मिपा 'अचानक' कट्टा - भाजे लेणी - २२ जानेवारी २०२३
p {text-align:justify;}
संदीप उवाचः
p {text-align:justify;}
संदीप उवाचः
मी- झालं का ग तुझं?
ती - उम्म, अजून नाही रे, तुमचं पुरुषांचं बरं असत. झट की पट काम. लगेच कपडे घालून तयार.बायकांचं तसं नसत ना? आम्हाला वेळ लागतो.
मी-ते काय मला माहित नाही? झाली की आता लग्नाला १५ वर्ष.
ती - पण उपयोग काय? अजूनही सांगायला लागत सगळं तुला.
मी- बायकांना ना असं वाटतं की नवऱ्याने न बोलताच आपल्या मनातलं ओळखावं.
ती - जाऊदे तो विषय. सांगून सांगून थकले मी.
मी- डॉक्टरांनी काय सांगितलंय लक्षात आहे ना? चिकाटीने प्रयत्न करत राहा. जमेल.
ती- त्यांना काय जातंय सांगायला? एकतर मरणाची थंडी.
✪ “कौसल्या सुप्रजा...” च्या वातावरणात राईडची सुरुवात!
✪ पवनचक्क्या व डोंगराळ प्रदेशातील राईड
✪ ऐतिहासिक विजयपूरा अर्थात् विजापूर!
✪ एरोबिक राईड (फक्त नाकाद्वारे श्वास घेऊन)
✪ सायकलिंगचे मानसिक पैलू
✪ भाषेचा अडथळा? हो आणि नाही.
✪ कल्याण कर्नाटक प्रदेश
✪ ५ दिवसांमध्ये ४३८ किमी पूर्ण
"हॅलो"
"बोल"
" कुठे आहेस?"
" घरी"
"किती वेळ लागेल?"
"का?"
"अरे, का म्हणजे? तू येतोएस ना? सगळे थांबले आहेत?"
"कोण थांबले आहेत? आणि कुठे?"
विनितला कळेचना की, हा असा का बोलतोय?
"अरे तू गृपवर मेसेज नाही पाहीले का?"
"नाही, माझा स्मार्ट फोन बंद आहे. काय झालं? "
"नित्याच्या घरी सगळे बसलोय ये लवकर.."
"स्टॉक आहे की घेऊन येऊ?"
"अरे तीन खंबे आहेत, सगळे आज लोळत नाहीतर झिम्मा खेळतच घरी जाणार आहेत. तू ये फक्त"
पंधरा मिनिटात येतो असे सांगून अभिने फोन कट केला.
तो- भाऊ , यवडे काम करा की आमचे.
मी- अरे बाबा , मी जाणार लोकल ट्रेनमधून. काय हरवले, दगा फटका झाला तर? तुमच्या फॉर्च्युनर जातात की सारख्या गावाला. त्यातून पाठवा.
तो- गाड्या चेक करीतात, सापडली तर मागे लै घोर लावतात. तुमी जाता ना दर शुक्रवारी, फक्त यावेळी तुमच्या लॅपटॉप ऐवजी हे घेऊन जा.
मी- अरे पण ट्रेन मध्ये गर्दीत कोणी मागच्यामागे डल्ला मारला तर? तुम्ही म्हणणार मी चोरले.
तो- तुम्ही कायले टेन्शन घेताय? आपली मानसे असत्याल, सगळ्यांकडे घोडे असणार.काय लोचा झाला तर ते निस्तारत्याल.
मी- काय राव तुम्ही तर सगळं प्लॅन करून ठेवलाय. किती न्यायचेत?
खुप दिवसांपासुन ग्रुप ट्रेक करायचा विचार होता.आज जरा योग जुळवून आणला.शहरातच जवळ २० किमी.वरचा छोटासा ट्रेक करायच ठरवलं.नवर्याला म्हटलं उठ पहाटेचे ४.३० वाजलेत.म्हणाला काय गरज आहे थंडीच,८.३०,ला जाऊ.मी म्हटलं "ठीक आहे माझं आवरत १५मिनिटात जाते एकटी"
एकटी शब्द ऐकून स्वारी १० मिनिटांत रेडी आणि चहापण रेडी झाला ..वार बरोबर झाला तर ;)
नात्यास नाव आपल्या देवू नकोस काही
स्वप्नातले गाव इतके व्यापू नकोस बाई.
सुगंध वाऱ्यावरती पोचला कधीचा
श्वासास दोष इतका देवू नकोस बाई.
वाटेल जगावेगळे वागणे जेव्हा माझे
विचारात खोड तेव्हा काढू नकोस बाई.
मिसळून रंग तुझा मी रंगलो कधीचा
विसरुन स्वप्न कोवळे जावू नकोस बाई.
---- अभय बापट
हा उन्हाचा गाव आहे, रापलेली माणसे
का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे?
पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा
चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे.
शेत कसवी तोच येथे, का उपाशी राहतो?
का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे?
जात धर्माच्या इथेही पेटता या दंगली
पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे.
लाच घेऊनी अता विकती इमान आपुले
जी कधी मज सभ्य तेव्हा वाटलेली माणसे.
हो भले अथवा बुरे, ना काळजी येथे कुणा
का मनाने येथली ही गोठलेली माणसे?
चोबाजूंनी ‘कन्टेन्ट’ नावाची गोष्ट आदळत आहे.
थोडेसे स्मरणरंजन आणि माझी कन्टेन्टसुकाळापूर्वीची जिज्ञासा -
"मला वाटतं, तुला खरंच वेड लागलं असलं पाहिजे. अशा हवेत फिरायला जायचंय तुला? गेले दोन महिने बघतोय, काहीतरी विचित्र कल्पना येताहेत तुझ्या डोक्यात. माझ्या इच्छेविरुद्ध मला समुद्रकिनाऱ्यावर आणलंस. आपल्या लग्नाला चव्वेचाळीस वर्षं झाली, पण इतक्या वर्षांत कधी असली लहर आली नव्हती तुला! त्यातून गाव कोणतं निवडलंस, तर फेकाम्प. कसलं बेक्कार कंटाळवाणं आहे हे गाव. मला विचारायचंस तरी आधी. आता काय तर म्हणे, गावात फिरायला जाऊ. एरव्ही कधी पायी चालत नाहीस ती! दिवस तरी कोणता निवडला आहेस? वर्षात कधी नसतो इतका उकाडा आहे आज. जा, त्या द अप्रवॅलला विचार . तू सांगशील ते करायला तयार असतो तो.