घर पाहावे बांधून: २
तर बऱ्याच दिवसांनी अपडेट देण्याइतपत प्रगती झाली असल्याने हा पुढचा भाग. जोवर घर बांधून पूर्ण होत नाही तोवर संयम बाळगणे इतकेच आपल्या हातात आहे.
तर बऱ्याच दिवसांनी अपडेट देण्याइतपत प्रगती झाली असल्याने हा पुढचा भाग. जोवर घर बांधून पूर्ण होत नाही तोवर संयम बाळगणे इतकेच आपल्या हातात आहे.
https://marathi.freepressjournal.in/maharashtra/court-slaps-dhananjay-mu...
घ्या कविता
faster than instant coffee
कुणाची घ्यावी बाजू,
confuse झाला तराजू ।।
महीना 15 लाख मागणा-या
पीडीतेची,
कि बीडच्या दलाल, अडत्याची !!
सामाजिक न्याय मंत्री,
घरगुती हिंसाचाराची जंत्री ।।
एकीकडे पैसा आणि सत्ता
धन अन् जय,
दूसरीकडे कोर्टाने दिला,
करुणामय विजय ।।
"एकदा काय झालं.... तर विराटाने आदेशच दिला की रे बल्लवाला - "तू माझा दास आहेस. काहीही करून तुला मल्लयुद्धात त्या जीमूताला हरवावंच लागेल!" आता आली का पंचाईत? पांडव तर होते अज्ञातवासात! आता भीमाला आलं टेन्शन!"
आजोबा अगदी 'हरीतात्या' स्टाईलमध्ये आम्हाला गोष्ट सांगायचे आणि आम्ही डोळे विस्फारून ती ऐकायचो! आज लक्षात येतं की आयुष्य ह्याच गोष्टींनी घडलं. रामायण महाभारत, भक्त प्रह्लाद, छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, संताजी-धनाजी, भगतसिंह-राजगुरु-सुखदेव, सावित्रीबाई, गाडगेबाबा...ह्यांच्याच कणा कणानी बनलेलं आहे. शेवटी आपण ऐकलेल्या, पाहिलेल्या गोष्टींनीचतर आपण बनतो.
मला साधारणतः खुप प्रश्न पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल.
गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र
प्रकरण १
१.विषयप्रवेश
सिद्धी आणि मोक्षप्राप्तीचे विज्ञान
================
सध्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने भारताच्या तेजस्वी संस्कृतीचं जे प्रदर्शन चालू आहे, त्यामुळे या संस्कृतीचे आकर्षण किती जणांना निर्माण झाले, आणि कितीजण लांब गेले हा एक संशोधनाचा विषय होईल. एखादा श्वेतकाय जरी कुंभमेळ्यात दिसला तरी तो गर्दी गोळा करतो, पण जे मनात निर्माण झालेली घृणा, तिरस्कार दाखवू शकत नाहीत, त्यांचा हिशेब मात्र कुणी ठेवत नाही. पण ते जाउ दे...धार्मिक पर्यटनाला चालना मिळून प्रयागराजच्या आर्थिक चक्राला चालना नक्की मिळाली, ही मात्र जमेची बाजू!
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
पोळीत लपला आलूवडा, चहा कपभर खास
बजेटची चर्चा झाली, आता सगळं झालं बास
खिशात राहतं थोडं, केला सगळ्यांनी नवस
निर्मला ताईंनी बनवला सगळ्यांचा हसरा दिवस
साबुदाण्याची खिचडी, त्यावर शेंगदाण्याचं कूट
निर्मला ताईंनी दिली, बारा लाखांपर्यंत आयकर सूट!
सायकल चालवली जरा, फिटनेसची शान
बजेट ऐकत बसलो, झाला गोड ताण
टॅक्सचा जुगाड संपला, हसू फुटलं मुक्त
निर्मला ताईंनी दिली सूट, मिळालं आयुष्याचं गिफ्ट!
(काल्पनिक कथा)
नमस्कार मित्रहो. बऱ्याच दिवसांनी एक ओपन एंडेड पाककृती करायला वेळ मिळाला. त्यात अजून काही मॉडिफिकेशन करून तुम्ही ती पुढे इंप्रोवाइज करावी ही नम्र विनंती.
नाव जे पटकन सुचले ते दिले आहे. ही पाककृती तशी अतिशय सोपी आणि जगभर या ना त्या प्रकारे केली जाते. तिखट नसल्याने मुलांना आवडेल. कमकुवत हृदयाच्या लोकांनी पुढचे वाचू नये.
साहित्य:
१. चिकन (बोनलेस असेल तर चिकन स्टॉक साठी चिकन स्टॉकची पावडर लागेल. कोंबडीच असेल तर चिकन स्टॉक वेगळा करता येईल. परंतु वेगळादेखील करायचा नसेल तरी काही हरकत नाही. एकत्र केले तरी बिघडत नाही)
रासपुतीन ते पुतीन -
लेखक-पंकज कालुवाला

मोक्षाची ती घाई,
संगम त्रिवेणी नेई,
मौनी डूबकी देही,
अमृतस्नान ।।
नेत्यांचे स्नान,
गर्दी ही बेभान,
गमावले प्राण,
निष्पाप तीस ।।
सर्वा तीच वेळ,
मग तोच खेळ,
कसा करील मेळ,
प्रशासन ।।
मौनी अमावस्या,
मोक्षाची समस्या,
कीव आली मत्स्या,
तैरतांना।।