अज्ञाताचे लेख-चित्रकथी
सुरक्शा ह मुख्य मुद्दा.
१-
बाहेरच्या बाजुने घरट्यासाठी निवडलेली जागा.
२-
आतल्या बाजुने घरटे.
३-
२२ एप्रिल २४,सुरूवात
४-
सुरक्शा ह मुख्य मुद्दा.
१-
बाहेरच्या बाजुने घरट्यासाठी निवडलेली जागा.
२-
आतल्या बाजुने घरटे.
३-
२२ एप्रिल २४,सुरूवात
४-
भुजंगासनाची
माझी रीत न्यारी
डसेन जिव्हारी
नकळत ॥१॥
शीर्षासन तर
माझे आवडते
नको ते उलटे
पाहतो मी ॥२॥
"धनुरा"सनाची
सवय लाविली
"मशाल" फेकली
दूरवर ॥३॥
सध्या "पद्मा"सन
घालतो मुकाट
ED चे झेंगट
कोणा हवे? ॥४॥
तो ऑफिसात कामात गढून गेला होता. अशावेळी येऊन कुणी व्यत्यय आणला असता तर त्याला ते आवडण्यासारखे नव्हते. पण जग कुणाच्या आवडीनिवडीवर चालत नाही. आपण खूप मारे ठरवतो कि आज “हे” करायचं आणि नेमके त्यावेळी “ते” येऊन मध्ये तडमडते.
व्यत्ययची आठवण झाली आणि तो आलाच.
पांडू –म्हणजे- ऑफिसचा हरकाम्या प्यून. तो आला आणि त्याच्या टेबलासमोर उभा राहिला. पांडू काही बोलायच्या आधीच तो म्हणाला,
“मला भेटायला कोणीतरी आलं आहे ना. मला माहित आहे. त्यांना सांग थोडा वेळ थांबा म्हणून.”
लाडू करायचे म्हटलं की साजूक तूप पाहिजेच हा समज खजूर वापराने दूर झालाय.खजूर वापरल्यामुळे लाडूंची चवही सुंदर होते आणि वळायलाही झटपट होतात.
सलील कुलकर्णी हा केवळ गायक. संगीतकार नाही तर त्या बरोबर तो जे निरूपण करतो ते फार विचार करण्यासारखे असते .. हि त्याची मुलाखत नक्की बघा
https://www.youtube.com/watch?v=uDVVpe2MRbE
या शिवाय त्यांचे स्वतःचे यु ट्युब वरील "कवितेचे गाणे होताना" हा आर्यक्रम पण सुंदर आहे नक्की बघा
थकलेला बाप हि कविता गाणे आठवत असले , त्याच पथंडीतले हे गाणे .. विषस म्हणजे याचा कवी सलील स्वतःच आहेत
https://www.youtube.com/watch?v=r2I4oDckZic
"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?"
मन कशात लागत नाही,
अदमास कशाचा घ्यावा ।
अज्ञात झऱ्यावर रात्री,
मज ऐकू येतो पावा ॥
-ग्रेस
मित्रहो अशाच मनस्थितीत गेले काही दिवस चालले होते,चिडचिड होत होती.गदिमांच्या गीतरामायणा मधील प्रभू श्रीरामाच्या तोंडून वदवलेल्या प्रसिद्ध ओळी सांत्वन करण्यास कमी पडत होत्या.
"खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".
जटिलाच्या दारावरती
दुर्बोध देतसे थाप
भेटीत उमजले दोघा,
"उभयतांस एकच शाप
सद्दीत सुमारांच्या ह्या
उ:शाप नसे शापाला
अस्वस्थ उद्याची हाक
ऐकू ना येई कुणाला"
दुर्बोध जटिलसे हसले
दुर्बोधून जटिलही गेले
अन् विषण्ण होऊनी दोघे
आश्रयी कवीच्या गेले :)
पेर्णा चित्रगुप्त यांच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा...
संपले का रंग तुमचे
का कुंचले मोडले
किंतान सोडून तुम्हीं
अभासी चित्र का काढले?
शब्द गुंत्यात भंजाळले ,
टकांळता कंटाळले का?
रंगांत न रंगुनी, शब्द गुंत्यातून
रंगीत चित्र कसे साधले?
अभिजात कलागुण तुमचा
का खुंटीवर टांगला?
देवप्रज्ञा सोडून आपण
कृ प्रज्ञा सवे खेळ का मांडला?
___________________________________
कल्पनेत मन दंगले
कृबू ने ते साकारले
लेवूनी शुन्य,एक साज
अभासी चित्र ते रंगले
यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे:
चित्र १.