भाषासु मुख्या मधुरा
भाषासु मुख्या मधुरा
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती !
तस्याद्धि काव्यं मधुरं तस्यादपि सुभाषितम् !!
भाषासु मुख्या मधुरा
भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती !
तस्याद्धि काव्यं मधुरं तस्यादपि सुभाषितम् !!
जेवणात गुलाबजाम अन वाचनात लघुकथा आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे अवघड. नारळीकर, धारप, वपू, मिरासदार, मतकरी वगैरे कथाकारांच्या लिखाणाने कित्येक पिढ्यांची वाचनभूक भागवली आहे. मराठी वाचक नेहमीच उत्तमोत्तम कथांच्या शोधात असतो. आजच्या धकाधकीच्या अन तणावग्रस्त आयुष्यात काही खुसखुशीत वाचायला मिळालं तर ! हीच गरज निलेश मालवणकर यांचा 'ही आगळी कहाणी' हा नवीन कथासंग्रह पुर्ण करतो. सहज म्हणून मी पुस्तक हाती घेतलं आणि संपेपर्यंत हातातून सुटलं नाही.
इतक्या सहजपणे आणि विनोदी शैलीत कथाविषय मानण्याचं कसब फार कमी लेखकांकडे असतं.
"तो माझ्या घरात राहील. त्याच्या घरचे देव माझ्याच घरचे नाहीत का? तसे पण देव्हार्यात एकदा देवाची प्राणप्रतिष्ठा केली की ते हलवता येत नाहीत. हलवले तर त्यांचे विसर्जनच करावे लागते. आई खुप वेळा लग्नाचा विषय काढते पण माझ्या मनाच्या देव्हार्यात अभिची मुर्ती विराजमान आहे, ती कशी हलवू?" आदेशने पुढे होऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला, तशी ती वास्तवात आली. तनूकडुन अभिचा पत्ता घेवुन आदेश निघुन गेला.
देव्हारा...७
अभिजीतने कार्डवरचे नाव वाचले आणि तो चटकन उठुन बाहेर आला.
"ठीक आहोत, आपण आराम करा. आम्ही बाहेर जाऊन येतो. मग आपण बोलुयात!"
"ठीक आहे." तनू उत्तरली.
तिची रहायची व्यवस्था कुलभुषणने आपल्या बंगल्यावर केली होती. ती रुममधे जाऊन फ्रेश झाली. 'कुलभुषणशी काय आणि कसे बोलायचे.' याचा ती विचार करत होती.
देव्हारा...६
रात्रीचे जेवण तिने कुलभुषणच्या फॅमिलीबरोबर घेतले. राजलक्ष्मीशी तिची तिथेच ओळख झाली.
"उद्या आपण फॅक्टरीत जाऊया." म्हणुन कुलभुषणने विषय संपवला.
सकाळी ती तयार होऊन हॉलमधे आली, तेव्हा कुलभुषणबरोबर अजुन दोन व्यक्ती तेथे हजर होत्या.
या जगात फक्त दोनच नशा आहेत, एक इश्क आणि दुसरी शराब. या ग़जलची खासियत अशी की शायर नशेतही आहे आणि तिच्या प्रेमातही आहे..... आणि कहर म्हणजे ती समोर आहे ! त्याला आता समजत नाहीये की आपल्याला चढलेला कैफ इश्काचाये की दारूचा. प्रेयसी नाराज होईल म्हणून तो तिला म्हणतो, की ही जी नशा आहे ती कालच्या दारूची आहे..... पण खरी नशा जी आहे ती तुझ्या प्रेमाची आहे ! त्याला दारूशी प्रतारणा करता येत नाही आणि प्रेयसीलाही समजावयाचं आहे कारण त्याची नशा दुहेरी आहे. दारुचा अंमल तर बेहोश करुन गेलायं पण तिच्या सहवासाची खुमारी त्याहून कमाल आहे.
वाल्मिकी रामायणासहीत विवीध रामायणांचा परिचय असतोच, शिवाय गीत रामायण सोबतीला रामायणासंबधीत पॉपकॉर्नसारखे अधे मध्ये चघळायला वाद विषय, खरे म्हणजे हल्ली तोच तो पणा नकोसा झाल्याने कधी मधी गीत रामायणातल्या एखाद -दोन गीतांपलिकडे रामायण बद्दल मजल जात नाही.
कंपनी सेक्रेटरी भारद्वाज उठुन उभे राहीले.
"जंटलमन, सहायसरांची अवस्था आपण जाणताच. त्यांच्या इच्छेनुसार 'अभिजीत सहाय' यांची कंपनीचे नवे मॅनेजींग डायरेक्टर म्हणुन नियुक्ती करत आहोत. कंपनीचे सर्व निर्णय त्यांच्या परवानगीनेच घेतले जातील." भारद्वाजांच्या खुलाशानंतर तिथे शांतता पसरली.
फायनान्सर्सना डुबणार्या कंपनीत काही इंटरेस्ट नव्हताच. सर्व हक्क अभिला दिल्यामु़ळे अभिराम आणि रघुराज जबाबदारी घेण्यातुन मोकळे झाले.
देव्हारा...५
दुसर्या दिवशी आदेश आणि तनू नेहमीप्रमाणे क्लासरुममधे आले. पहिल्या बेंचवर बसून अभि त्यांचीच वाट पहात होता. तो रोज लेक्चर अटेंड करु लागला. वेळ वाया घालवणे त्याने बंद केले होते. त्यातला हा बदल तनूसाठी खुप सुखावह होता. त्याला पाहिले की तिचे मन प्रेमाने जास्तच गहीवरुन यायचे. सहा महीने या प्रेमालापात कसे गेले ते दोघांनाही कळले नाही. पण आदेशला त्यांनी एकटे पडु दिले नव्हते. त्याला सोडुन ते दोघे कधीच कुठे ऐकटे गेले नाहीत. दोघांना एकत्र पाहुन आदेशला खुप आनंद व्हायचा. तनूसाठी अभि परफेक्ट आहे हे त्याने जाणले होते.
...."सांभाळेल, सांभाळेल. तुला नको काळजी! " अभि आदेशला डोळा मारत म्हणाला.
"मी कशाला काळजी करु? ती पण तुझी!" ती नाक उडवत म्हणाली.
लेक्चरची वेळ झाली म्हणून तिघेही उठले.
देव्हारा...३