तुस्थिती आहे. क्रिकेटर्समध्ये बरेच मराठी आहेत - पण त्यांना घेऊन मराठीत जाहिराती झाल्या का? सचिनच्या मराठी जाहिरातींमध्येही त्याचा आवाज चेतन शशितल किंवा प्रसाद फणसे हे dubbing artistes काढतात, त्याचा स्वतःचा आवाज नसतोच. राहुल द्रविड आणि झहीर खान चांगलं मराठी बोलतात, पण त्यांना घेऊन कोणी मराठीत जाहिरात केल्याचं आठवत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

अभ्या.. 22/07/2016 - 14:27
डव्हचा युएसपी वेगळा आहे. त्यांना फिल्मी सौन्दर्यापेक्षा जास्त मॉईष्चर प्रमाणाचा अ‍ॅक्चुअल फील कसा वाटतो हे डोमिनेट करायचेय. आणि तेच वेगळेपण इतर साबणापेक्षा कसे आहे ते प्रुव्ह करायचेय. ते वापरणार नाहीतच सेलेब.

In reply to by अभ्या..

बोका-ए-आझम 22/07/2016 - 14:34
पण त्यांनी beauty soap म्हणजे चित्रपट अभिनेत्री याला छेद दिला हे तर खरं आहे की नाही? मला तर वाटतं की त्याच्यामागचा एक हेतू Dove ला Lux पासून (जो सरळसरळ स्वतःला फिल्मी सितारोंका सौंदर्य साबुन म्हणवतो) वेगळं दाखवणं किंवा ज्याला branding च्या परिभाषेत differentiation म्हणतात - तोही होता. शेवटी दोन्ही एकाच कंपनीचे आहेत. लक्ससाठी लीला चिटणीस या पहिल्या अभिनेत्री होत्या model म्हणून - १९३८ साली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत जी कुणी नवीन अभिनेत्री येते तिने Lux endorse केलेला आहे. त्यापासून Dove ला वेगळं प्रस्थापित करणं हा युनिलिव्हरचा सामान्य माणसं वापरण्यामागचा हेतू असू शकतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कंजूस 22/07/2016 - 14:47
नाही पटत.कारण या कंपन्यांचा नफा फार असतो तो शेअर होल्डरांशिवाय वैयक्तिक मिळण्यासाठी डाइरेक्टरांच्या खासगी जैरात कंपन्यांना कंत्राट देऊन डाइवर्ट करतात.आपण ज्या भंकस जाहिराती बघतो त्याचे कारण हेही असते.त्यात कशीही वाइट जाहिरात दिली तरी काम त्यानाच मिळणार असते.

In reply to by कंजूस

बेकार तरुण 22/07/2016 - 15:21
??? एम एन सी बद्दल हे विधान आहे का? ते लोक प्रॉडक्ट इतकच जहिरातीबाबत सजग असतात अस मला वाटायच. पण इतक्या सहज खाबु गिरी करण्यासाठी जहिरात करतात अस वाटत नाही. कोणी डायरेक्टर असे करताना पकडला गेला किंवा दोषाचा ठिपका असल्याने काढुन टाकण्यात आला आहे का? माझ्या अल्पमतीत तरि आत्ता कोणतेच उदाहरण येत नाहीये डोळ्यासमोर.

In reply to by बेकार तरुण

आदूबाळ 22/07/2016 - 15:50
सहमत आहे. एफएमसीजी क्षेत्रातल्या कंपन्या (भारतीय / अभारतीय एमएनसी दोन्ही) जाहिरातींच्या दर्जाबाबत अतिशय सजग असलेल्या पाहिल्या आहेत. डायरेक्टरचा दत्तू आहे म्हणून कोणत्यातरी भलत्याच अ‍ॅड एजन्सीला नेमणं हा खूप मोठा जुगार आहे.

In reply to by कंजूस

बोका-ए-आझम 22/07/2016 - 16:43
जाहिराती बनवणे हे चांगलंच खर्चिक आहे. शिवाय सध्याच्या प्रत्येक बाबतीत ROI (Return on Investment) मोजण्याच्या काळात कुठलीही कंपनी अशी डायरेक्टरचे नातेवाईक असल्यामुळे जाहिरात बनवायला देत असेल असं होणं शक्यच नाही. शिवाय आॅडिटर्स आॅडिटमध्ये हे उकरून काढू शकतात. त्यामुळे ते कठीण आहे.

In reply to by कंजूस

हेमन्त वाघे 22/07/2016 - 21:27
@ कंजूस डोव्ह चे कॅम्पेन O & M हि फार मोठी जाहिरात संस्था करते . तसेच डोव्ह च्या कॅम्पेन ला अनेक बक्षिसे हि मिळाली आहेत http://www.adageindia.in/advertising/effies-2015-hul-retains-client-of-the-year-title/articleshow/50749957.सिम्स http://www.afaqs.com/news/story/45185_DMA-Asia-Echo-2015-India-wins-22-Gold-Awards-BBDO-India-leads-with-9-गोल्डस तर O & M हि HUL किंवा HLL च्या कोणत्या डाइरेक्टरांच्या खासगी मालकीची आहे ?? हे नक्कीच जागतिक दर्जाचे सकॅण्डल दिसतेय !

In reply to by हेमन्त वाघे

अभ्या.. 22/07/2016 - 21:51
David Ogilvy जाहिरात क्षेत्राचा बाप समजला जातो. त्याची पुस्तके आम्हाला टेक्स्ट बुक म्हणून असायची. आधी ogilvy होती. मग बेनसन अँड मॅथर मग नुसते ओगीलव्हय मॅथर राह्यले.

कंजूस 22/07/2016 - 21:35
अगदी थेट संबंध सापडणार नाही हे मान्य करतो.एवढी काळजी ते घेतीलच.मुद्दा इतकाच की काहीतरी पाणी मुरत असणार.केवळ ( उदा० ) अमिताभने भलामण केली म्हणून कोणी गुजरात पाहिला जाईल का?पर्यटकास तिथे जावेसे वाटले तरच जाईल.अथवा अमुक एक ब्रांड अम्बेसेडर आहे म्हणून कोणी तमुक ब्यान्केचे कर्ज घेणार नाही तर त्याचे व्याजदर कमी म्हणून घेईल.परंतू दुसरे एक उदाहरण देतो- दारावर आलेल्या विक्रेत्याकडून काही घेताना काचकुच झाली की तो लगेच " अहो त्या अमुक माणसानेही घेतले" असे सांगून आश्वस्त करतो आणि आपण घेतो.अशावेळी पटतं.

In reply to by कंजूस

अभ्या.. 22/07/2016 - 21:59
कंकाका, डोन्ट माईंड पण तुमच्यासारखे ग्राहक थोडे असतात आणि तुमच्यासाठी खास 6 पॉइंटसाईजमध्ये खालच्या बाजूला मॅटर छापायची व्यवस्था असते. तो सर्वसामान्य वाचत नाहीत. बच्चनला एकदा तुमच्यासंग ट्रेकला न्या. महाराष्ट्राची ऍड फुकट करेल तो. ;)

संदीप डांगे 22/07/2016 - 22:40
ह्या धाग्यावर इतके प्रतिसाद व छान चर्चा बघून खूप आनंद झाला. ब्रॅण्ड मॅनेजमेंट आणि डेवलपमेंट हा माझा जीवश्च कंठश्च विषय. अनेक प्रतिसादकांच्या अनेक निरिक्षणांकडे, शंकाकुशंकांकडे, समज-गैरसमजांकडे बघता किती लिहू आणि किती नको असे झाले आहे. तुर्तास जमेल तसे लिहितो...

In reply to by संदीप डांगे

राघवेंद्र 22/07/2016 - 23:18
एक्का काका धन्यवाद सुंदर विषयावरील लेखासाठी !!! डांगे अण्णांच्या सविस्तर प्रतिसाद वाचण्यास उत्सुक !!!

खटपट्या 22/07/2016 - 23:23
एक अतीअवांतर - टूथपेस्टच्या जाहीरातीतला डॉक्टर गळ्यात स्टेथॅस्कोप घालून बोलतो. आणि आपल्याला ते खटकत नाही. मी तरी गळ्यात स्टेथॅस्कोप घातलेला डेंटीस्ट पाहीलेला नाही. अशा अर्थाचा कायप्पावर एक मेसेज आला होता.
लेखनप्रकार
भारतरत्न सचिन.... या धाग्यावर संदीप डांगे याच्या http://www.misalpav.com/comment/860347#comment-860347 या प्रतिसादावर चाललेल्या पॉप्युलॅरिटी, स्टार व्हॅल्यु आणि ब्रँड व्हॅल्यु यांच्या चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यावा म्हणुन इन्स्टिस्ट्युशनालायझेशनवर (institutionalization) काही लिहिले. ते जरा लांबत गेले.

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

खेडूत ·

एक वेगळ्या विषयावरील लेख. आवडला. रेडीयोबद्द्ल लहानपणापासूनच आकर्षण होते. सध्या एफ एम चॅनेलची चलती आहे. अगदी मोबाईल, कार म्युझिक सिस्टीम मधे ही याचा अंतर्भाव असतो. मात्र पुर्वीचे ए. एम. चॅनेल्स या उपकरणांवर चालू शकतात काय ? किंवा चालत नसतील तर ते ऐकण्यासाठी काय पर्याय आहेत ? मागेही मिपावर, मला वाटतं २६ जुलै २००५ च्या मुंबईत आलेल्या पुरानंतर पर्यायी संपर्क साधनांचा विचार करताना हॅम रेडियो किंवा तत्त्सम संपर्क साधनांची चर्चा झाली होती. मात्र पुढे काही प्रगती झाली काय ? ते कळायला मार्ग नाही. आपल्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.

In reply to by धर्मराजमुटके

खेडूत 19/07/2016 - 22:11
कार रेडिओत ए एम लागतेच. मात्र कम्युनिटी रेडिओ फक्त एफ एम वर चालतात, वर दिलेल्या कंपन् संख्येत. हॅम रेडिओ ही पूर्ण वेगळी संकल्पना आहे. रेडिओपेक्शा ते सम्पर्काचे माध्यम आहे. असो. पुढच्या कार्यक्रमाला तुम्हालाही कळवतो.

In reply to by खेडूत

धन्यवाद. बहुतेक मलाच चॅनेल सेट कसे करायचे ते कळत नसावे. बाकी मुंबईतून कोणते ए. एम चॅनेल व्यवस्थित ऐकू शकता येतील त्याची माहिती यानिमित्ताने मिळाली तर बरे होईल. माझ्या माहितीप्रमाणे ए एम चे प्रक्षेपण एफ एम पेक्षा जास्त अंतरापर्यंत होऊ शकते. चुक असल्यास दुरुस्ती करावी. मला वाटते पुर्वीच्या रेडीयो मधे ए एम व्यतिरिक्त अजून एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असायची. बहुधा मिडियम वेव्ह की शॉर्टवेव्ह ? नक्की आठवत नाही. दुसरे असे की एफ एम चे प्रक्षेपण काही भागात नीट ऐकू येत नाही. त्यावर काही उपाय आहे का ? म्हणजे जादाचे रिसीव्हर (मराठी शब्द) बसविणे वगैरे ?

In reply to by यशोधरा

खेडूत 19/07/2016 - 22:03
वेळ आणि दिवस ऐच्छिक असतो. मुख्य काम सुसंवाद- बोलणे/ शिकवणे समस्या समजून घेणे इ. समूहाप्रमाणे ते बदलते. शहरी समुदायात कामगार स्त्रिया, मुले यांचे वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण असे कांहीतरी. पुढच्या वेळी आधी कळवतो. मुलांना/ महिलांना वाचण्यासाठी मराठी पुस्तके चालतील.

कम्युनिटी रेडिओबाबत उत्तम माहिती लिहिली आहे. २००४ साली आमच्या कॉलेजने कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरु करण्याबाबत विचार केला होता. माझ्यासकट काही विद्यार्थ्यांंना त्यासाठी काय काय लागेल ते जालावर शोधण्याचे काम दिले होते. अण्णा विद्यापीठाच्या संस्थळावर मोलाची माहिती मिळाली होती.

खेडूत 21/07/2016 - 11:55
सर्व वाचक आणि प्रतिसाद्कांचे आभार. इथे अनेक विषयांत अभ्यास असणारे अन सामाजिक जाणीव जिवंत असलेले सदस्य असल्यानेच ओळख करून दिली. लवकरच उपक्रमाची माहिती कळवतोय..

अभ्या.. 21/07/2016 - 12:01
खेडुतराव, मला कमर्शिअल रेडिओ (एफएम) च्या स्क्रिप्ट लिहायचा आणभव आहे. जाहिराती, आरजे मेन्शन्स, ट्याग्स वगैरे. मी काय करू शकेन?

एक वेगळ्या विषयावरील लेख. आवडला. रेडीयोबद्द्ल लहानपणापासूनच आकर्षण होते. सध्या एफ एम चॅनेलची चलती आहे. अगदी मोबाईल, कार म्युझिक सिस्टीम मधे ही याचा अंतर्भाव असतो. मात्र पुर्वीचे ए. एम. चॅनेल्स या उपकरणांवर चालू शकतात काय ? किंवा चालत नसतील तर ते ऐकण्यासाठी काय पर्याय आहेत ? मागेही मिपावर, मला वाटतं २६ जुलै २००५ च्या मुंबईत आलेल्या पुरानंतर पर्यायी संपर्क साधनांचा विचार करताना हॅम रेडियो किंवा तत्त्सम संपर्क साधनांची चर्चा झाली होती. मात्र पुढे काही प्रगती झाली काय ? ते कळायला मार्ग नाही. आपल्या उपक्रमात सहभागी व्हायला आवडेल.

In reply to by धर्मराजमुटके

खेडूत 19/07/2016 - 22:11
कार रेडिओत ए एम लागतेच. मात्र कम्युनिटी रेडिओ फक्त एफ एम वर चालतात, वर दिलेल्या कंपन् संख्येत. हॅम रेडिओ ही पूर्ण वेगळी संकल्पना आहे. रेडिओपेक्शा ते सम्पर्काचे माध्यम आहे. असो. पुढच्या कार्यक्रमाला तुम्हालाही कळवतो.

In reply to by खेडूत

धन्यवाद. बहुतेक मलाच चॅनेल सेट कसे करायचे ते कळत नसावे. बाकी मुंबईतून कोणते ए. एम चॅनेल व्यवस्थित ऐकू शकता येतील त्याची माहिती यानिमित्ताने मिळाली तर बरे होईल. माझ्या माहितीप्रमाणे ए एम चे प्रक्षेपण एफ एम पेक्षा जास्त अंतरापर्यंत होऊ शकते. चुक असल्यास दुरुस्ती करावी. मला वाटते पुर्वीच्या रेडीयो मधे ए एम व्यतिरिक्त अजून एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असायची. बहुधा मिडियम वेव्ह की शॉर्टवेव्ह ? नक्की आठवत नाही. दुसरे असे की एफ एम चे प्रक्षेपण काही भागात नीट ऐकू येत नाही. त्यावर काही उपाय आहे का ? म्हणजे जादाचे रिसीव्हर (मराठी शब्द) बसविणे वगैरे ?

In reply to by यशोधरा

खेडूत 19/07/2016 - 22:03
वेळ आणि दिवस ऐच्छिक असतो. मुख्य काम सुसंवाद- बोलणे/ शिकवणे समस्या समजून घेणे इ. समूहाप्रमाणे ते बदलते. शहरी समुदायात कामगार स्त्रिया, मुले यांचे वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण असे कांहीतरी. पुढच्या वेळी आधी कळवतो. मुलांना/ महिलांना वाचण्यासाठी मराठी पुस्तके चालतील.

कम्युनिटी रेडिओबाबत उत्तम माहिती लिहिली आहे. २००४ साली आमच्या कॉलेजने कम्युनिटी रेडिओ केंद्र सुरु करण्याबाबत विचार केला होता. माझ्यासकट काही विद्यार्थ्यांंना त्यासाठी काय काय लागेल ते जालावर शोधण्याचे काम दिले होते. अण्णा विद्यापीठाच्या संस्थळावर मोलाची माहिती मिळाली होती.

खेडूत 21/07/2016 - 11:55
सर्व वाचक आणि प्रतिसाद्कांचे आभार. इथे अनेक विषयांत अभ्यास असणारे अन सामाजिक जाणीव जिवंत असलेले सदस्य असल्यानेच ओळख करून दिली. लवकरच उपक्रमाची माहिती कळवतोय..

अभ्या.. 21/07/2016 - 12:01
खेडुतराव, मला कमर्शिअल रेडिओ (एफएम) च्या स्क्रिप्ट लिहायचा आणभव आहे. जाहिराती, आरजे मेन्शन्स, ट्याग्स वगैरे. मी काय करू शकेन?
कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल. पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला. आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो.

पर्यावरण संवेदनशील इमारती/ शहरे (Environment sensitive buildings/ urban Development) (भाग २) : पाणी

उल्लु ·

पुर्वी आमच्या डोंबोलीत दर ७-८ चाळीं मागे एक तरी विहिर असायची. आता त्या विहिरी बुजवल्या आणि इमारती उभ्या राहिल्या. असो, जी गत डोंबोलीची तीच गत इतर शहरांची.

पुर्वी आमच्या डोंबोलीत दर ७-८ चाळीं मागे एक तरी विहिर असायची. आता त्या विहिरी बुजवल्या आणि इमारती उभ्या राहिल्या. असो, जी गत डोंबोलीची तीच गत इतर शहरांची.
लेखनविषय:
लेखनप्रकार
ह्या महिन्यात महाराष्ट्रात सर्वदूर बर्यापैकी पाउस झाला आहे. ह्यावर्षी तरी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्याव लागेल असा वाटत नाही पण मागील वर्षान्सारखी परिस्थिती येऊ नये म्हणून पाणी वापराचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत हे आपण नेहमीच मानत आलो आहोत पण ह्या तीन मुलभूत गरजांपेक्षा हि मुलभूत गरज हि पाण्याची आहे. मानवी जीवनात पाण्याचा फक्त पिण्यासाठी एवढीच भूमिका नसून शेती साठी, स्वच्छतेसाठी/ आरोग्यासाठी, वेगवेगळ्या औद्योगिक प्रक्रियांसाठी ते अगदी मनोरंजनासाठी देखील पाणी गरजेचे आहे.

मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

@@संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल.››› खाली लिंक देता ना, ब्लॉगची.. दरवेळी .. ! म्हणूनच म्हणता येईल/येते!

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 04/07/2016 - 08:50
त्यांनीच सांगीतल्म ना की ते फक्त त्यांचे "अमुल्य विचारधन" देण्यासाठी मिपावर येतात अन्यथा त्यांच्याकडे इतरांचे धागे वाचायला/प्रतिसादायला अजिब्बात वेळ नाही.मुटे सरांइअतकेच बिझी आहेत ते कदाचित त्यांच्याच ओळखीतले असावेत. तुम्ही आम्ही सामान्यजन एकमेकांचे वाचून काहीबाही खरडणारे करंटे मिपाकर. खरं तर अश्या मौलीक आणि दशाम्गुळे व्यापुन राहणार्या माहीतीबद्दल देवरे साहबांचे तमाम मिपाकरांनी जाग्यावर (स्वतःच्या) उभे राहून आभार मानले पाहेजेत. जय मिपा जय मिपाकर जय माझी आरती जय माझा ब्लॉग. (देवरे सर खालची घोषणा तुम्ही उलट्या क्रमाने वाचली तरी चालेल)

In reply to by नूतन सावंत

भिंगरी 10/07/2016 - 00:18
हा हा हा........... मी नवखी होते तेंव्हा. , भरलेल्या खेकड्याच्या धाग्यावरची प्रतिक्रिया आणि माझ्या झटपट दहीवड्याची प्रतिक्रिया यात घोळ झाला होता. तू वाच म्हणजे तुला किती नवे पदार्थ शिकायला मिळतील.

प्रचेतस 04/07/2016 - 08:56
नुसतंच गोलमाल. वाचकांच्या जेन्युइन शंकांना ह्या धाग्यात उत्तरे असतील असं वाटलं होतं. सांस्कृतिक महाराष्ट्र ह्या धाग्यात काही चुका आहेत/ त्रुटी आहेत त्याबद्दल भाष्यही नाही.

माहितगार 04/07/2016 - 09:00
मी उलट्या क्रमाने येतो. १)
मात्र खरी गोष्ट, माझ्याकडे आंतरजालावर वावरायला इतका वेळ नाही. रोज मी सायंकाळी अर्धा तास येत असतो. इमेल करण्यासाठी आणि पाहण्यासाठी. ब्लॉग टाकतो त्या दिवशी एक तास देतो. हे लिखाण मी ऑप लाइन करून पेस्ट करीत आहे.
माझ्या मते हा मुद्दा महत्वाचा आहे. एखादी व्यक्ती आंतरजालावर केवळ मोजक्या वेळेत शिस्तबद्द्ध ठरवलेले काम करत असेल आणि वेळेचा अपव्यय न करता आभासी जगा बाहेरच्या आपल्या उर्वरीत खर्‍या आयुष्यासाठी खर्च करत आहे आणि म्हणून इतर चर्चांमधला सहभाग कमी असेल तर अशा सहभाग मर्यादेवर केल्या गेलेल्या टिकेस काही अर्थ उरतो का किंवा कसे ? अनेक कथा काव्य लेखक पाककृती लेखक प्रसवून निघून जातात इतरांच्या चर्चेत सहभागी होऊ शकतातच असे नाही. परिस्थीतीमुळे अथवा इतर कारणाने मौनव्रती चर्चेत सहभागी होऊ न शकलेल्या लेखक कविंवर मर्यादा सोडणार्‍या व्यक्तिगत टिकांकडे जर लेखक कवि दुर्लक्ष करत असतील तर काही वावगे आहे किंवा कसे ? २)
मिपाचे बहुतेक सभासद इथे आपल्या खर्‍या नावाने न वावरता उर्फ नावाने वावरतात आणि प्रतिक्रिया लिहितात. आपली खरी ओळख लपून राहिल्याने अनेकदा प्रतिक्रिया मुद्देसुद न येता कोपरखळ्या मारण्यातून येत असतात, हे ही लक्षात आले. खर्‍या नावाने लिहिणे उत्तम असे माझे मत आहे. नाव लपले की नको ते बोलण्याचे धारिष्ट्य वाढते, ते चुकीचे आहे. म्हणून अनेकदा मी प्रतिक्रिया देण्याचे टाळतो.
व्यक्तीगत टिकांना प्रतिक्रीया न देणे, किंवा अगदी लेखावरील टिकेस प्रतिक्रीया न देणे हा ज्या त्या लेखकाचा अधिकार मान्य केलाच पाहीजे. पण ओळख देऊन लिहीणारे मुद्देसूद लिहितातच आणि टोपण नावांनी लिहीणारे मुद्देसुद लिहीत नाहीत ही शुद्ध तार्कीक उणीव नाही किंवा कसे ? खुल्या मंचावर सर्व प्रकारचे टिकाकारही भेटणार कुठे उत्तर द्यायचे नाही, कुठे टोलवायचे आणि कुठे उत्तर द्यायचे हे ठरवण्याचे लेखकांना स्वातंत्र्य असावयासच हवे. टिकेस अथवा विरुद्ध मतांना हाताळता आले नाही याचा राग टोपण नाव वापरणार्‍यांवर आपणच नव्हे अनेक जण काढताना दिसतात. टोपण नावाने लिहिणारे लोक मनातील विचार आडपडदा न ठेवता लिहू शकतात मनातल्या मनात ठेवत नाहीत हि टोपण नावाने लिहिण्यातील वस्तुतः जमेची बाजू. त्यातील काही विचार चुकीचे असूही शकतात ते व्यक्त न होण्यापेक्षा व्यक्त झालेले आणि त्यांना सुसंगत उत्तरे दिली जाणे अधिक चांगले. असे माझे व्यक्तीगत मत

माहितगार 04/07/2016 - 10:17
मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये कायम ‘ब्लॉगची जाहिरात’ असं काहीतरी माझ्या ब्लॉगबद्दल म्हटलेलं असतं. संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विकावू माल खपवण्यासाठी जाहिरात करावी लागते. माझे लेख म्हणजे विकाऊ माल नाही. ब्लॉगला मी कोणाचेही प्रायोजकत्व घेतले नसल्याने जितके जास्त लोक ब्लॉग वाचतील तेवढा प्रायोजकाचा फायदा होईल असंही काही नाही. म्हणून ब्लॉगची जाहिरात केली जाते असं का म्हणतात ते मला कळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, आपले विचार मांडणे म्हणजे जाहिरात करणे असं होत नाही. लेखांतून विचार मांडलेले असतात. आणि संपूर्ण लेख जर‍ मिपावर वाचायला मिळत असेल तर माझ्या ब्लॉग साइटवर येऊन तो वाचा, असंही आवाहन मी करत नाही. म्हणून जाहिरात वगैरे म्हणणे चूक ठरेल.
मला व्यक्तिशः हा विचार तर्कपूर्ण वाटतो. वर आत्मबंध ते खाली ब्लॉगची लिंक देतात अशी टिका करतात उलट लेखन कुठून घेतले याची लिंक असेल तर कॉपीराईट इत्यादी गोष्टी तपासणे सोपे होते. सही मधून ब्लॉगची लिंक देणे तसेहि मिपाच्या धोरणात बसते. लेखन काथ्याकुट विभागात न टाकता जनातले मनातले हा साहित्य विषयक सदरात टाकले असेल तर लेखकास चर्चा अभिप्रेत आहे असे नाही तरी सुद्धा तुम्हाला तुमचे विचार नोंदवून ठेवायचे असतील तर ठेवा उत्तर देणे न देणे हि लेखकाची मर्जी. असे माझे मत आहे.

माहितगार 04/07/2016 - 10:41
विशिष्ट विषयाचे अभ्यासक असलेल्या व्यक्ती/लेखकांनी आपल्या अभ्यास विषयाबाहेरील विषयावर लेखन करताना संदर्भ अधिक नेमके पणाने उधृत करावेत तसेच प्रतिसादातून त्रुटी नमुद केल्या गेल्यास त्यांची मनमोकळे पणाने दखल घ्यावयास हवी. उत्तरे देताना कोणते प्रतिसाद आणि टिका निवडायच्या हे रिव्हीजीट करणे सयुक्तीक असु शकेल किंवा कसे. अभ्यासपूर्ण प्रतिसादांकडे दुर्लक्ष होते आणि व्यक्तीगत आणि असभ्य टिकांनाच उत्तरे प्रतिउत्तरे देण्यात आपण व्यस्त होतो असे होणे टाळणे सयुक्तीक असेल का याचा विचार व्हावा. प्रचेतस माझ्या प्रमाणेच टोपणनावाने लेखन करतात आणि इतिहास विषयातील त्यांचे वाचन आणि लेखन पुरेसे मुद्देसूद असते. ते केवळ टोपण नावाने लिहितात म्हणून त्यांच्या टिकेची मनमोकळी दखल आपण घेत नसलो तर ते उठून दिसण्याची शक्यता असू शकते हे ही लक्षात घ्यावयास हवे. प्रतिसादांमध्ये कुठे असभ्यता अथवा बेकायदेशीर जाणवले तर ते मिपासंपादकांना व्यनीतून ध्यानात आणून देता येऊ शकते. हे खरे की अभ्यासपूर्ण आणि व्यक्तीगत नसलेल्या टिकांची त्यांनी मनमोकळी दखल घ्यावयास हवी पण त्याच वेळी आता पर्यंतच्या मिपाचर्चेतून कठोर टिकेसमोर डॉ. सुधीर देवरे यांनी प्रतिवादात त्यांचा समतोल ढळू दिलेला दिसत नाही. त्यांच्यावर आत्मस्तुतीची टिका होते पण त्यांच्या लेखनातील विनय आणि अगत्य या जमेच्या बाजू, त्यांच्या मर्यादा काही असतील तर त्यास पुरुन उरण्यास पुरेशा आहेत किंवा कसे याचाही विचार व्हावयास हवा असे वाटते.

माहितगार 04/07/2016 - 10:57
मुख्य अभ्यास विषया व्यतरीक्त विषयात लिहिणे आणि त्यात क्वचीत एकाच बाजूने विचार लिहिणे हे बरेच -वस्तुतः बहुतेक- जण करतच असतात -त्यात परिपूर्णता नसण्याचा दोष शिल्लक असू शकतो, सुधिर देवरे यांनी अभ्यास विषयाच्या बाहेर मते प्रकट केली अथवा एकाच विचारांची बाजू घेतली तर त्यात मला वावगे वाटत नाही, त्यांनी मांडलेल्या बाजूशी सहमती नसेल तर प्रतिसादातून मुद्देसूद मांडण्यास काहीच हरकत नाही, पण विचारांशी असहमती आहे म्हणून शीष्टाचार सोडून व्यक्तीगत टिकेवर कुणी उतरत असेल तर ते स्पृहणीय नाहीच आणि त्याकडे डॉ देवरे दुर्लक्षकरत असतील तर असे दुर्लक्ष करणे सयुक्तीक असू शकेल असे वाटते.

आदूबाळ 04/07/2016 - 14:21
माझ्या खवचट / तिरकस प्रतिक्रियेमुळे डाक्टरसाहेबांना त्रास होऊन त्यांनी हा लेख लिहिलेला दिसतोय. म्हणून जास्त विस्ताराने माझं म्हणणं मांडतो. प्रत्येक मंचाचे आपापले गुणधर्म असतात. गुणधर्माच्या विरुद्ध काही केलं तर ते हास्यास्पद / वैतागास्पद होतं. (स्मशानात कोणी अमुक दुकानांतले पेढे फार छान असतात वगैरे सांगायला लागलं तर कसं वाटेल? किंवा बघण्यातलं उदाहरण म्हणजे अर्धग्रामीण भागांतल्या लग्नांत आसपासचे मा० आमदारसाहेब येऊन भाषणबिषण झोडतात. नवरानवरी बाजूलाच राहतात. वगैरे.) मिपाचा गुणधर्म चर्चा करण्याचा, चर्चेची खिंड लढवण्याचा, तिरके तिरके होऊन दिसेनासे झाले तरी हिरीरीने प्रतिसाद देण्याचा आहे. बरं ते करायचं नसेल, तर किमान धाग्यावर येऊन "मला या बिंदूपुढे चर्चा करायची नाही" असं तरी सांगणं अपेक्षित आहे. पण उत्तरं न देणं, धाग्यावर न फिरकणं या लीळा केल्या तर मिपाकर झोडणारच. इतरांचे धागे वाचा, तिथे प्रतिक्रिया द्या वगैरे सांगत नाही.
मात्र खरी गोष्ट, माझ्याकडे आंतरजालावर वावरायला इतका वेळ नाही. रोज मी सायंकाळी अर्धा तास येत असतो. इमेल करण्यासाठी आणि पाहण्यासाठी. ब्लॉग टाकतो त्या दिवशी एक तास देतो.
माझ्या वर्गात एक मुलगा होता. साध्यासाध्या चेंडूंवर दांडी निघायची, आणि नंतर सांगायचा, "मस्त पुल मारला होता, पण पट्ट्यात आला नाही रे. आला असता तर छकडीच होती."

In reply to by आदूबाळ

माहितगार 04/07/2016 - 14:49
साध्यासाध्या चेंडूंवर दांडी निघणे हा वेगळा विषय झाला -प्रत्येकाने पट्टीचाच बॅट्समन असले पाहीजे असेही नसावे - जगात तेंडूलकर आहेत आणि मला बॅटचा दांडा खाली धरायचा का फळी खाली धरायची माहीत नाही म्हणून मी कधी बॅंटींग करण्याचे स्वप्न उराशी धरुन आदूबाळच लंडी खेळतात म्हटले तर आकाश थोडेच कोसळणार आहे :) असो माझ्या आणि अजूनही बरिच मंडळी इथे पडिक असतात म्हणजे प्रत्येकाकडे आपल्या सारखाच वेळ असेल असे गृहीत धरणे तार्कीक उणीवेचेही असू शकते किंवा कसे.

In reply to by माहितगार

आदूबाळ 04/07/2016 - 15:48
मिपावर खर्‍या/खोट्या नावाने वावरणे आणि वेळ नसणे याचा संबंध जोडला म्हणून हे लिहावंसं वाटलं. (म्हणजे: खर्‍या नावाने लिहिणे = प्रामाणिक प्रतिसाद असणे ∴ प्रतिक्रियेला डॉ० साहेबांनी वेळात वेळ काढून उत्तर देणे. उलटः टोपणनावाने लिहिणे = प्रामाणिक प्रतिसाद नसणे ∴ प्रतिक्रियेला डॉ० साहेबांनी फाट्यावर मारणे.) म्हणजे, डॉ०साहेबांनी खरं/टोपणनाव असणे हे गृहितक धरून एक पुल मारला आहे. कधी पट्ट्यात येतो, कधी नाही येत. बाकी डॉ० साहेबांकडे मिपावर व्यतीत करण्यासाठी १ मिलिसेकंद ते २४ तास या रेंजमधला कितीही वेळ असला तरी त्याला आक्षेप घेणारा मी कोण? ----- अवांतरः "लंडी खेळणे" म्हणजे काय?

In reply to by आदूबाळ

माहितगार 04/07/2016 - 15:54
ह्म्म.. विचारांचा (मग ते कोनतेही असोत) मुकाबला विचारांनी करणे सोडून बरीच मंडळी टोपणनावे आणि डूआयडींवर तोंडसूख घेत असतात हे मलाही तर्कदूष्टपणाचेच वाटते. .... लंडी खेळणे म्हणजे लबाडी करणे : लहान मुले खेळताना (कि भांडताना) तक्रारीसाठी वापरतात असा एक वाक्प्रचार

In reply to by आदूबाळ

माहितगार 04/07/2016 - 14:52
शीष्टाचार सांभाळून व्यक्तीगत न होता बाकी कठोर टिका होण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. हे.वे.सां.न.ल.

माहितगार 04/07/2016 - 15:46
का हो ? कै चुकले काय ? स्पीड अ लिटल अबाव्ह अ‍ॅव्हरेज असावा असा माझा स्वतःचा गैरसमज पण सहसा विचार करत शोध घेत लिहिल्याने बर्‍यापैकी कमी भरतो :)

विवेकपटाईत 06/07/2016 - 19:36
डॉक्टर साहेब, १. एकदा अंतर्जालावर लेख टाकल्यावर आपल्याला अपेक्षित प्रतिक्रिया कधीच मिळत नाही. आपल्याला बुआ जेवढ्या तिखट प्रतिक्रिया येतात तेवढच आसुरी आनंद मिळतो. (या साठी पण भाग्य पाहिजेल, आपल नशीबच फुटके अश्या प्रतिक्रिया कमीच मिळतात). काही तरी मिपावकारांना बोचणारे लिहावे असे वाटते. किमान प्रतिक्रिया तरी मिळतील. आपल्या या लेखाला भरपूर प्रतिक्रिया मिळतील. २. आपल्या ब्लॉगचे नाव देणे म्हणजे आपल्या ब्लॉगचा प्रचार करणे. आपण उच्च शिक्षित आहात, आपल्याला याचा अर्थ माहितच असेल. पण त्यात गैर काय.वाचक संख्या वाढविण्यासाठी असे करावेच लागते. मिपाव धोरणात बसत असेल तर चालेल.

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 06/07/2016 - 19:44
या साठी पण भाग्य पाहिजेल, आपल नशीबच फुटके अश्या प्रतिक्रिया कमीच मिळतात). काही तरी मिपावकारांना बोचणारे लिहावे असे वाटते. किमान प्रतिक्रिया तरी मिळतील. आपल्या या लेखाला भरपूर प्रतिक्रिया मिळतील.
:) सहमत आहे, प्रतिक्रीया न येऊन लेखनासाठी केलेली मेहनत वाया जाणे याला मिपा भाषेत फाट्यावर मारणे (दुर्लक्ष करणे) म्हणतात. लेख दुर्लक्षीला गेला प्रतिक्रीयाच नै आली आणि डोके खाजवावे लागते, डाक्टरांना प्रतिसाद मिळताहेत उत्तरांची अपेक्षा असते त्या साठी डाक्टरांसारखे भाग्य लागते.

सतिश गावडे 06/07/2016 - 20:03
काहीतरी गरमागरम खडाजंगी वाचायला मिळणार म्हणून धागा उघडला तर नुसत्या माहितीने गार करणारे प्रतिसाद वाचायला मिळाले. असं नाही करायचे. आमचा मूड हॉप होतो. आणि हो, मी हा प्रतिसाद माझ्या खरोखरच्या नावाने दिला आहे.

सतिश गावडे 06/07/2016 - 20:03
काहीतरी गरमागरम खडाजंगी वाचायला मिळणार म्हणून धागा उघडला तर नुसत्या माहितीने गार करणारे प्रतिसाद वाचायला मिळाले. असं नाही करायचे. आमचा मूड हॉप होतो. आणि हो, मी हा प्रतिसाद माझ्या खरोखरच्या नावाने दिला आहे.

In reply to by सतिश गावडे

नाखु 07/07/2016 - 14:25
आणि खोटी खोटी नावे या साठी वेगळा काथ्याकुट मा.गावडे सरांनी ट्म्कावा ही विनंती. अखिल मिपा असेल मुद्दा तर हुद्दा नाही तर गुद्दा या मुखपत्रातील संपादीत अंश. संकलक नाखु

बॅटमॅन 07/07/2016 - 23:50
त्यात काय. फेबुवरच्या ग्रूप्समध्ये खर्‍या नावाने वावरतातच की लोक. तिथेही मस्त हाणामारी चालते. मिपावर आयडी काढून येतात म्हणूनच टीका चालते वगैरे कै खरं नै कै.

@@संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल.››› खाली लिंक देता ना, ब्लॉगची.. दरवेळी .. ! म्हणूनच म्हणता येईल/येते!

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 04/07/2016 - 08:50
त्यांनीच सांगीतल्म ना की ते फक्त त्यांचे "अमुल्य विचारधन" देण्यासाठी मिपावर येतात अन्यथा त्यांच्याकडे इतरांचे धागे वाचायला/प्रतिसादायला अजिब्बात वेळ नाही.मुटे सरांइअतकेच बिझी आहेत ते कदाचित त्यांच्याच ओळखीतले असावेत. तुम्ही आम्ही सामान्यजन एकमेकांचे वाचून काहीबाही खरडणारे करंटे मिपाकर. खरं तर अश्या मौलीक आणि दशाम्गुळे व्यापुन राहणार्या माहीतीबद्दल देवरे साहबांचे तमाम मिपाकरांनी जाग्यावर (स्वतःच्या) उभे राहून आभार मानले पाहेजेत. जय मिपा जय मिपाकर जय माझी आरती जय माझा ब्लॉग. (देवरे सर खालची घोषणा तुम्ही उलट्या क्रमाने वाचली तरी चालेल)

In reply to by नूतन सावंत

भिंगरी 10/07/2016 - 00:18
हा हा हा........... मी नवखी होते तेंव्हा. , भरलेल्या खेकड्याच्या धाग्यावरची प्रतिक्रिया आणि माझ्या झटपट दहीवड्याची प्रतिक्रिया यात घोळ झाला होता. तू वाच म्हणजे तुला किती नवे पदार्थ शिकायला मिळतील.

प्रचेतस 04/07/2016 - 08:56
नुसतंच गोलमाल. वाचकांच्या जेन्युइन शंकांना ह्या धाग्यात उत्तरे असतील असं वाटलं होतं. सांस्कृतिक महाराष्ट्र ह्या धाग्यात काही चुका आहेत/ त्रुटी आहेत त्याबद्दल भाष्यही नाही.

माहितगार 04/07/2016 - 09:00
मी उलट्या क्रमाने येतो. १)
मात्र खरी गोष्ट, माझ्याकडे आंतरजालावर वावरायला इतका वेळ नाही. रोज मी सायंकाळी अर्धा तास येत असतो. इमेल करण्यासाठी आणि पाहण्यासाठी. ब्लॉग टाकतो त्या दिवशी एक तास देतो. हे लिखाण मी ऑप लाइन करून पेस्ट करीत आहे.
माझ्या मते हा मुद्दा महत्वाचा आहे. एखादी व्यक्ती आंतरजालावर केवळ मोजक्या वेळेत शिस्तबद्द्ध ठरवलेले काम करत असेल आणि वेळेचा अपव्यय न करता आभासी जगा बाहेरच्या आपल्या उर्वरीत खर्‍या आयुष्यासाठी खर्च करत आहे आणि म्हणून इतर चर्चांमधला सहभाग कमी असेल तर अशा सहभाग मर्यादेवर केल्या गेलेल्या टिकेस काही अर्थ उरतो का किंवा कसे ? अनेक कथा काव्य लेखक पाककृती लेखक प्रसवून निघून जातात इतरांच्या चर्चेत सहभागी होऊ शकतातच असे नाही. परिस्थीतीमुळे अथवा इतर कारणाने मौनव्रती चर्चेत सहभागी होऊ न शकलेल्या लेखक कविंवर मर्यादा सोडणार्‍या व्यक्तिगत टिकांकडे जर लेखक कवि दुर्लक्ष करत असतील तर काही वावगे आहे किंवा कसे ? २)
मिपाचे बहुतेक सभासद इथे आपल्या खर्‍या नावाने न वावरता उर्फ नावाने वावरतात आणि प्रतिक्रिया लिहितात. आपली खरी ओळख लपून राहिल्याने अनेकदा प्रतिक्रिया मुद्देसुद न येता कोपरखळ्या मारण्यातून येत असतात, हे ही लक्षात आले. खर्‍या नावाने लिहिणे उत्तम असे माझे मत आहे. नाव लपले की नको ते बोलण्याचे धारिष्ट्य वाढते, ते चुकीचे आहे. म्हणून अनेकदा मी प्रतिक्रिया देण्याचे टाळतो.
व्यक्तीगत टिकांना प्रतिक्रीया न देणे, किंवा अगदी लेखावरील टिकेस प्रतिक्रीया न देणे हा ज्या त्या लेखकाचा अधिकार मान्य केलाच पाहीजे. पण ओळख देऊन लिहीणारे मुद्देसूद लिहितातच आणि टोपण नावांनी लिहीणारे मुद्देसुद लिहीत नाहीत ही शुद्ध तार्कीक उणीव नाही किंवा कसे ? खुल्या मंचावर सर्व प्रकारचे टिकाकारही भेटणार कुठे उत्तर द्यायचे नाही, कुठे टोलवायचे आणि कुठे उत्तर द्यायचे हे ठरवण्याचे लेखकांना स्वातंत्र्य असावयासच हवे. टिकेस अथवा विरुद्ध मतांना हाताळता आले नाही याचा राग टोपण नाव वापरणार्‍यांवर आपणच नव्हे अनेक जण काढताना दिसतात. टोपण नावाने लिहिणारे लोक मनातील विचार आडपडदा न ठेवता लिहू शकतात मनातल्या मनात ठेवत नाहीत हि टोपण नावाने लिहिण्यातील वस्तुतः जमेची बाजू. त्यातील काही विचार चुकीचे असूही शकतात ते व्यक्त न होण्यापेक्षा व्यक्त झालेले आणि त्यांना सुसंगत उत्तरे दिली जाणे अधिक चांगले. असे माझे व्यक्तीगत मत

माहितगार 04/07/2016 - 10:17
मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये कायम ‘ब्लॉगची जाहिरात’ असं काहीतरी माझ्या ब्लॉगबद्दल म्हटलेलं असतं. संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विकावू माल खपवण्यासाठी जाहिरात करावी लागते. माझे लेख म्हणजे विकाऊ माल नाही. ब्लॉगला मी कोणाचेही प्रायोजकत्व घेतले नसल्याने जितके जास्त लोक ब्लॉग वाचतील तेवढा प्रायोजकाचा फायदा होईल असंही काही नाही. म्हणून ब्लॉगची जाहिरात केली जाते असं का म्हणतात ते मला कळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, आपले विचार मांडणे म्हणजे जाहिरात करणे असं होत नाही. लेखांतून विचार मांडलेले असतात. आणि संपूर्ण लेख जर‍ मिपावर वाचायला मिळत असेल तर माझ्या ब्लॉग साइटवर येऊन तो वाचा, असंही आवाहन मी करत नाही. म्हणून जाहिरात वगैरे म्हणणे चूक ठरेल.
मला व्यक्तिशः हा विचार तर्कपूर्ण वाटतो. वर आत्मबंध ते खाली ब्लॉगची लिंक देतात अशी टिका करतात उलट लेखन कुठून घेतले याची लिंक असेल तर कॉपीराईट इत्यादी गोष्टी तपासणे सोपे होते. सही मधून ब्लॉगची लिंक देणे तसेहि मिपाच्या धोरणात बसते. लेखन काथ्याकुट विभागात न टाकता जनातले मनातले हा साहित्य विषयक सदरात टाकले असेल तर लेखकास चर्चा अभिप्रेत आहे असे नाही तरी सुद्धा तुम्हाला तुमचे विचार नोंदवून ठेवायचे असतील तर ठेवा उत्तर देणे न देणे हि लेखकाची मर्जी. असे माझे मत आहे.

माहितगार 04/07/2016 - 10:41
विशिष्ट विषयाचे अभ्यासक असलेल्या व्यक्ती/लेखकांनी आपल्या अभ्यास विषयाबाहेरील विषयावर लेखन करताना संदर्भ अधिक नेमके पणाने उधृत करावेत तसेच प्रतिसादातून त्रुटी नमुद केल्या गेल्यास त्यांची मनमोकळे पणाने दखल घ्यावयास हवी. उत्तरे देताना कोणते प्रतिसाद आणि टिका निवडायच्या हे रिव्हीजीट करणे सयुक्तीक असु शकेल किंवा कसे. अभ्यासपूर्ण प्रतिसादांकडे दुर्लक्ष होते आणि व्यक्तीगत आणि असभ्य टिकांनाच उत्तरे प्रतिउत्तरे देण्यात आपण व्यस्त होतो असे होणे टाळणे सयुक्तीक असेल का याचा विचार व्हावा. प्रचेतस माझ्या प्रमाणेच टोपणनावाने लेखन करतात आणि इतिहास विषयातील त्यांचे वाचन आणि लेखन पुरेसे मुद्देसूद असते. ते केवळ टोपण नावाने लिहितात म्हणून त्यांच्या टिकेची मनमोकळी दखल आपण घेत नसलो तर ते उठून दिसण्याची शक्यता असू शकते हे ही लक्षात घ्यावयास हवे. प्रतिसादांमध्ये कुठे असभ्यता अथवा बेकायदेशीर जाणवले तर ते मिपासंपादकांना व्यनीतून ध्यानात आणून देता येऊ शकते. हे खरे की अभ्यासपूर्ण आणि व्यक्तीगत नसलेल्या टिकांची त्यांनी मनमोकळी दखल घ्यावयास हवी पण त्याच वेळी आता पर्यंतच्या मिपाचर्चेतून कठोर टिकेसमोर डॉ. सुधीर देवरे यांनी प्रतिवादात त्यांचा समतोल ढळू दिलेला दिसत नाही. त्यांच्यावर आत्मस्तुतीची टिका होते पण त्यांच्या लेखनातील विनय आणि अगत्य या जमेच्या बाजू, त्यांच्या मर्यादा काही असतील तर त्यास पुरुन उरण्यास पुरेशा आहेत किंवा कसे याचाही विचार व्हावयास हवा असे वाटते.

माहितगार 04/07/2016 - 10:57
मुख्य अभ्यास विषया व्यतरीक्त विषयात लिहिणे आणि त्यात क्वचीत एकाच बाजूने विचार लिहिणे हे बरेच -वस्तुतः बहुतेक- जण करतच असतात -त्यात परिपूर्णता नसण्याचा दोष शिल्लक असू शकतो, सुधिर देवरे यांनी अभ्यास विषयाच्या बाहेर मते प्रकट केली अथवा एकाच विचारांची बाजू घेतली तर त्यात मला वावगे वाटत नाही, त्यांनी मांडलेल्या बाजूशी सहमती नसेल तर प्रतिसादातून मुद्देसूद मांडण्यास काहीच हरकत नाही, पण विचारांशी असहमती आहे म्हणून शीष्टाचार सोडून व्यक्तीगत टिकेवर कुणी उतरत असेल तर ते स्पृहणीय नाहीच आणि त्याकडे डॉ देवरे दुर्लक्षकरत असतील तर असे दुर्लक्ष करणे सयुक्तीक असू शकेल असे वाटते.

आदूबाळ 04/07/2016 - 14:21
माझ्या खवचट / तिरकस प्रतिक्रियेमुळे डाक्टरसाहेबांना त्रास होऊन त्यांनी हा लेख लिहिलेला दिसतोय. म्हणून जास्त विस्ताराने माझं म्हणणं मांडतो. प्रत्येक मंचाचे आपापले गुणधर्म असतात. गुणधर्माच्या विरुद्ध काही केलं तर ते हास्यास्पद / वैतागास्पद होतं. (स्मशानात कोणी अमुक दुकानांतले पेढे फार छान असतात वगैरे सांगायला लागलं तर कसं वाटेल? किंवा बघण्यातलं उदाहरण म्हणजे अर्धग्रामीण भागांतल्या लग्नांत आसपासचे मा० आमदारसाहेब येऊन भाषणबिषण झोडतात. नवरानवरी बाजूलाच राहतात. वगैरे.) मिपाचा गुणधर्म चर्चा करण्याचा, चर्चेची खिंड लढवण्याचा, तिरके तिरके होऊन दिसेनासे झाले तरी हिरीरीने प्रतिसाद देण्याचा आहे. बरं ते करायचं नसेल, तर किमान धाग्यावर येऊन "मला या बिंदूपुढे चर्चा करायची नाही" असं तरी सांगणं अपेक्षित आहे. पण उत्तरं न देणं, धाग्यावर न फिरकणं या लीळा केल्या तर मिपाकर झोडणारच. इतरांचे धागे वाचा, तिथे प्रतिक्रिया द्या वगैरे सांगत नाही.
मात्र खरी गोष्ट, माझ्याकडे आंतरजालावर वावरायला इतका वेळ नाही. रोज मी सायंकाळी अर्धा तास येत असतो. इमेल करण्यासाठी आणि पाहण्यासाठी. ब्लॉग टाकतो त्या दिवशी एक तास देतो.
माझ्या वर्गात एक मुलगा होता. साध्यासाध्या चेंडूंवर दांडी निघायची, आणि नंतर सांगायचा, "मस्त पुल मारला होता, पण पट्ट्यात आला नाही रे. आला असता तर छकडीच होती."

In reply to by आदूबाळ

माहितगार 04/07/2016 - 14:49
साध्यासाध्या चेंडूंवर दांडी निघणे हा वेगळा विषय झाला -प्रत्येकाने पट्टीचाच बॅट्समन असले पाहीजे असेही नसावे - जगात तेंडूलकर आहेत आणि मला बॅटचा दांडा खाली धरायचा का फळी खाली धरायची माहीत नाही म्हणून मी कधी बॅंटींग करण्याचे स्वप्न उराशी धरुन आदूबाळच लंडी खेळतात म्हटले तर आकाश थोडेच कोसळणार आहे :) असो माझ्या आणि अजूनही बरिच मंडळी इथे पडिक असतात म्हणजे प्रत्येकाकडे आपल्या सारखाच वेळ असेल असे गृहीत धरणे तार्कीक उणीवेचेही असू शकते किंवा कसे.

In reply to by माहितगार

आदूबाळ 04/07/2016 - 15:48
मिपावर खर्‍या/खोट्या नावाने वावरणे आणि वेळ नसणे याचा संबंध जोडला म्हणून हे लिहावंसं वाटलं. (म्हणजे: खर्‍या नावाने लिहिणे = प्रामाणिक प्रतिसाद असणे ∴ प्रतिक्रियेला डॉ० साहेबांनी वेळात वेळ काढून उत्तर देणे. उलटः टोपणनावाने लिहिणे = प्रामाणिक प्रतिसाद नसणे ∴ प्रतिक्रियेला डॉ० साहेबांनी फाट्यावर मारणे.) म्हणजे, डॉ०साहेबांनी खरं/टोपणनाव असणे हे गृहितक धरून एक पुल मारला आहे. कधी पट्ट्यात येतो, कधी नाही येत. बाकी डॉ० साहेबांकडे मिपावर व्यतीत करण्यासाठी १ मिलिसेकंद ते २४ तास या रेंजमधला कितीही वेळ असला तरी त्याला आक्षेप घेणारा मी कोण? ----- अवांतरः "लंडी खेळणे" म्हणजे काय?

In reply to by आदूबाळ

माहितगार 04/07/2016 - 15:54
ह्म्म.. विचारांचा (मग ते कोनतेही असोत) मुकाबला विचारांनी करणे सोडून बरीच मंडळी टोपणनावे आणि डूआयडींवर तोंडसूख घेत असतात हे मलाही तर्कदूष्टपणाचेच वाटते. .... लंडी खेळणे म्हणजे लबाडी करणे : लहान मुले खेळताना (कि भांडताना) तक्रारीसाठी वापरतात असा एक वाक्प्रचार

In reply to by आदूबाळ

माहितगार 04/07/2016 - 14:52
शीष्टाचार सांभाळून व्यक्तीगत न होता बाकी कठोर टिका होण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. हे.वे.सां.न.ल.

माहितगार 04/07/2016 - 15:46
का हो ? कै चुकले काय ? स्पीड अ लिटल अबाव्ह अ‍ॅव्हरेज असावा असा माझा स्वतःचा गैरसमज पण सहसा विचार करत शोध घेत लिहिल्याने बर्‍यापैकी कमी भरतो :)

विवेकपटाईत 06/07/2016 - 19:36
डॉक्टर साहेब, १. एकदा अंतर्जालावर लेख टाकल्यावर आपल्याला अपेक्षित प्रतिक्रिया कधीच मिळत नाही. आपल्याला बुआ जेवढ्या तिखट प्रतिक्रिया येतात तेवढच आसुरी आनंद मिळतो. (या साठी पण भाग्य पाहिजेल, आपल नशीबच फुटके अश्या प्रतिक्रिया कमीच मिळतात). काही तरी मिपावकारांना बोचणारे लिहावे असे वाटते. किमान प्रतिक्रिया तरी मिळतील. आपल्या या लेखाला भरपूर प्रतिक्रिया मिळतील. २. आपल्या ब्लॉगचे नाव देणे म्हणजे आपल्या ब्लॉगचा प्रचार करणे. आपण उच्च शिक्षित आहात, आपल्याला याचा अर्थ माहितच असेल. पण त्यात गैर काय.वाचक संख्या वाढविण्यासाठी असे करावेच लागते. मिपाव धोरणात बसत असेल तर चालेल.

In reply to by विवेकपटाईत

माहितगार 06/07/2016 - 19:44
या साठी पण भाग्य पाहिजेल, आपल नशीबच फुटके अश्या प्रतिक्रिया कमीच मिळतात). काही तरी मिपावकारांना बोचणारे लिहावे असे वाटते. किमान प्रतिक्रिया तरी मिळतील. आपल्या या लेखाला भरपूर प्रतिक्रिया मिळतील.
:) सहमत आहे, प्रतिक्रीया न येऊन लेखनासाठी केलेली मेहनत वाया जाणे याला मिपा भाषेत फाट्यावर मारणे (दुर्लक्ष करणे) म्हणतात. लेख दुर्लक्षीला गेला प्रतिक्रीयाच नै आली आणि डोके खाजवावे लागते, डाक्टरांना प्रतिसाद मिळताहेत उत्तरांची अपेक्षा असते त्या साठी डाक्टरांसारखे भाग्य लागते.

सतिश गावडे 06/07/2016 - 20:03
काहीतरी गरमागरम खडाजंगी वाचायला मिळणार म्हणून धागा उघडला तर नुसत्या माहितीने गार करणारे प्रतिसाद वाचायला मिळाले. असं नाही करायचे. आमचा मूड हॉप होतो. आणि हो, मी हा प्रतिसाद माझ्या खरोखरच्या नावाने दिला आहे.

सतिश गावडे 06/07/2016 - 20:03
काहीतरी गरमागरम खडाजंगी वाचायला मिळणार म्हणून धागा उघडला तर नुसत्या माहितीने गार करणारे प्रतिसाद वाचायला मिळाले. असं नाही करायचे. आमचा मूड हॉप होतो. आणि हो, मी हा प्रतिसाद माझ्या खरोखरच्या नावाने दिला आहे.

In reply to by सतिश गावडे

नाखु 07/07/2016 - 14:25
आणि खोटी खोटी नावे या साठी वेगळा काथ्याकुट मा.गावडे सरांनी ट्म्कावा ही विनंती. अखिल मिपा असेल मुद्दा तर हुद्दा नाही तर गुद्दा या मुखपत्रातील संपादीत अंश. संकलक नाखु

बॅटमॅन 07/07/2016 - 23:50
त्यात काय. फेबुवरच्या ग्रूप्समध्ये खर्‍या नावाने वावरतातच की लोक. तिथेही मस्त हाणामारी चालते. मिपावर आयडी काढून येतात म्हणूनच टीका चालते वगैरे कै खरं नै कै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये कायम ‘ब्लॉगची जाहिरात’ असं काहीतरी माझ्या ब्लॉगबद्दल म्हटलेलं असतं. संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विकावू माल खपवण्यासाठी जाहिरात करावी लागते. माझे लेख म्हणजे विकाऊ माल नाही. ब्लॉगला मी कोणाचेही प्रायोजकत्व घेतले नसल्याने जितके जास्त लोक ब्लॉग वाचतील तेवढा प्रायोजकाचा फायदा होईल असंही काही नाही. म्हणून ब्लॉगची जाहिरात केली जाते असं का म्हणतात ते मला कळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, आपले विचार मांडणे म्हणजे जाहिरात करणे असं होत नाही. लेखांतून विचार मांडलेले असतात.