मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अव्यक्त

ED, ED, आमची ED,

अहिरावण ·
लेखनविषय:
काव्यरस
खास १ एप्रिल साठी चॅट जीपीटीच्या सहाय्याने तयार केलेले काव्य (Verse 1) अपराधों के खिलाफ, लड़ती है हमारी ED, आर्थिक अपराधों का, करती है नियंत्रण। कानून की रक्षा, है उसका कर्तव्य, जनता की सुरक्षा, है उसका धर्म। (Chorus) ED, ED, है हमारी ED, अपराध के खिलाफ, है हमारी जंग। (Verse 2) काले धन के खिलाफ, खड़ी है यह सेना, भ्रष्टाचार की आग में, जलती है यह लेना। जुर्म के खिलाफ, चलती है यह बड़ी, सच्चाई के खोज में, लगती है यह प्रयासी। (Chorus) ED, ED, है हमारी ED, अपराध के खिलाफ, है हमारी जंग। (Bridge) सत्य की राह पर, अड़े हैं हम सभी, अपराध के खिलाफ, बढ़ रही है यह लड़ाई। (Chorus) ED, ED, है हमारी E

भरजरी

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
काव्यरस
भासे भरजरी | चिंधी जिंदगीची जेव्हा कवितेची । हाक येते ।। हाक नि:शब्द ही। पंचप्राणांवर घालते फुंकर । हलकीशी ।। हलकेच काही । आक्रीत घडते बेडी निखळते । त्रिमितीची।। तिठा त्रिमितीचा । चिंधी ओलांडते अकस्मात होते । भरजरी ।।

अव्यक्त

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
काव्यरस
मोकलाया मन बोझील माझे, विश्वास शोधत राहीलो मी अनाकलनीय,अविश्वसनीय सारे चूपचाप बघत राहीलो मी अष्टावधानी होतो तरिही,अनभिज्ञ राहीलो मी ती(संधी) समोर होती,तरिही निशब्द राहीलो मी अविरत,उद्रेक भावनांचा,सावरत राहीलो मी बांध व्यर्थ आत्मविश्वासाचा, बांधत राहीलो मी बाळगून उगा तमा जगाची,निरंतर अव्यक्तच राहीलो मी भेटेल कुणी मनकवडा,निरंतर वाट पहात राहीलो मी भ्रमनिरास झालो अंती,मग माझाच न राहीलो मी दिव्यांग नव्हतो तरीही अव्यक्तच राहीलो मी २७-१-२०२३

नको ना रे

पाषाणभेद ·
नको रे नको नको म्हटलं ना नको नक्को ना. नको. अं हं न नको न न नको नक्को ना रे नको

सय

चक्कर_बंडा ·
लेखनविषय:
काव्यरस
दसरा आणि दिवाळी दोन सणांच्या मागोमाग बहुदा केव्हातरी ती गेली नक्की कधी ते माहीत नाही पण लक्ष्मीपूजनाला दुपारी हटकून तिची सय येते.... सूर्य अस्ताला जाईपावेतो सबंध घरभर दाटून राहते स्वतःपेक्षा अनेकपट वजन वाहून नेणाऱ्या मुंगीसारखं स्वतःला खेचून बाहेर आणताना पापण्यांमध्ये आपसूक ओल येते नकळतपणे पाझरणारे डोळे संध्याकाळी रोषणाईच्या तेजाने "दिपले" म्हणून इतरांपासून लपवण मग तसं सोपंच जातं... असताना कधीचं जाणवू ही न देता माझ्या मार्गातील काटे वेचणारी ती तिच्यामाघारी तिच्या आठवणीही अबोल काळजी वाहताहेत माझी #चक्कर_बंडा

अंतर !

फिझा ·
लेखनविषय:
काव्यरस
अंतर ! आज तो परत तेच म्हणाला, "तुझ्या आणि माझ्या विचारांमध्ये बरंच अंतर आहे " . . . . . . . " हो , कदाचित .... समजून घेणे , आणि सहन करणे , यामधे जितकं अंतर .....मोजून तितकंच !" डोळ्यांतल्या नीरओळीमध्ये मावेल ....एव्हढंच ती उत्तरली ! ..................नेहमीसारखंच ! ------------फिझा

उष्णकटिबंधीय वसंत

माहितगार ·
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

आङळे वाङळें साहित्य संमेलन

माहितगार ·
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

मुखवटे

अनुस्वार ·
लेखनविषय:
घरातून आलो माणसांच्या घोळक्यात अचंबित झालो पाहून नाना रूपे. सुख, दुःख, एकांत वेगळे प्रत्येकाचे मुकी नजर विचारे, "जायचे आहे कुठे?" आकाश सम, जमीन विषम आहे हातात हात घ्यायला पूर्वग्रहांची बंदी आहे. शरीर सारखेच पण पांघरूण 'लायकी'नुसार माणूसकी सोडून सगळे बाकी जोरदार. हाव मनात व्यसन, पैसा अन् वासनेची भूक मिटते रात्रीपुरती, ओढ नाही झोपेची. कत्तली करण्यात मशगुल रक्तपिपासू ओळख न सांगता वाहतात कोरडे आसू. घरी परत जायच्या वाटा बंद केल्या दया आणि करूणेच्या भावनाही मेल्या. यंत्र झालो नाही, माझ्यात आगच पेटेना अनोळख्या गर्दीत कुणी वाटाड्या भेटेना. जीव गुदमरला की माणूस तडफडतो मरणाच्या भितीने हातपाय मारतो.

सिर्फ त्रिवेदी बचेगा।

कर्नलतपस्वी ·
लेखनविषय:
पहिली,दुसरीला बसवलं होतं फाट्यावर तीसरीने केली कुरघोडी आणून बसवलं खाटेवर कधी आली,कशी आली माहीत नाही कुठं गाठ पडली अतीरेक्या सारखी घुसली पहिल्या फळीची दाणादाण उडली लढवत होती पंजा आजमावत होती जोर पण मजबूत ज्याचा माजां तोच कापणार होता दोर लढवत होती पेच टाकत होती डाव घालत होती सह्याद्रीच्या उरावर टिकावा चा घाव तीन दिवस तीन रात्री घमासान लढाई केली खूप काढला घाम आणी खूप दमणूक झाली शिजत नाही डाळ बघून मागे परत फिरली टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे ती बिचारी हारली ती बिचारी हारली....... सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे.