लेख

आत्या नावाची जिव्हाळ्याची स्पेस

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
15 Feb 2023 - 6:55 pm

✪ प्रखरता नव्हे शीतलता
✪ पूर्वाश्रमीची वासंती वेलणकर अर्थात् सौ. सुमित्रा भांडारी
✪ परभणी ते देवगड व्हाया बस्तर
✪ "छांदसी आणि सुमित्रा"
✪ पतझड़ है कुछ, है ना?
✪ मृत्युसाठी आपण काय करू शकतो?
✪ मै अहम हूँ यही वहम था

जीवनमानव्यक्तिचित्रलेखअनुभव

वाई ते पुणे

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
11 Feb 2023 - 5:18 pm

अलिकडेच एके दिवशी पाचगणीला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी पाचगणी, वाईला भेट देत असल्यामुळं गेल्या वेळेपेक्षा आता तिथं बदललेलं बरंच काही दिसत होतं. पाचगणीची भेट आटपून पुण्याला परत येण्यासाठी सकाळी निघालो. पाचगणीच्या एसटी स्थानकात पोहचल्यावर पुण्याच्या बसला वेळ आहे समजलं. त्यामुळं समोर उभ्या असलेल्या वाईच्या बसमध्ये आम्ही बसलो. वाईला पोहचल्यावर काही वेळानं पोलादपूर-स्वारगेट बस आम्हाला मिळाली.

प्रवासमौजमजालेखअनुभवविरंगुळा

औरंगाबाद जिल्ह्यातल्या वस्तीशाळेवरचा अनुभव

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
8 Feb 2023 - 4:07 pm

✪ शाळा सोडून जाणा-या शिक्षिकेद्वारे विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शनाचं आयोजन
✪ ८० हून अधिक मुलं, ३५ हून अधिक पालक, शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग
✪ बलून प्रज्वलनाद्वारे सत्राची सुरुवात!
✪ औरंगाबादच्या लाडसावंगीजवळ गवळीमाथा येथील सुंदर आकाश
✪ ग्रह, तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ आणि "शाळा चांदोबा गुरुजींची"
✪ धुमकेतू बघण्याचा दुर्मिळ अनुभव आणि डोळ्यांची तपासणी!
✪ समंजस ग्रामस्थांचा आणि उत्साही विद्यार्थ्यांचा सहभाग
✪ विद्यार्थी नव्हे, ही तर सावित्रीची लेकरं!
✪ अंधारलेलं आकाश पण अनेक उजळलेल्या चांदण्या

समाजशिक्षणलेखअनुभव

वास्तुशांती ते मनःशांती

देवू's picture
देवू in जनातलं, मनातलं
8 Feb 2023 - 1:46 am

मित्राने त्याच्या गावी बऱ्याचदा येण्याचा आग्रह केला होता.
एकतर त्याचे गाव बरेच दूर होते आणि हातात असलेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस सुट्टी काढून जाण्याचा योग येत नव्हता. यावेळेस त्याच्या घराची वास्तुशांती असल्याने त्याचे
आमंत्रण स्वीकारले. त्यानिमित्ताने ग्रामीण जीवन प्रत्यक्ष जवळून बघण्याचा अनुभव घ्यायला मिळणार होता. हातातील कामे थोडे जास्त वेळ काम करून पूर्ण केली.

समाजलेख

शंभर अदाणी हवे आहेत…

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
6 Feb 2023 - 11:12 pm

...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग !

धोरणसमाजजीवनमानतंत्रप्रकटनविचारलेखमतमाहिती

सुचलेले विषय पण हुकलेले लेखन

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 Feb 2023 - 4:04 pm

नियमित लेखनाचा छंद लागला की कालांतराने एक समस्या जाणवू लागते - लेखनासाठी नित्य नवे विषय सुचणे. आपल्या वाचन, मनन आणि निरीक्षणातून मनात अनेक ठिणग्या पडतात आणि त्यातून अनेक विषय मनात रुंजी घालतात. पण त्यातला लेखनासाठी कुठला विषय गांभीर्याने निवडावा यावर मनात बरेच दिवस द्वन्द्व होते. अशी संभ्रमावस्था बराच काळ चालते आणि मग अचानक एखादा विषय मनात विस्तारू लागतो. तो विषय आळसावर मात करून नेटाने पुढे रेटला तरच त्याचा लेख होतो. लेखकाच्या मनात घोळत असलेल्या अनेक विषयांपैकी किती विषयांचे लेखन पूर्ण होते हा एक उत्सुकतेचा विषय आहे.

समाजलेख

महाराष्ट्र खगोल संमेलनाचा अविस्मरणीय अनुभव!

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
31 Jan 2023 - 1:26 pm

✪ सेंटर फॉर सिटिझन सायन्सेस (CCS), विज्ञान भारती आणि राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र (NCRA) द्वारे आयोजन
✪ तीन दिवसीय संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांची व्याख्याने, सखोल चर्चा आणि संवाद
✪ जुन्या व नवीन पिढीतील खगोलप्रेमींचं एकत्रीकरण- Passing of baton
✪ आयोजक, संबंधित संस्था, व्हॉलंटीअर्सद्वारे उत्तम नियोजन आणि चोख व्यवस्था
✪ आजच्या खगोल विज्ञानात काय सुरू आहे ह्यांचे अपडेटस आणि मूलभूत संकल्पनांची उजळणी
✪ भारतातल्या संस्था व वैज्ञानिक किती मोठं योगदान देत आहेत ह्यावर प्रकाश
✪ अजस्त्र जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) ला भेट!

तंत्रविज्ञानलेखअनुभव

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
28 Jan 2023 - 1:44 pm

रायसीना

मांडणीवावरसंस्कृतीसंगीतमुक्तकप्रवासप्रकटनलेखअनुभवविरंगुळा

वार्तालाप : जीभ आणि सर्वनाश

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
25 Jan 2023 - 9:57 am

जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात:

जनासीं मीत्री करीना।
कठिण शब्द बोले नाना।
मूर्खपणें आवरेना।
कोणीयेकासी॥
1९/३/१३॥

संस्कृतीलेख