तत्त्वभान ५ .युद्ध ते धर्मयुद्ध.. तत्त्वासाठी
युद्ध ते धर्मयुद्ध.. तत्त्वासाठी
श्रीनिवास हेमाडे
*/
/*-->*/
/*-->*/
'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग'सारखी आध्यात्मिक लढाई वगळली तर प्रत्येक मानवी लढाई सामान्य लोकांचे नुकसान करते. दंगल, लढाई म्हणजे लोकांकडून लोकांचेच नुकसान. हे सारे कशासाठी ? तर 'तत्त्वासाठी !!’ पण अशा 'तत्त्वासाठी' होणाऱ्या लढाया म्हणजे 'तात्त्विक' लढाया नव्हेत, हे समजून घेतले पाहिजे...
