मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्वाद

'लोकधन' (ऐसी अक्षरे - ३३) ते..... 'The folk आख्यान'

Bhakti ·

सुक्या 17/11/2025 - 13:17
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 17/11/2025 - 15:56
हो 'Folk लोक' हा वेगळा कार्यक्रम तर 'folk प्रबोधन' हा एक तिसराच कार्यक्रम आहे.आता त्यांच्यापण रील्स पाहिल्या फॉरमॅट तिन्ही कार्यक्रमांचा सारखाच वाटत आहे. पण The folk आख्यान व या दोन कार्यक्रमांचे निर्माते वेगवेगळे आहेत

सुक्या 17/11/2025 - 13:18
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही. ३. कोकणातून आला भट, धर शेंडी, आपट --> नारळ ४. नेसली सतारा लुगडी, तरी **** उघडी --> मका

स्वधर्म 17/11/2025 - 16:20
नक्की बघणार आहे. भारतातली सगळीकडची तरून मुले मुली टेलर स्विप्ट, के पॉप, योयो हनिसिंग किंवा संजय राठोड यांच्या रॅप आणि पॉपच्या धुनीत असताना असा कार्यक्रम बसवणे आणि तो इतका यशस्वी होणे हेच एक आश्चर्य आहे.

In reply to by स्वधर्म

या आश्चर्य वाटण्यातून हुश्शार प्रगल्भ लोक काही समजून घेत आहेत का? का नेहमीप्रमाणे तरूण पिढीला बोलून मोकळे? एखादी गोश्ट जबरदस्ती, समजत नसताना, (कित्येकदा सान्गणार्यलाही समजत नसताना) कुठलाही सन्दर्भ नसताना मारून मुट्कून का करावी? पण तीच गोश्ट, जर समजाऊन सान्गून, सन्दर्भ देऊन, आम्ही कसे भारी तुम्ही कसे नालायक असा आव न आणता सान्गितली तर "हल्लीची तरूण पिढी" सुद्धा ऐकते याचे उदाहरण म्हणून याकडे बघताय का? तरी बर कार्यक्रम करणारे २५ तील तरूण आहेत. घ॑रातल्या लहान मुलाला, ज्याला इतर वेळेला रात्री जागरण केले तर ओरडले जाते, अश्या मुलाला देवाचे आहे म्हणून किन्वा करायचे असते म्हणून जागरण गोन्धळाला बसवले तर ते कन्टाळणारच ना? मला स्वतहाला ताल वाद्यान्चे प्रचन्ड आकर्शण आहे. पण घरात देवीच्या नावाने गोन्धळ घातला जात असाताना तो सगळा धूर नाका डोळ्यात जात असताना तिथे जबर्दस्ती का बसून रहायचे हेच कळत नव्हते. अशा वेळेला तिथे ताल वाद्य कुठले वाजतेय याकडे लक्श जाईल का? ते एक वाद्य आहे आणि त्याचा आनन्द घेता येऊ शकतो हे कधी जाणवलेच नाही. तरूण पिढीला बोलताना, तुम्ही स्वतहा किति जुन्या गोश्ती करत आहात, साम्भळून ठेवत आहात? का नवीन गोश्ती टाळत आहात? तरूण पिढीशी नाव न ठेवता, अक्कल शिकवण्याचा आव न आणता सम्वाद साधताय का? उस्ताद जाकीर हुसेन यान्चा एक विडीओ बघितला होता. त्यान्ची मुलाखत घेनारी बाई अशीच हल्लीच्या तरूण पिढीबद्दल बोलत होती. पण त्या माणसाने ठामपणे तिचे म्हणणे खोडून काढ्ले. त्यान्नी सान्गितले की मला स्वतहाला अशी अनेक तरूण मुले माहीत आहेत ज्यानी भारतीय शास्त्रीय सन्गीताला वाहून घेतले आहे. मी स्वतहा तुम्हाला त्यान्च्याकडे घेऊन जातो. पण याला तिची तयारी नव्हती.

In reply to by अनामिक सदस्य

स्वधर्म 19/11/2025 - 16:51
आपला संपूर्ण प्रतिसाद हा माझा प्रतिसाद तरूण मुलांवर टिका करणारा होता या समजातून लिहिलेला आहे. पण तसे म्हणायचे नव्हते. केवळ सध्याचा मला जाणवणारा तरुण मुलांचा ट्रेंड हा बराचसा पॉप रॅप इ. कडे असताना हा कार्यक्रम यशस्वी झाला याचा आनंद सांगितला होता. त्यामुळे 'अक्कल शिकवणे' वगैरे कांगावा विनाकारण आहे.

पुण्यात जर कार्यक्रम झाला तर नक्कीच बघणार. माझ्या लहानपणी आमच्या घरी चुल,बंब, उखळ,जाते,खलबत्ता,पाटा वरवंटा आडकित्ता अशा अनेक वस्तू वापरात होत्या. आमच्या आजीने अरूंद तोडाच्या (मध्यमा आत जाईल एव्हढे लहान तोंड) चौकोनी बाटलीत लाकडी पायाचा पलंग त्याच्यावर गादी ,गादीवर बाहुली आणी त्याच्यावर हांड्यांझुबंर लटकलेले छत विणले होते. ती बाटली आजही आमच्या आजोळी आहे. मामाच्या मुलांना किती सांगीतले की संग्रहालयात द्या ऐकत नाही. एव्हढी अप्रतिम कलाकृती प्रसिद्धीवीना नष्ट होत चाललीय याचे वाईट वाटते. माझी आई, मावशी ओव्या,उखाणे,वाळवणाची गाणी म्हणताना ऐकले आहे. काही कोडी आजही लक्षात आहेत. १. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. सुर्य ६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. पणती ७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी चुल ८. चुलीत गेली अन् गर्भार झाली.. भाकरी १०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई मोटरगाडी ११. एवढीशी ननूबाई, पदर केवढा घेई सुई अफलातून होते आपले पूर्वज. अनेक अद्भुत गोष्टी पारतंत्र्यामुळे नष्ट झाल्या. मुठभर मियाँ त्याला हातभर दाढी.....??? आजच्या शहरातील पिढीला नाही सांगता येणार. आणखीन काही आठवले तर परत येईन. लेख आवडला,धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/11/2025 - 17:37
अय्यो भारीच! अजून काही पर्यायी उत्तरं ;) १. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. नारळ ६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. शेंबूड (यक् ;)) ७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी सहाण १०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई घंटा

Bhakti 17/11/2025 - 17:41
The folk आख्यानाने त्यांची गाणी प्रसिद्ध नाही केली.लोक मोबाईल शूट करतात ही बाब वेगळी!पण हा अभंग त्यांच्या युट्यूब चॅनलवर आहे.कमाल..कमाल गीत आहे. https://youtu.be/OCmUqw8CDMk?si=1xMY7V9Fd8qo708_

सुक्या 17/11/2025 - 13:17
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही.

In reply to by सुक्या

Bhakti 17/11/2025 - 15:56
हो 'Folk लोक' हा वेगळा कार्यक्रम तर 'folk प्रबोधन' हा एक तिसराच कार्यक्रम आहे.आता त्यांच्यापण रील्स पाहिल्या फॉरमॅट तिन्ही कार्यक्रमांचा सारखाच वाटत आहे. पण The folk आख्यान व या दोन कार्यक्रमांचे निर्माते वेगवेगळे आहेत

सुक्या 17/11/2025 - 13:18
The Folk आख्यान विषयी खुप ऐकुन आहे. संधी मिळाली की जरुर बघेल. त्यांचे The Folk आख्यान व The Folk लोक असे दोन कार्यक्रम आहेत. ह्या दोघांमधे फर्क काय आहे माहेत नाही. ३. कोकणातून आला भट, धर शेंडी, आपट --> नारळ ४. नेसली सतारा लुगडी, तरी **** उघडी --> मका

स्वधर्म 17/11/2025 - 16:20
नक्की बघणार आहे. भारतातली सगळीकडची तरून मुले मुली टेलर स्विप्ट, के पॉप, योयो हनिसिंग किंवा संजय राठोड यांच्या रॅप आणि पॉपच्या धुनीत असताना असा कार्यक्रम बसवणे आणि तो इतका यशस्वी होणे हेच एक आश्चर्य आहे.

In reply to by स्वधर्म

या आश्चर्य वाटण्यातून हुश्शार प्रगल्भ लोक काही समजून घेत आहेत का? का नेहमीप्रमाणे तरूण पिढीला बोलून मोकळे? एखादी गोश्ट जबरदस्ती, समजत नसताना, (कित्येकदा सान्गणार्यलाही समजत नसताना) कुठलाही सन्दर्भ नसताना मारून मुट्कून का करावी? पण तीच गोश्ट, जर समजाऊन सान्गून, सन्दर्भ देऊन, आम्ही कसे भारी तुम्ही कसे नालायक असा आव न आणता सान्गितली तर "हल्लीची तरूण पिढी" सुद्धा ऐकते याचे उदाहरण म्हणून याकडे बघताय का? तरी बर कार्यक्रम करणारे २५ तील तरूण आहेत. घ॑रातल्या लहान मुलाला, ज्याला इतर वेळेला रात्री जागरण केले तर ओरडले जाते, अश्या मुलाला देवाचे आहे म्हणून किन्वा करायचे असते म्हणून जागरण गोन्धळाला बसवले तर ते कन्टाळणारच ना? मला स्वतहाला ताल वाद्यान्चे प्रचन्ड आकर्शण आहे. पण घरात देवीच्या नावाने गोन्धळ घातला जात असाताना तो सगळा धूर नाका डोळ्यात जात असताना तिथे जबर्दस्ती का बसून रहायचे हेच कळत नव्हते. अशा वेळेला तिथे ताल वाद्य कुठले वाजतेय याकडे लक्श जाईल का? ते एक वाद्य आहे आणि त्याचा आनन्द घेता येऊ शकतो हे कधी जाणवलेच नाही. तरूण पिढीला बोलताना, तुम्ही स्वतहा किति जुन्या गोश्ती करत आहात, साम्भळून ठेवत आहात? का नवीन गोश्ती टाळत आहात? तरूण पिढीशी नाव न ठेवता, अक्कल शिकवण्याचा आव न आणता सम्वाद साधताय का? उस्ताद जाकीर हुसेन यान्चा एक विडीओ बघितला होता. त्यान्ची मुलाखत घेनारी बाई अशीच हल्लीच्या तरूण पिढीबद्दल बोलत होती. पण त्या माणसाने ठामपणे तिचे म्हणणे खोडून काढ्ले. त्यान्नी सान्गितले की मला स्वतहाला अशी अनेक तरूण मुले माहीत आहेत ज्यानी भारतीय शास्त्रीय सन्गीताला वाहून घेतले आहे. मी स्वतहा तुम्हाला त्यान्च्याकडे घेऊन जातो. पण याला तिची तयारी नव्हती.

In reply to by अनामिक सदस्य

स्वधर्म 19/11/2025 - 16:51
आपला संपूर्ण प्रतिसाद हा माझा प्रतिसाद तरूण मुलांवर टिका करणारा होता या समजातून लिहिलेला आहे. पण तसे म्हणायचे नव्हते. केवळ सध्याचा मला जाणवणारा तरुण मुलांचा ट्रेंड हा बराचसा पॉप रॅप इ. कडे असताना हा कार्यक्रम यशस्वी झाला याचा आनंद सांगितला होता. त्यामुळे 'अक्कल शिकवणे' वगैरे कांगावा विनाकारण आहे.

पुण्यात जर कार्यक्रम झाला तर नक्कीच बघणार. माझ्या लहानपणी आमच्या घरी चुल,बंब, उखळ,जाते,खलबत्ता,पाटा वरवंटा आडकित्ता अशा अनेक वस्तू वापरात होत्या. आमच्या आजीने अरूंद तोडाच्या (मध्यमा आत जाईल एव्हढे लहान तोंड) चौकोनी बाटलीत लाकडी पायाचा पलंग त्याच्यावर गादी ,गादीवर बाहुली आणी त्याच्यावर हांड्यांझुबंर लटकलेले छत विणले होते. ती बाटली आजही आमच्या आजोळी आहे. मामाच्या मुलांना किती सांगीतले की संग्रहालयात द्या ऐकत नाही. एव्हढी अप्रतिम कलाकृती प्रसिद्धीवीना नष्ट होत चाललीय याचे वाईट वाटते. माझी आई, मावशी ओव्या,उखाणे,वाळवणाची गाणी म्हणताना ऐकले आहे. काही कोडी आजही लक्षात आहेत. १. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. सुर्य ६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. पणती ७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी चुल ८. चुलीत गेली अन् गर्भार झाली.. भाकरी १०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई मोटरगाडी ११. एवढीशी ननूबाई, पदर केवढा घेई सुई अफलातून होते आपले पूर्वज. अनेक अद्भुत गोष्टी पारतंत्र्यामुळे नष्ट झाल्या. मुठभर मियाँ त्याला हातभर दाढी.....??? आजच्या शहरातील पिढीला नाही सांगता येणार. आणखीन काही आठवले तर परत येईन. लेख आवडला,धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/11/2025 - 17:37
अय्यो भारीच! अजून काही पर्यायी उत्तरं ;) १. आटक्यात लोटके लोटक्यात दही बारा कोस जाई पण सांडत नाही. नारळ ६. अंधाऱ्या खोलीत म्हातारी मेली, पाच जण भाऊ पण दोघांनीच उचलली. शेंबूड (यक् ;)) ७. तीन पायांची त्रिंबकराणी खाते लाकूड, पिते पाणी सहाण १०, एवढी एवढी ननूबाई, साऱ्या वाटंनं गाणं गाई घंटा

Bhakti 17/11/2025 - 17:41
The folk आख्यानाने त्यांची गाणी प्रसिद्ध नाही केली.लोक मोबाईल शूट करतात ही बाब वेगळी!पण हा अभंग त्यांच्या युट्यूब चॅनलवर आहे.कमाल..कमाल गीत आहे. https://youtu.be/OCmUqw8CDMk?si=1xMY7V9Fd8qo708_
इथे पुस्तक परिचयासोबतच लोककला हा सामान दुवा असणाऱ्या आणखीन एका कार्यक्रामाचाही थोडक्यात आढावा दिला आहे. मला मानवाच्या इतिहासाबद्‌दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला आवडतात.त्या इतिहासाची केवळ पानेच /लिखित साहित्य वाचून सध्यातरी समाधान करून घेतले जाते. तसेच विविध उत्खनन, स्थापत्य, वस्तू, भौगोलिक खुणा त्या इतिहासाजवळ घेऊन जातात . पण अनेक मौखिक परंपरा -लोककला हा वारसा जपत आलया आहेत. लोकपरंपरा काळानुरूप बदलाचे वादळ पांघरूण वेळोवेळी रुप बद‌लून समाजा समोर येतात. परंतू काळ आता इतका वेगवान होत क्षणोक्षणी बदलत आहे की है 'लोकधन' संपुष्टात येण्याची भीती आहे. डॉ.

एक वाद्य, तीन पिढ्या आणि दोन संगीतसंस्कृतीचे सीमोल्लंघन

सुधीर कांदळकर ·

गवि 17/11/2025 - 08:42
पण संगीतातून व्यक्त होणारी भावना मात्र भाषिक मर्यादा पार करून एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पोहोचू शकते. बोलायची भाषा वेगळी असेल तर माणसे दुरावू शकतात. संगीत मात्र वेगवेगळ्या भाषा बोलणार्यांना एकत्र आणून आनंद देऊं शकते.
लाख बोललात. लेख उत्तम.

स्वधर्म 17/11/2025 - 21:29
ओळख करून दिलीत, त्याबद्दल आभार. कानाला गोड वाटतं म्हणून ऐकायचा आनंद जर समजा एकपट असेल, तर समजून ऐकण्याचा आनंद पाचपट असतो. नक्की निवांत ऐकणार.

प्रतिसादकांस अनेक अनेक धन्यवाद. १. कंजूससाहेब, युयुत्सु धन्यवाद. २. जशी गाण्यातली एखादी सुरावट आपल्याला आवडून जाते तसेच लिखित मजकुरातले एखादे वाक्य देखील आपल्याला आवडून जाते. धन्यवाद. ३. स्वधर्मः
कानाला गोड वाटतं म्हणून ऐकायचा आनंद जर समजा एकपट असेल, तर समजून ऐकण्याचा आनंद पाचपट असतो. नक्की निवांत ऐकणार.
अगदी खरे. धन्यवाद. ४. @ रामे: छान. आवडले. धन्यवाद.

१. @ संगीतप्रेमी वाचकांसाठी: साप्ताहिक सकाळ चा संगीत विशेषांक आला आहे. २. @ गवि: जशी गाण्यातली एखादी सुरावट आपल्याला आवडून जाते तसेच लिखित मजकुरातले एखादे वाक्य देखील आपल्याला आवडून जाते. धन्यवाद. वर @ कोण ते लिहायला विसरलो. क्षमस्व.

गवि 17/11/2025 - 08:42
पण संगीतातून व्यक्त होणारी भावना मात्र भाषिक मर्यादा पार करून एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे पोहोचू शकते. बोलायची भाषा वेगळी असेल तर माणसे दुरावू शकतात. संगीत मात्र वेगवेगळ्या भाषा बोलणार्यांना एकत्र आणून आनंद देऊं शकते.
लाख बोललात. लेख उत्तम.

स्वधर्म 17/11/2025 - 21:29
ओळख करून दिलीत, त्याबद्दल आभार. कानाला गोड वाटतं म्हणून ऐकायचा आनंद जर समजा एकपट असेल, तर समजून ऐकण्याचा आनंद पाचपट असतो. नक्की निवांत ऐकणार.

प्रतिसादकांस अनेक अनेक धन्यवाद. १. कंजूससाहेब, युयुत्सु धन्यवाद. २. जशी गाण्यातली एखादी सुरावट आपल्याला आवडून जाते तसेच लिखित मजकुरातले एखादे वाक्य देखील आपल्याला आवडून जाते. धन्यवाद. ३. स्वधर्मः
कानाला गोड वाटतं म्हणून ऐकायचा आनंद जर समजा एकपट असेल, तर समजून ऐकण्याचा आनंद पाचपट असतो. नक्की निवांत ऐकणार.
अगदी खरे. धन्यवाद. ४. @ रामे: छान. आवडले. धन्यवाद.

१. @ संगीतप्रेमी वाचकांसाठी: साप्ताहिक सकाळ चा संगीत विशेषांक आला आहे. २. @ गवि: जशी गाण्यातली एखादी सुरावट आपल्याला आवडून जाते तसेच लिखित मजकुरातले एखादे वाक्य देखील आपल्याला आवडून जाते. धन्यवाद. वर @ कोण ते लिहायला विसरलो. क्षमस्व.
नोव्हेंबर आला कीं थंडीची चाहूल लागते आणि चित्तवृत्तीला बहर येतो. पर्यटन, परिषदा, प्रदर्शने, महोत्सव, संगीत समारोह वगैरेंच्या आठवणी मनांत रुंजी घालूं लागतात. वयानुसार फारसे कुठे जाणेयेणे होत नाहीं. आधुनिक तंत्रज्ञानाने संगणक, महाजाल, यू-ट्यूब वगैरे साधनांचा सुंदर नजराणा दिला आणि आकाश ठेंगणे झाले. जाणेयेणे नगण्य झाले तरी महाजालावरची मुशाफरी मात्र अगदी आरामखुर्चीत बसून पण करतां येते. लांबलचक घनघोर पावसाळ्यात चुकला फकीर मशिदीत तसा चुकला सुधीर यू-ट्यूबवर सापडायला लागला. वाट फुटेल तिथें फिरतांना अचानक एखादे अप्रतिम निसर्गदृश्य दिसावे तसे कधीकधी अनमोल रत्नें कानीं पडतात.

निसर्ग आणि माणूसपणाच्या कविता- प्रहरांच्या अक्षरनोंदी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

कंजूस 29/10/2025 - 21:58
चांगला परिचय. >> सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. >> - नेमकं.

अभ्या.. 29/10/2025 - 22:08
अरे वा. अभिनंदन दिपाली वहिनी. अनोखी भेट. . मला तर मराठी ठाकूर म्हणाले की मिपा बल्लव गणपा हाच आठवतो ;)

गवि 29/10/2025 - 22:20
उत्तम परिचय. त्यांच्या कविता नेहमीच लयबद्ध आणि गेयता असलेल्या .. नेहमीच आवडतात.

मी-दिपाली 30/10/2025 - 09:26
धन्यवाद प्रा. डॉ. Dilip Birute सर! आपण माझ्या काव्यसंग्रहाची इतकी आवर्जून आणि आस्थेने दखल घेतलीत त्याबद्दल मनापासून आभार! यामधून आपलीही कवितेविषयी, साहित्याविषयी असणारी बांधिलकी, जाणीव आणि जाण दिसून आली. पुस्तक योग्य हाती गेल्याचं समाधान किती महत्त्वाचं आहे, ते या निमित्ताने समजलं. _/\_

परिचय करुन दिलेल्या काव्यसंग्रहाच्या कवींनीही दखल घ्यावी, दाद द्यावी ही गोष्ट लिहित्या-बोलत्या वाचकांसाठी तशी आनंदायी गोष्ट असते. मी-दीपाली आपण दखल घेतली, दाद दिली आभार. खरं तर, कविता वाचत गेलो, थांबत गेलो वाचत गेलो आणि जे उत्स्फूर्तपणे वाटलं ते लिहूनही टाकलं. खरं, तर अजून खूप काही लिहिता येईल अशा त्या प्रहरांच्या अक्षर नोंदी आहेत. धाग्यातही लिहिले होते की अनेक नोंदी सुटल्या. एक वाचक मित्र म्हणाले सर, थेट शांताबाई शेळके, इंदिरा संत यांची आठवण केली असे म्हणालात तर ते अधिक स्पष्ट करता येईल का ? मग आम्ही बोलत बसलो. निसर्ग पाहुन कोणाच्याही मनामधे प्रेम, आपूलकी निर्माण व्हावी. रंग, गंधात रमून जावे हा माणसाचा तसा नैसर्गिक स्वभाव आहे. माणूस घडतो, व्यक्तीमत्वविकास होतो. पाना-फुलांशी बोलायला जवळ जवळ सर्वांना आवडतं. निसर्गाची ओढ माणसाला जन्मजात असते. निसर्गात कोणास प्रियकर दिसतो, कोणास आई दिसते, कोणास मित्र दिसतो, मैत्रीण दिसते आणि आपला संवाद सुरु होतो. अशाच नोंदी प्रहरांच्या अक्षरनोंदीत दिसतात. कविता वाचतांना, इंदिराबाईंची आठवण व्हावी त्याचं कारण आसे की, त्यांचंही बालपण खेड्यात गेलं. बालपणापासून त्यांना निसर्गसहवास लाभला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताही त्यांचा निसर्ग संवाद सुरुच होता. आणि ते त्यांचं जीवनच बनून गेले. जुन्या काळी ओव्या आणि निसर्ग, गाणी हा जवळ जवळ जुन्या कुटुंबाचा भागच होता. निसर्गाशी संवास सुरु झालं की ते गाणं होतं. त्यांची एक 'कसे हासू' नावाची कविता आहे.
अंगणात जाई जुई हस तसे बिनमोल मन जाई खोलखोल झुळु झुळू येई वारा पाने फुले हालवीत मन पर्री थरारत.
साधा पाना फुलांना जागवणा-या वा-यांनी सुद्धा कवयित्रीचं मन थरारून जातं. साधी सोपी रचना असते आशय मात्र खोलवर जाणारा असतो. 'मन जाई खोल खोल' असा तो संवाद सुरु असतो. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत. दीपाली ठाकूर यांचाही निसर्गाशी असाच स्नेह आणि संवाद आहे. त्यांची कविता त्याच वळणांची आहे, दीपाली ठाकूर म्हणतात-
वाट पाहती मिटून पाकळ्या जरा कोणत्या दिशेस तो असे रंगसोयरा पान पान आर्त सांगते ऋतूस संहिता साजि-या क्षणात जागल्या दिठी जुन्या व्यथा ( पुन्हा पुन्हा )
'पाकळ्या मिटून असतात, म्हणजे त्या वाट पाहात असतात' हे कोणाला सुचतं ? निसर्गप्रतिमा हे या कवितेंची वैशिष्ट्ये आहेत. असा तो सारखा निसर्ग संबंध काव्यसंग्रहात दिसून येतो. निसर्गाशी एकरुप झालेली ती कविता. अशा त्या गप्पा रंगल्या. निसर्गातील तरलेतेने आलेला अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, निसर्गातील घटनांची संवेदनशीलता ही केवळ कवयित्रीपुरते मर्यादित राहात नाही. निसर्गकविता कवीची राहात नाही तर, तो निसर्ग अनुभव वाचक, समीक्षक, यांनाही तितकाच उत्कटतेने येतो हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्ये आहे, श्रीमंती आहे. मिपाकर, वाचक, प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनापासून -दिलीप बिरुटे

कंजूस 29/10/2025 - 21:58
चांगला परिचय. >> सर्वात महत्वाचं म्हणजे जवळ जवळ चाळीस पेक्षा अधिक कविता या विविध वृत्तबद्ध रचना आहेत, त्या अधिक वाचनीय झाल्या आहेत. मुक्तछंदातील कविताही तितक्याच सुंदर आहेत. >> - नेमकं.

अभ्या.. 29/10/2025 - 22:08
अरे वा. अभिनंदन दिपाली वहिनी. अनोखी भेट. . मला तर मराठी ठाकूर म्हणाले की मिपा बल्लव गणपा हाच आठवतो ;)

गवि 29/10/2025 - 22:20
उत्तम परिचय. त्यांच्या कविता नेहमीच लयबद्ध आणि गेयता असलेल्या .. नेहमीच आवडतात.

मी-दिपाली 30/10/2025 - 09:26
धन्यवाद प्रा. डॉ. Dilip Birute सर! आपण माझ्या काव्यसंग्रहाची इतकी आवर्जून आणि आस्थेने दखल घेतलीत त्याबद्दल मनापासून आभार! यामधून आपलीही कवितेविषयी, साहित्याविषयी असणारी बांधिलकी, जाणीव आणि जाण दिसून आली. पुस्तक योग्य हाती गेल्याचं समाधान किती महत्त्वाचं आहे, ते या निमित्ताने समजलं. _/\_

परिचय करुन दिलेल्या काव्यसंग्रहाच्या कवींनीही दखल घ्यावी, दाद द्यावी ही गोष्ट लिहित्या-बोलत्या वाचकांसाठी तशी आनंदायी गोष्ट असते. मी-दीपाली आपण दखल घेतली, दाद दिली आभार. खरं तर, कविता वाचत गेलो, थांबत गेलो वाचत गेलो आणि जे उत्स्फूर्तपणे वाटलं ते लिहूनही टाकलं. खरं, तर अजून खूप काही लिहिता येईल अशा त्या प्रहरांच्या अक्षर नोंदी आहेत. धाग्यातही लिहिले होते की अनेक नोंदी सुटल्या. एक वाचक मित्र म्हणाले सर, थेट शांताबाई शेळके, इंदिरा संत यांची आठवण केली असे म्हणालात तर ते अधिक स्पष्ट करता येईल का ? मग आम्ही बोलत बसलो. निसर्ग पाहुन कोणाच्याही मनामधे प्रेम, आपूलकी निर्माण व्हावी. रंग, गंधात रमून जावे हा माणसाचा तसा नैसर्गिक स्वभाव आहे. माणूस घडतो, व्यक्तीमत्वविकास होतो. पाना-फुलांशी बोलायला जवळ जवळ सर्वांना आवडतं. निसर्गाची ओढ माणसाला जन्मजात असते. निसर्गात कोणास प्रियकर दिसतो, कोणास आई दिसते, कोणास मित्र दिसतो, मैत्रीण दिसते आणि आपला संवाद सुरु होतो. अशाच नोंदी प्रहरांच्या अक्षरनोंदीत दिसतात. कविता वाचतांना, इंदिराबाईंची आठवण व्हावी त्याचं कारण आसे की, त्यांचंही बालपण खेड्यात गेलं. बालपणापासून त्यांना निसर्गसहवास लाभला. शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेता घेताही त्यांचा निसर्ग संवाद सुरुच होता. आणि ते त्यांचं जीवनच बनून गेले. जुन्या काळी ओव्या आणि निसर्ग, गाणी हा जवळ जवळ जुन्या कुटुंबाचा भागच होता. निसर्गाशी संवास सुरु झालं की ते गाणं होतं. त्यांची एक 'कसे हासू' नावाची कविता आहे.
अंगणात जाई जुई हस तसे बिनमोल मन जाई खोलखोल झुळु झुळू येई वारा पाने फुले हालवीत मन पर्री थरारत.
साधा पाना फुलांना जागवणा-या वा-यांनी सुद्धा कवयित्रीचं मन थरारून जातं. साधी सोपी रचना असते आशय मात्र खोलवर जाणारा असतो. 'मन जाई खोल खोल' असा तो संवाद सुरु असतो. अशा अनेक त्यांच्या कविता आहेत. दीपाली ठाकूर यांचाही निसर्गाशी असाच स्नेह आणि संवाद आहे. त्यांची कविता त्याच वळणांची आहे, दीपाली ठाकूर म्हणतात-
वाट पाहती मिटून पाकळ्या जरा कोणत्या दिशेस तो असे रंगसोयरा पान पान आर्त सांगते ऋतूस संहिता साजि-या क्षणात जागल्या दिठी जुन्या व्यथा ( पुन्हा पुन्हा )
'पाकळ्या मिटून असतात, म्हणजे त्या वाट पाहात असतात' हे कोणाला सुचतं ? निसर्गप्रतिमा हे या कवितेंची वैशिष्ट्ये आहेत. असा तो सारखा निसर्ग संबंध काव्यसंग्रहात दिसून येतो. निसर्गाशी एकरुप झालेली ती कविता. अशा त्या गप्पा रंगल्या. निसर्गातील तरलेतेने आलेला अनुभव व्यक्त करण्याची पद्धती, निसर्गातील घटनांची संवेदनशीलता ही केवळ कवयित्रीपुरते मर्यादित राहात नाही. निसर्गकविता कवीची राहात नाही तर, तो निसर्ग अनुभव वाचक, समीक्षक, यांनाही तितकाच उत्कटतेने येतो हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्ये आहे, श्रीमंती आहे. मिपाकर, वाचक, प्रतिसाद देणा-या सर्वांचे मनापासून -दिलीप बिरुटे

‘प्रहरांच्या अक्षरनोंदी’ या आपल्या मिपाकर मी-दिपाली उर्फ दीपाली ठाकूर यांच्या पहिल्या-वहिल्या कवितासंग्रहाचं नुकतंच प्रकाशन झालं. दीपाली ठाकूर या विज्ञान शाखेच्या प्राध्यापिका आहेत. दीपाली ठाकूर या आंतरजालावर प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या नावाची चर्चा झाली ती त्यांच्या 'बहावा' या कवितेमुळे. फेसबुक, इन्स्टाग्राम, मराठी संकेतस्थळे, ब्लॉग यावर त्यांची ही कविता झळकली आणि त्यानंतर त्यांची ही कविता कोणीतरी कॉपीपेस्ट वाल्याने 'इंदिरा संत' यांच्या नावाने पुढे ढकलली.

घरबसल्या यू-ट्यूबवर संगीत दिवाळी पहाट २०२५

सुधीर कांदळकर ·

In reply to by स्वधर्म

सन्जोप राव 19/10/2025 - 07:20
अर्थातच खूप आवडल्याने. रस्म-ए-उलफत इथे आहेच https://www.youtube.com/watch?v=Nyhp5OK1ltQ&list=RDNyhp5OK1ltQ&start_radio=1 मदनमोहन यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे 'हमलोग' ने सादर केलेले दोन्ही भाग शांतपणे ऐकावेत. विभावरीचा शालीन स्वर, विक्रमचा संयत तबला आणि प्रसाद गोंदकरची सतार.. हा कार्यक्रम मी समक्ष पाहिला होता. त्याची आठवण अजून मनात ताजी आहे. https://www.youtube.com/watch?v=RO5RBUZ84a0&list=RDRO5RBUZ84a0&start_radio=1 https://www.youtube.com/watch?v=_XJ4k8WSEZg&list=RD_XJ4k8WSEZg&start_radio=1

कंजूस 19/10/2025 - 00:30
संध्याकाळी ऐकले विडिओ. रस्म-ए-उलफत ...>> नेमका हा व्हिडिओ अनअ‍ॅव्हेलेबल असे दाखवत आहे...>> वाचून परत तपासला ( EDGE browser) . दिसत आहे. पण सर्व गाणी महिला गायिकांची आहेत. मला गाण्यातलं( शास्त्रीय) कळत नाही पण देवांश भाटे याचं गाणं आवडतं. घेई छंद मकरंद https://youtu.be/Uy9gIMDyvSY?si=XxvrQ9ESbCVLLAgA आणि हे राम रंगी रंगले मन https://youtu.be/bKID432rfcA?si=7ueAHk8y8ItQAztn कुहू कुहू.... https://youtu.be/lWhnp5ggdz0?si=9mW4ocPlnfYThKC6 तर कधीतरी एखादी छोटी मुलगी AGT कार्यक्रमात चमकून जाते. Pranyaska Mishra. उत्स्फूर्त. https://youtu.be/zzwraaoppt0?si=cXe_978-SKxKfPFi ( थोडे अवांतर झाले.)

ओळख करून दिली नसती तर लतादीदी च गात आहेत असेच वाटले असते. अप्रतिम. नटभैरव आणी मधुवंती ची वेगळ्या प्रकाराची प्रस्तुती आवडली. जसे ऐकत जाईन तसा प्रतिसाद जरूर देईन. धन्यवाद.

In reply to by स्वधर्म

सन्जोप राव 19/10/2025 - 07:20
अर्थातच खूप आवडल्याने. रस्म-ए-उलफत इथे आहेच https://www.youtube.com/watch?v=Nyhp5OK1ltQ&list=RDNyhp5OK1ltQ&start_radio=1 मदनमोहन यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमाचे 'हमलोग' ने सादर केलेले दोन्ही भाग शांतपणे ऐकावेत. विभावरीचा शालीन स्वर, विक्रमचा संयत तबला आणि प्रसाद गोंदकरची सतार.. हा कार्यक्रम मी समक्ष पाहिला होता. त्याची आठवण अजून मनात ताजी आहे. https://www.youtube.com/watch?v=RO5RBUZ84a0&list=RDRO5RBUZ84a0&start_radio=1 https://www.youtube.com/watch?v=_XJ4k8WSEZg&list=RD_XJ4k8WSEZg&start_radio=1

कंजूस 19/10/2025 - 00:30
संध्याकाळी ऐकले विडिओ. रस्म-ए-उलफत ...>> नेमका हा व्हिडिओ अनअ‍ॅव्हेलेबल असे दाखवत आहे...>> वाचून परत तपासला ( EDGE browser) . दिसत आहे. पण सर्व गाणी महिला गायिकांची आहेत. मला गाण्यातलं( शास्त्रीय) कळत नाही पण देवांश भाटे याचं गाणं आवडतं. घेई छंद मकरंद https://youtu.be/Uy9gIMDyvSY?si=XxvrQ9ESbCVLLAgA आणि हे राम रंगी रंगले मन https://youtu.be/bKID432rfcA?si=7ueAHk8y8ItQAztn कुहू कुहू.... https://youtu.be/lWhnp5ggdz0?si=9mW4ocPlnfYThKC6 तर कधीतरी एखादी छोटी मुलगी AGT कार्यक्रमात चमकून जाते. Pranyaska Mishra. उत्स्फूर्त. https://youtu.be/zzwraaoppt0?si=cXe_978-SKxKfPFi ( थोडे अवांतर झाले.)

ओळख करून दिली नसती तर लतादीदी च गात आहेत असेच वाटले असते. अप्रतिम. नटभैरव आणी मधुवंती ची वेगळ्या प्रकाराची प्रस्तुती आवडली. जसे ऐकत जाईन तसा प्रतिसाद जरूर देईन. धन्यवाद.
बर्याच रसिकांना दिवाळी पहाट संगीत मैफिलीने साजरी करणे आवडते. जर कोणत्याही कारणाने अशा रसिकांना मैफिलीला जाणे शक्य झाले नसेल अशांसाठी काही दुवे खाली देतो आहे. शास्त्रीय संगीतासाठी एक दुवा तर सुगम संगीतासाठी काही दुवे देतो अहे. रसिकांना यातून काहीतरी नवे सुंदर असे अवसेल अशी आशा आहे. शास्त्रीय संगीत गायन जुगलबंदी : डॉ.

व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचन‌ प्रयोग

Bhakti ·

सुबोध खरे 29/09/2025 - 20:27
आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी राजे शिवाजी संग्रहालयात सुद्धा वॅन गॉफ ची बरीच चित्रे आहेत. मी ऍमस्टरडॅम येथे जाऊन व्हॅन गॉफ चे संग्रहालय पाहिले. २४ युरो तिकीट होते. म्हणजे आजमितीस जवळ जवळ ३००० रुपये. त्यानंतर मुद्दाम आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजीराजे संग्रहालयाला भेट दिली असता आपले संग्रहालय किती श्रीमंत आहे ते लक्षात आले. अनेक युरोपीय चित्रकारांची चित्रे आहेत राजा रविवर्मा यांची सुद्धा. अक्षरशः तीन तास पाहिल्यावरसुद्धा संग्रहालय बरेच बाकी होते. आणि तिकीट केवळ ६० रुपये. आपल्याला आपल्या गोष्टींची किंमत नाही हेच खरे. ज्यांना व्हॅन गोफ यांची चित्रे पाहायची इच्छा आहे त्यांनी मुंबईचा म्युझियम अर्थात छत्रपती शिवाजी राजे संग्रहालय याला जरूर भेट द्यावी

चौथा कोनाडा 29/09/2025 - 22:17
खुपच अप्रतिम आहे व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचनाचा प्रयोग. माझ्या मित्रामुळे पुण्यातील एफटीआयआयच्या प्रेक्षागृहात हे अभिवाचन ऐकण्याचा योग आला. त्यात अभिनेते गिरिश परदेशी आणि अभिनेत्री अश्विनी गिरी आणि इतर अभिवाचक होते.... हा लेख ही सुंदर ..... व्हान गॉग याच्या बद्दल उत्सुकता जागवणारा आणि अभिवाचन ऐकण्याचा अनुभव घेण्याला प्रवृत्त करणारा.

चित्रगुप्त 01/10/2025 - 04:09
व्हिन्सेंट व्हान गॉगबद्दल सखोल माहितीसाठी खालील माहितीपट अवश्य बघावा : बीबीसी डॉक्युमेंटरी (तीन भाग एकत्रितपणे, सुमारे अडीच तास) Waldemar On The Life Of Vincent Van Gogh | Vincent: The Full Story (Full Series) https://youtu.be/365r2m7_B10?si=zcy25utexGfjKbvX

सुबोध खरे 29/09/2025 - 20:27
आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी राजे शिवाजी संग्रहालयात सुद्धा वॅन गॉफ ची बरीच चित्रे आहेत. मी ऍमस्टरडॅम येथे जाऊन व्हॅन गॉफ चे संग्रहालय पाहिले. २४ युरो तिकीट होते. म्हणजे आजमितीस जवळ जवळ ३००० रुपये. त्यानंतर मुद्दाम आपल्या मुंबईतील छत्रपती शिवाजीराजे संग्रहालयाला भेट दिली असता आपले संग्रहालय किती श्रीमंत आहे ते लक्षात आले. अनेक युरोपीय चित्रकारांची चित्रे आहेत राजा रविवर्मा यांची सुद्धा. अक्षरशः तीन तास पाहिल्यावरसुद्धा संग्रहालय बरेच बाकी होते. आणि तिकीट केवळ ६० रुपये. आपल्याला आपल्या गोष्टींची किंमत नाही हेच खरे. ज्यांना व्हॅन गोफ यांची चित्रे पाहायची इच्छा आहे त्यांनी मुंबईचा म्युझियम अर्थात छत्रपती शिवाजी राजे संग्रहालय याला जरूर भेट द्यावी

चौथा कोनाडा 29/09/2025 - 22:17
खुपच अप्रतिम आहे व्हिन्सेंट व्हान गॉग-अभिवाचनाचा प्रयोग. माझ्या मित्रामुळे पुण्यातील एफटीआयआयच्या प्रेक्षागृहात हे अभिवाचन ऐकण्याचा योग आला. त्यात अभिनेते गिरिश परदेशी आणि अभिनेत्री अश्विनी गिरी आणि इतर अभिवाचक होते.... हा लेख ही सुंदर ..... व्हान गॉग याच्या बद्दल उत्सुकता जागवणारा आणि अभिवाचन ऐकण्याचा अनुभव घेण्याला प्रवृत्त करणारा.

चित्रगुप्त 01/10/2025 - 04:09
व्हिन्सेंट व्हान गॉगबद्दल सखोल माहितीसाठी खालील माहितीपट अवश्य बघावा : बीबीसी डॉक्युमेंटरी (तीन भाग एकत्रितपणे, सुमारे अडीच तास) Waldemar On The Life Of Vincent Van Gogh | Vincent: The Full Story (Full Series) https://youtu.be/365r2m7_B10?si=zcy25utexGfjKbvX
व्हिन्सेंट व्हान गॉग (१८५३-१८९०) १ उर्सूलाच्या(युजेनी) प्रेमात पडलेल्या व्हॅन गॉग सुरुवातीच्या काळात अनेक शेतातील चित्रे रेखाटली .अगदी तिला लग्नाची मागणी घातली, पण त्याच्या भ्रमाचा भोपळा फुटला. तीने तिचे लग्न आधीच ठरल्याचे सांगितले.

जाडजूड ग्रंथांद्वारा विषबाधा !

हेमंतकुमार ·

गवि 29/09/2025 - 13:13
रोचक माहिती. सुरुवातीच्या काळात, विशेषतः जुन्या काळात, एखाद्या पदार्थाचे किंवा तंत्राचे घातक परिणाम असू शकण्याची शक्यता गृहीत न धरता थेट वापर सुरू केला जात असावा. क्ष किरण, तेही तीव्रता कमी न केलेले, अत्यंत घातक असूनही ते समजेपर्यंत अगदी बुटासाठी पावलांचे माप घेण्यासाठी देखील ते तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले होते असे वाचले आहे.

In reply to by गवि

हेमंतकुमार 29/09/2025 - 13:36
क्ष किरण, तेही तीव्रता कमी न केलेले
बरोबर. यावरून एक गमतीदार घटना घडल्याचे वाचले आहे. 1895 मध्ये एक्स-रे चा शोध लागला. त्याच्याच पुढच्या वर्षी इंग्लंडमधील वृत्तपत्रांमधून एक्स-रे चा ‘दुरुपयोग’ यावर लेख लिहिले गेले होते. हा किरण आरपार भेदू शकणारा असल्याने त्याच्या साह्याने डॉक्टर लोक रुग्णाच्या शरीरातून ‘खाजगी गोष्टी’ आरपार बघत राहतील असे म्हटले गेले होते ! ( X-ray voyeurism). 😍

साधरण अशाच प्रकारचा मालिकेचा एक भाग ब्योमकेश बक्षी मधे पाहिलेला आठवतो. पुस्तकाच्या पानाला की लिफाफ्या च्या आतमधील कागदाला टाचणी ला विष लावलेले असते आणि त्याद्वारे एकाचा खून घडवून आणलेला असतो.

Bhakti 29/09/2025 - 14:56
रोचक माहिती.यावर कथा छानच आहेत. लॅबमध्ये डीएनए स्टेनिंग एजेन्ट EtBr,UV light वापरत असू तेव्हा हे कार्सिनोजन आहे सांगावं लागतं.एकदा एक मुलीचा चुकून EtBr ला किंचित स्पर्श झाला तेव्हा ती रडायला लागली. खूप समुपदेशन करून डोसेजवर अवलंबून आहे वगैरे सरांना समजावून सांगावे लागले.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 30/09/2025 - 07:36
EtBr ला किंचित स्पर्श झाला तेव्हा ती रडायला लागली.
बरोबर ! वैद्यकीय प्रयोगशाळांमधली काही रसायने देखील त्या गुणधर्माची असतात. त्यामुळे विद्यार्थीदशेत बऱ्याचदा त्यांचा बाऊ केला जातो आणि कधी कधी एकमेकांना घाबरवून थोडीफार गंमतही केली जाते.

मारवा 30/09/2025 - 02:45
Umberto Eco महान लेखक आहेत. त्यांची Foucault's Pendulum ही जगातील एक अद्भुत विलक्षण अशी कादंबरी आहे. Eco यांचा व्यक्तिगत ग्रंथ संग्रह हा जगातील सर्वात मोठ्या ग्रंथसंग्रह पैकी एक होता. त्यात सुमारे 50 हजार पुस्तके होती. त्यांच्या pendulum कादंबरीत जे ऐतिहासिक सांस्कृतिक संदर्भ येतात ते माती गुंगबकरणारे आहेत. त्यातला plot मेंदूला झिणझिण्या आणणारा आहे. अर्थात ते रहस्यकथा लेखक नाहीत हा तर एक साईड इफेक्ट त्यांच्या लेखनाचा होता.त्यांचं लेखन हे तत्वज्ञान,इतिहास,संस्कृती, या सोबत मानवी मनाचा तळ शोधणार अस आहे. Pendulum ही तर कादंबरी अशी आहे की जी प्रत्येक वाचनात तुम्हाला नवा संदर्भ नवा शब्द देण्याची क्षमता ठेवते. त्यांना एक मुलाखतीत जेव्हा विचारले होते की dan brown ज्याने da vichi code लिहिलेली त्याच्या theory विषयी तेव्हा ते गमतीने म्हणाले होते brown हा pendulum मधील एक पात्र आहे. त्यांच्यात होते की वाचक हा challenged झाला पाहिजे. तुम्ही जमल्यास त्यांची pendulum नक्की वाचा . प्रचंडेहनात करावी लागते पूर्ण समजणे अवघड आहे पण pendulum वाचनाची process च मला तरी खूप आनंद दायक वाटते. धन्यवाद लेखासाठी.

In reply to by मारवा

हेमंतकुमार 30/09/2025 - 07:44
pendulum नक्की वाचा .
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद ! खरंच इको थोर लेखक आहेत. त्यांच्या लेखनासाठी ते अनेक वर्ष अनेक प्रकारचे कष्ट घेत. ‘द नेम ऑफ द रोज’ ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी त्या कादंबरीतल्या सगळ्या संन्याशांची रेखाचित्रे काढली होती, तर ‘द आयलंड ऑफ द डे बिफोर’ या कादंबरीसाठी त्यांनी जुन्या काळातल्या जहाजांच्या रचनेचा तीन वर्ष अभ्यास केला होता. . . . Umberto Eco "पुस्तकांचे अस्तित्व' या विषयावर त्यांचे विचार अगदी मननीय आहेत. ते म्हणतात, "पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवी इतिहासातल्या मूलभूत शोधांपैकी एक आहे. अशा शोधांत बदलत्या काळानुसार फेरफार होत राहिले तरी त्यातील मूळ संकल्पना कायम राहते. छापीलच्या जागी इ-पुस्तक येईल, पण पुस्तकाला कधी मरण नाही !"

कॉमी 01/10/2025 - 12:46
मस्त लेख ! पुस्तकाच्या विषारी पानाने हत्या अशी अरेबियन नाईटस मध्ये गोष्ट वाचल्याचे आठवते आहे. राजा युनान आणि वैद्य दुबान नावाची गोष्ट.

गवि 29/09/2025 - 13:13
रोचक माहिती. सुरुवातीच्या काळात, विशेषतः जुन्या काळात, एखाद्या पदार्थाचे किंवा तंत्राचे घातक परिणाम असू शकण्याची शक्यता गृहीत न धरता थेट वापर सुरू केला जात असावा. क्ष किरण, तेही तीव्रता कमी न केलेले, अत्यंत घातक असूनही ते समजेपर्यंत अगदी बुटासाठी पावलांचे माप घेण्यासाठी देखील ते तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले होते असे वाचले आहे.

In reply to by गवि

हेमंतकुमार 29/09/2025 - 13:36
क्ष किरण, तेही तीव्रता कमी न केलेले
बरोबर. यावरून एक गमतीदार घटना घडल्याचे वाचले आहे. 1895 मध्ये एक्स-रे चा शोध लागला. त्याच्याच पुढच्या वर्षी इंग्लंडमधील वृत्तपत्रांमधून एक्स-रे चा ‘दुरुपयोग’ यावर लेख लिहिले गेले होते. हा किरण आरपार भेदू शकणारा असल्याने त्याच्या साह्याने डॉक्टर लोक रुग्णाच्या शरीरातून ‘खाजगी गोष्टी’ आरपार बघत राहतील असे म्हटले गेले होते ! ( X-ray voyeurism). 😍

साधरण अशाच प्रकारचा मालिकेचा एक भाग ब्योमकेश बक्षी मधे पाहिलेला आठवतो. पुस्तकाच्या पानाला की लिफाफ्या च्या आतमधील कागदाला टाचणी ला विष लावलेले असते आणि त्याद्वारे एकाचा खून घडवून आणलेला असतो.

Bhakti 29/09/2025 - 14:56
रोचक माहिती.यावर कथा छानच आहेत. लॅबमध्ये डीएनए स्टेनिंग एजेन्ट EtBr,UV light वापरत असू तेव्हा हे कार्सिनोजन आहे सांगावं लागतं.एकदा एक मुलीचा चुकून EtBr ला किंचित स्पर्श झाला तेव्हा ती रडायला लागली. खूप समुपदेशन करून डोसेजवर अवलंबून आहे वगैरे सरांना समजावून सांगावे लागले.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 30/09/2025 - 07:36
EtBr ला किंचित स्पर्श झाला तेव्हा ती रडायला लागली.
बरोबर ! वैद्यकीय प्रयोगशाळांमधली काही रसायने देखील त्या गुणधर्माची असतात. त्यामुळे विद्यार्थीदशेत बऱ्याचदा त्यांचा बाऊ केला जातो आणि कधी कधी एकमेकांना घाबरवून थोडीफार गंमतही केली जाते.

मारवा 30/09/2025 - 02:45
Umberto Eco महान लेखक आहेत. त्यांची Foucault's Pendulum ही जगातील एक अद्भुत विलक्षण अशी कादंबरी आहे. Eco यांचा व्यक्तिगत ग्रंथ संग्रह हा जगातील सर्वात मोठ्या ग्रंथसंग्रह पैकी एक होता. त्यात सुमारे 50 हजार पुस्तके होती. त्यांच्या pendulum कादंबरीत जे ऐतिहासिक सांस्कृतिक संदर्भ येतात ते माती गुंगबकरणारे आहेत. त्यातला plot मेंदूला झिणझिण्या आणणारा आहे. अर्थात ते रहस्यकथा लेखक नाहीत हा तर एक साईड इफेक्ट त्यांच्या लेखनाचा होता.त्यांचं लेखन हे तत्वज्ञान,इतिहास,संस्कृती, या सोबत मानवी मनाचा तळ शोधणार अस आहे. Pendulum ही तर कादंबरी अशी आहे की जी प्रत्येक वाचनात तुम्हाला नवा संदर्भ नवा शब्द देण्याची क्षमता ठेवते. त्यांना एक मुलाखतीत जेव्हा विचारले होते की dan brown ज्याने da vichi code लिहिलेली त्याच्या theory विषयी तेव्हा ते गमतीने म्हणाले होते brown हा pendulum मधील एक पात्र आहे. त्यांच्यात होते की वाचक हा challenged झाला पाहिजे. तुम्ही जमल्यास त्यांची pendulum नक्की वाचा . प्रचंडेहनात करावी लागते पूर्ण समजणे अवघड आहे पण pendulum वाचनाची process च मला तरी खूप आनंद दायक वाटते. धन्यवाद लेखासाठी.

In reply to by मारवा

हेमंतकुमार 30/09/2025 - 07:44
pendulum नक्की वाचा .
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद ! खरंच इको थोर लेखक आहेत. त्यांच्या लेखनासाठी ते अनेक वर्ष अनेक प्रकारचे कष्ट घेत. ‘द नेम ऑफ द रोज’ ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी त्या कादंबरीतल्या सगळ्या संन्याशांची रेखाचित्रे काढली होती, तर ‘द आयलंड ऑफ द डे बिफोर’ या कादंबरीसाठी त्यांनी जुन्या काळातल्या जहाजांच्या रचनेचा तीन वर्ष अभ्यास केला होता. . . . Umberto Eco "पुस्तकांचे अस्तित्व' या विषयावर त्यांचे विचार अगदी मननीय आहेत. ते म्हणतात, "पुस्तकाचा शोध चाकाच्या शोधासारखा मानवी इतिहासातल्या मूलभूत शोधांपैकी एक आहे. अशा शोधांत बदलत्या काळानुसार फेरफार होत राहिले तरी त्यातील मूळ संकल्पना कायम राहते. छापीलच्या जागी इ-पुस्तक येईल, पण पुस्तकाला कधी मरण नाही !"

कॉमी 01/10/2025 - 12:46
मस्त लेख ! पुस्तकाच्या विषारी पानाने हत्या अशी अरेबियन नाईटस मध्ये गोष्ट वाचल्याचे आठवते आहे. राजा युनान आणि वैद्य दुबान नावाची गोष्ट.
पंधराव्या शतकात कागदावरील छपाईचा महत्त्वपूर्ण शोध लागला. त्यानंतर कालौघात छापील पुस्तके बाजारात अवतरली. खूप मोठ्या आकाराची पुस्तके तयार करताना त्यांची बांधणी करण्याची विविध तंत्रे विकसित झाली. सुरुवातीला त्यासाठी जनावरांचे चामडे वापरले जायचे परंतु कालांतराने त्याच्या जागी जाडपुठ्ठा वापरात आला. सन 1840 मध्ये अशा बांधणी केलेल्या पुस्तकांचा कणा आकर्षक व चकाकता दिसण्यासाठी बांधणीदरम्यान त्यात पॅरिस ग्रीन या रंगद्रव्याचा देखील वापर होऊ लागला. पुस्तकांच्या सौंदर्यवर्धनाबरोबरच या रंगद्रव्याचा अजूनही एक लाभ होता तो म्हणजे, पुस्तकांचे कृमी व कीटकांपासून संरक्षण.

‘कालान्तर’ : समाजातल्या व्यापक पडझडीचे वास्तवदर्शन

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार 22/09/2025 - 08:09
Giovanni della Casa या 16 व्या शतकातील प्रसिद्ध इटालिय कवी, धर्मोपदेशक आणि मुत्सद्याने हे 100 पानी पुस्तक लिहिले होते. ते त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1558 साली प्रसिद्ध झाले. Galateoचा अर्थ ‘द रूल्स ऑफ पोलाइट बिहेवियर’ अर्थात, समाजात कसे वागावे आणि वागू नये. या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे. मुळात पुस्तकाचे नाव हे त्यांच्या एका जिवलग मित्राचे नाव होते. हे पुस्तक युरोपात प्रचंड लोकप्रिय झाले व त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. युरोपातील प्रबोधनपर्वात या पुस्तकाचा प्रभाव संपूर्ण युरोपीय संस्कृतीवर पडला आणि त्यातूनच तिथे शिष्टाचाराला महत्त्व प्राप्त झाले. कालान्तराने त्या पुस्तकाचे विशेषनाम असलेले शीर्षक इटालिय भाषेत शिष्टाचारसंहिता या अर्थाने सामान्यनाम बनले. चालू शतकातही त्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत असतात. पुस्तकाची पीडीएफ जालावर उपलब्ध असल्याने दोन-चार पाने वाचण्याचा प्रयत्न केला परंतु ते प्राचीन इंग्लिश (की युरोपीय भाषा मिश्रण?) झेपले नाही.

युयुत्सु 22/09/2025 - 11:49
या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे. वस्तूस्थिती अशी आहे की सभ्यपणा हा आता कमकुवतपणा समजला जातो. नखं दाखवल्याशिवाय मान राखला जात नाही.

कंजूस 22/09/2025 - 19:42
या पुस्तकात लेख आहेत. विषयवार आहेत. ठीक आहे.
सुरुवातीच्या तब्बल 13 लेखांतून शिक्षण पद्धतीत झालेले बदल टिपले आहेत. त्यात पाठांतर, शुद्धलेखन, उच्चार आणि हस्ताक्षरापासून ते संस्कार, गुरु-शिष्य नाते आणि विद्यापीठातील शिक्षणापर्यंतचे मुद्दे हाताळले आहेत. .......
- खरं म्हणजे समाज घडवणे आपलीच जबाबदारी आहे हे शिक्षकांनी उगाचच अंगावर घेतलेले काम ठरले.
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन .....
- जगात ब्रिटिश लोकांची कामाची पद्धत आणि संस्कृती हीच बरोबर अशी धारणा करून देण्यात आली. जर्मन जपान दूरच राहिले.
सुदृढ समाज जीवनासाठी आपल्यासमोर काही आदर्शांची सतत गरज असते. .....
यासाठी गेल आम्लेट हिचे बे-गमपुरा पुस्तक वाचायला हवे. समाज जीवन खरंच बदलले होते का? किंवा प्रयत्न,तरी होत होते का?
पुस्तकात सार्वजनिक शिष्टाचारासंबंधी तीन-चार प्रकरणे असून त्यामध्ये केलेली युरोपीय संस्कृती आणि आपली तुलना महत्त्वाची आहे. ........
आपल्या संरक्षण दलात अजून ब्रिटिश शिष्टाचारच पाळले जातात. "Chasing the Olive Dream" refers to the memoir by Shivani Oka Jagtap, ( याचे सांपल) किंडलवर सापडेल. कालान्तर वाचले नाही पण.. मला सुचले ते लिहिले. .

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 23/09/2025 - 07:21
जन्माने अमेरिकी असलेल्या या बाईंनी महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाशी लग्न केले आणि नंतर शेवटपर्यंत भारतीय नागरिक म्हणून राहिल्या ही माहिती वाचली. त्यांचे दलित उद्धाराचे कार्य प्रशंसनीय आहे ! /-\

Bhakti 22/09/2025 - 20:43
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.
ब्रिटिश काळात आधुनिकीकरण बरोबर अनेक न्यूनगंड भारताला जखडले असे म्हटले जाते.ब्रिटिशांना अनुकूल व्यवस्थेत अनेक मूळ संस्कृती लयाला गेली. चांगल्या विषयावर हे पुस्तक आहे.

तिता 27/09/2025 - 04:53
आज सर्वच व्यवसाय भ्रष्टाचारात अडकले असताना थोडाफार आदर्शवाद फक्त याच वर्गात शिल्लक असल्याचे ते म्हणतात....... स्वप्नाळू आहेत हे विचार. शहरात पैशामागे पळतात पण काही तत्वनिष्ठ असतील. ग्रामीण भागात परिस्थिती भयाण आहे.

हेमंतकुमार 22/09/2025 - 08:09
Giovanni della Casa या 16 व्या शतकातील प्रसिद्ध इटालिय कवी, धर्मोपदेशक आणि मुत्सद्याने हे 100 पानी पुस्तक लिहिले होते. ते त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1558 साली प्रसिद्ध झाले. Galateoचा अर्थ ‘द रूल्स ऑफ पोलाइट बिहेवियर’ अर्थात, समाजात कसे वागावे आणि वागू नये. या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे. मुळात पुस्तकाचे नाव हे त्यांच्या एका जिवलग मित्राचे नाव होते. हे पुस्तक युरोपात प्रचंड लोकप्रिय झाले व त्याची अनेक भाषांत भाषांतरे झाली. युरोपातील प्रबोधनपर्वात या पुस्तकाचा प्रभाव संपूर्ण युरोपीय संस्कृतीवर पडला आणि त्यातूनच तिथे शिष्टाचाराला महत्त्व प्राप्त झाले. कालान्तराने त्या पुस्तकाचे विशेषनाम असलेले शीर्षक इटालिय भाषेत शिष्टाचारसंहिता या अर्थाने सामान्यनाम बनले. चालू शतकातही त्या पुस्तकाच्या आवृत्त्या निघत असतात. पुस्तकाची पीडीएफ जालावर उपलब्ध असल्याने दोन-चार पाने वाचण्याचा प्रयत्न केला परंतु ते प्राचीन इंग्लिश (की युरोपीय भाषा मिश्रण?) झेपले नाही.

युयुत्सु 22/09/2025 - 11:49
या पुस्तकात नागरिकांकडून सभ्य आणि सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा केलेली आहे. वस्तूस्थिती अशी आहे की सभ्यपणा हा आता कमकुवतपणा समजला जातो. नखं दाखवल्याशिवाय मान राखला जात नाही.

कंजूस 22/09/2025 - 19:42
या पुस्तकात लेख आहेत. विषयवार आहेत. ठीक आहे.
सुरुवातीच्या तब्बल 13 लेखांतून शिक्षण पद्धतीत झालेले बदल टिपले आहेत. त्यात पाठांतर, शुद्धलेखन, उच्चार आणि हस्ताक्षरापासून ते संस्कार, गुरु-शिष्य नाते आणि विद्यापीठातील शिक्षणापर्यंतचे मुद्दे हाताळले आहेत. .......
- खरं म्हणजे समाज घडवणे आपलीच जबाबदारी आहे हे शिक्षकांनी उगाचच अंगावर घेतलेले काम ठरले.
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन .....
- जगात ब्रिटिश लोकांची कामाची पद्धत आणि संस्कृती हीच बरोबर अशी धारणा करून देण्यात आली. जर्मन जपान दूरच राहिले.
सुदृढ समाज जीवनासाठी आपल्यासमोर काही आदर्शांची सतत गरज असते. .....
यासाठी गेल आम्लेट हिचे बे-गमपुरा पुस्तक वाचायला हवे. समाज जीवन खरंच बदलले होते का? किंवा प्रयत्न,तरी होत होते का?
पुस्तकात सार्वजनिक शिष्टाचारासंबंधी तीन-चार प्रकरणे असून त्यामध्ये केलेली युरोपीय संस्कृती आणि आपली तुलना महत्त्वाची आहे. ........
आपल्या संरक्षण दलात अजून ब्रिटिश शिष्टाचारच पाळले जातात. "Chasing the Olive Dream" refers to the memoir by Shivani Oka Jagtap, ( याचे सांपल) किंडलवर सापडेल. कालान्तर वाचले नाही पण.. मला सुचले ते लिहिले. .

In reply to by कंजूस

हेमंतकुमार 23/09/2025 - 07:21
जन्माने अमेरिकी असलेल्या या बाईंनी महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाशी लग्न केले आणि नंतर शेवटपर्यंत भारतीय नागरिक म्हणून राहिल्या ही माहिती वाचली. त्यांचे दलित उद्धाराचे कार्य प्रशंसनीय आहे ! /-\

Bhakti 22/09/2025 - 20:43
आपल्यावरील दीर्घकालीन ब्रिटिश राजवटीमुळे पडलेला प्रभाव आणि जागतिकीकरणानंतर पडलेला अमेरिकी प्रभाव आणि त्यातून झालेला संस्कृतीसंगम यांचे विवेचन अभ्यासपूर्ण आहे.
ब्रिटिश काळात आधुनिकीकरण बरोबर अनेक न्यूनगंड भारताला जखडले असे म्हटले जाते.ब्रिटिशांना अनुकूल व्यवस्थेत अनेक मूळ संस्कृती लयाला गेली. चांगल्या विषयावर हे पुस्तक आहे.

तिता 27/09/2025 - 04:53
आज सर्वच व्यवसाय भ्रष्टाचारात अडकले असताना थोडाफार आदर्शवाद फक्त याच वर्गात शिल्लक असल्याचे ते म्हणतात....... स्वप्नाळू आहेत हे विचार. शहरात पैशामागे पळतात पण काही तत्वनिष्ठ असतील. ग्रामीण भागात परिस्थिती भयाण आहे.
ok गेल्या 50-60 वर्षांत आपल्या समाजात झालेल्या पडझडीचे चित्रण करणारा 43 लेखांचा हा संग्रह. हे लेख मुळात लोकमत दैनिकाच्या मंथन पुरवणीसाठी लिहिलेले होते. स्वातंत्र्याच्या कालखंडात आपण काय कमावले आणि काय गमावले यांचा हा ताळेबंद. त्यातून लक्षात येते की, कमावण्याच्या बाजूला थोडेच असून गमावण्याच्या बाजूला मात्र भरपूर आढळले आहे. काही स्वागतार्ह बदलांपेक्षा पडझड मात्र कितीतरी अधिक व चिंताजनक आहे.

अमेझॉन प्राईम सीरियल आस्वाद- 4 मोअर शॉट्स प्लीज !

प्रसाद गोडबोले ·

गवि 15/09/2025 - 16:38
ऑलरेडी बघून झाली आहे. आवडली होती. पण त्याबद्दल लिहिणारे बोलणारे मराठी संस्थळावर कोणी दिसले नाही. एका वेगळ्याच विश्वात जगणारी माणसे त्यात आहेत. पण जमून आली आहे खास. बघायला सुरुवात केली की त्या जगात ओढून नेऊन पूर्ण बघायला भाग पाडते. शेवटचा सीझन अर्थातच ओढून ताणून आहे. विशेषतः त्याची सुरुवात. जेह हे पात्र बेहद्द आवडले. त्यानंतर उमंग. समलैंगिक / बाय सेक्सुअल असून देखील जे स्ट्रेट आहेत त्यांनाही अशा प्रकारच्या संबंधात शरीराच्या पलीकडे ओढ आणि नातं असू शकतं हे कुठेही भडक न होता दाखवणे हे एक खास वैशिष्ट्य. हार्ट टचिंग भाग. त्या दोघींचा सुरुवातीचा. नंतर जेव्हा लिसाने साकारलेले पात्र उमंगला गृहीत धरू लागते तेव्हा वाईट वाटते आणि आपण बघता बघता लिंग, समलैंगिकता यापलीकडे जाऊन त्या नात्यातले धागे बघायला लागतो हेही कौतुकास्पद सादरीकरण.

चित्रगुप्त 16/09/2025 - 00:42
सुमारे दहा वर्षांपूर्वी असले काही बघण्यात कदाचित थोडी गोडी वाटली असती, पण आता मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही. या विषयावरील : Attention Span का कमी झालाय? | Dr.Nandu Mulmule | TATS EP 74। Marathi Podcast #ScreenTime https://youtu.be/16uTsKYcxz4?si=aEH7p-jbOxBSnCSp हा विडियो मननीय आहे.

In reply to by चित्रगुप्त

ओ काका
मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही.
असं काय करता ? आम्ही इतक्या कष्टाने लेख लिहायचा अन् तुम्ही सीरियल बघायला नाही म्हणायचं ?! श्या. किमान पहिला सीझन पहा, नाहीतर किमान पहिला एपोसिड पहा, तेही नाहीतर किमान पहिल्या एपिसोड मधील पहिला सीन पहा. स्त्री मुक्ती चळवळीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे ही सीरियल. सनातनी मनुवादी संस्कृती , त्यांनी स्त्रियांवर लादलेली बंधने ह्यांना लगावलेली सणसणीत चपराक आहे ही सीरियल. स्त्रीत्वाचा, सुधारणावादी पुरोगामित्वाचा, फेमिनिझम चां मुक्त हुंकार आहे ही सीरियल. हुंकारच का , सिंहीणगर्जना आहे ही सीरियल. स्वतःला पुरोगामी सुधारणावादी म्हणविणाऱ्या प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार ही सीरियल बघितली पाहिजे, विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे ! नक्की आवर्जून पाहा ही सीरियल.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 17/09/2025 - 05:23
मी नाही त्यातला. ना मी सनातनी, ना पुरोगामी, ना सुधारणावादी. मी जो आहे, जसा आहे, तो आणि तसाच आहे, आणि त्यात खुष आहे. कुठल्या कोण त्या बायका आणि बाप्प्ये - त्यांच्या भानगडी तेच जाणोत. आपुनको कोई लेनादेनाईच नई भिडु. आता उरलासुरला वेळ आणि डोळ्यांची उरलीसुरली शक्ती असल्या भानगडीत घालवायची नाहीये. अर्थात तुम्ही कळकळीने वगैरे लिहीत आहात, याचे कवतिक आहेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 17/09/2025 - 15:43
विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे !
--- अहो, ही शिरेल न बघताच खुद्द आमच्या जवळच्या नात्यात तिशीतल्या पाच - सात 'जरठकुमारी' आहेत त्यांना लग्न करायचेच नाहीये. उस्सेभी जादा म्हणजे काही लग्न झालेल्या मुलींना संतती नको आहे. (या मुद्द्यावरून त्यांनी फारकतही घेतलेली आहे) --- मनुवादीच काय, खुद्द हिंदूच या भूतलावरून हळूहळू आपोआपच संपणारसे दिसतेय.

Bhakti 17/09/2025 - 10:55
नाही नाही स्त्री बंडाची सुरूवात होण्यासाठी थेट ही मालिका पाहायची नाही,ही सर्वात शेवटी पाहायची. आधी घरातल्या धुण्याभांड्यापासून..मोलकरणीकी सारखी वागणूक लाथाडण्यासाठी "द ग्रेट इंडियन किचन"पासून सुरूवात करायची. लग्नच सर्वस्व नाही,तर तुझा स्वाभिमान जप यासाठी"क्लीन", "इंग्लिश विंग्लिश","थप्पड" पाहायचा. आणि मग ही सिंहगर्जना असलेली 4 मोअर शॉट्स प्लीज पाहायची. मला अजून मनूवाद्यांना चिरडणारे सिनेमा आठवले की येथे देईनच.तोपर्यंत या यादीत भर टाकायची असेल तर जरूर ‌द्या!

In reply to by Bhakti

कॉमी 17/09/2025 - 21:05
ऍमेझॉन प्राईम वरच असलेली "स्त्रीत्वाचा मुक्त हुंकारा"च्या अगदी विरुद्ध चित्र (स्त्रीत्वाचा दमनाखालील हुंदका?) दाखवणारी "द हॅण्डमेड्स टेल" सुद्धा सुचवेन.

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग असेच वाटत असते. अर्थात हे मी माझ्यापुरते बोलतोय. आता मनोरंजन कमी आणी तू तू मै मै जास्त. टोकाची भुमिका, भाषेचा वापर....... स्वलाल धन्य आता खरोखरच वाटते जुने मिपा पार बदलून गेले आहे. थोडेच जुने सदस्य आहेत ज्यांनी अजून ग्राउंड सोडले नाही. मी नवाच आहे.

गवि 28/12/2025 - 09:43
काल सहज प्राईम उघडले असता याचा पुढचा सीझन आलेला अचानकच दिसला. बघायला सुरुवात केली आहे. चौघींच्याही वयातला फरक जाणवतो. पहिला एपिसोड अर्धा बघून झाला. अजून तरी काही बरेवाईट मत नाही. कथेला पुढे कसे नेतात ते बघायचे.

पण नाव आठवत नाही. ही मालिका बाघायचा प्रयत्न करेन. अवांतर- अशा मालिका बघताना एकिकडे "मी नाही त्यातली" म्हणुन हे कुठेतरी परग्रहावर घडतेय अशी समजूत करुन घ्यावी तर आपल्याच आजुबाजुला जरा कानोसा घेतला तर विषय दारापर्यंत आलाय असे जाणवते. कदाचित घरातही किवा बेडरूममध्येही. काहीही अशक्य नाही. साठसत्तर वर्षांच्या आयुष्यात आपापला आनंद मिळवायला कोण कुठला मार्ग निवडेल काही सांगता येत नाही. फार लांब कशाला--शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर आपलेच जुने मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हा २५-३० वर्षात प्रत्येकाचे आयुष्य काय काय वळणाने गेलेय ते पाहुन चकीत व्हायला होते. कुणाचे व्यसन, कुणाची लफडी, कुणी घटस्फोटित, कुणी लिव्ह ईन, कुणी सिंगल पेरेंटिंग करतेय, तरी अजुन एल जी बी टी क्यु ऐकायला आले नाहीये. तेही येईल कधीतरी. असो. नाकाने कांदे सोलणारे आपण कोण? ज्याची त्याची निवड.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कांदा लिंबू 31/12/2025 - 14:59
शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर "तुमची X आता XL झालीय की XXL झालीय याची शहानिशा करण्याचा कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदर!" असं एक व्हत्सप्प फॉरवर्ड आलं होतं.

गवि 15/09/2025 - 16:38
ऑलरेडी बघून झाली आहे. आवडली होती. पण त्याबद्दल लिहिणारे बोलणारे मराठी संस्थळावर कोणी दिसले नाही. एका वेगळ्याच विश्वात जगणारी माणसे त्यात आहेत. पण जमून आली आहे खास. बघायला सुरुवात केली की त्या जगात ओढून नेऊन पूर्ण बघायला भाग पाडते. शेवटचा सीझन अर्थातच ओढून ताणून आहे. विशेषतः त्याची सुरुवात. जेह हे पात्र बेहद्द आवडले. त्यानंतर उमंग. समलैंगिक / बाय सेक्सुअल असून देखील जे स्ट्रेट आहेत त्यांनाही अशा प्रकारच्या संबंधात शरीराच्या पलीकडे ओढ आणि नातं असू शकतं हे कुठेही भडक न होता दाखवणे हे एक खास वैशिष्ट्य. हार्ट टचिंग भाग. त्या दोघींचा सुरुवातीचा. नंतर जेव्हा लिसाने साकारलेले पात्र उमंगला गृहीत धरू लागते तेव्हा वाईट वाटते आणि आपण बघता बघता लिंग, समलैंगिकता यापलीकडे जाऊन त्या नात्यातले धागे बघायला लागतो हेही कौतुकास्पद सादरीकरण.

चित्रगुप्त 16/09/2025 - 00:42
सुमारे दहा वर्षांपूर्वी असले काही बघण्यात कदाचित थोडी गोडी वाटली असती, पण आता मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही. या विषयावरील : Attention Span का कमी झालाय? | Dr.Nandu Mulmule | TATS EP 74। Marathi Podcast #ScreenTime https://youtu.be/16uTsKYcxz4?si=aEH7p-jbOxBSnCSp हा विडियो मननीय आहे.

In reply to by चित्रगुप्त

ओ काका
मी एकादा दोन तासांचा सिनेमा पण चिकटीने बघू शकत नाही. शिरेल वगैरेंचा तर प्रश्नच नाही.
असं काय करता ? आम्ही इतक्या कष्टाने लेख लिहायचा अन् तुम्ही सीरियल बघायला नाही म्हणायचं ?! श्या. किमान पहिला सीझन पहा, नाहीतर किमान पहिला एपोसिड पहा, तेही नाहीतर किमान पहिल्या एपिसोड मधील पहिला सीन पहा. स्त्री मुक्ती चळवळीच्या इतिहासातील एक मैलाचा दगड आहे ही सीरियल. सनातनी मनुवादी संस्कृती , त्यांनी स्त्रियांवर लादलेली बंधने ह्यांना लगावलेली सणसणीत चपराक आहे ही सीरियल. स्त्रीत्वाचा, सुधारणावादी पुरोगामित्वाचा, फेमिनिझम चां मुक्त हुंकार आहे ही सीरियल. हुंकारच का , सिंहीणगर्जना आहे ही सीरियल. स्वतःला पुरोगामी सुधारणावादी म्हणविणाऱ्या प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार ही सीरियल बघितली पाहिजे, विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे ! नक्की आवर्जून पाहा ही सीरियल.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 17/09/2025 - 05:23
मी नाही त्यातला. ना मी सनातनी, ना पुरोगामी, ना सुधारणावादी. मी जो आहे, जसा आहे, तो आणि तसाच आहे, आणि त्यात खुष आहे. कुठल्या कोण त्या बायका आणि बाप्प्ये - त्यांच्या भानगडी तेच जाणोत. आपुनको कोई लेनादेनाईच नई भिडु. आता उरलासुरला वेळ आणि डोळ्यांची उरलीसुरली शक्ती असल्या भानगडीत घालवायची नाहीये. अर्थात तुम्ही कळकळीने वगैरे लिहीत आहात, याचे कवतिक आहेच.

In reply to by प्रसाद गोडबोले

चित्रगुप्त 17/09/2025 - 15:43
विशेष करून स्वतःच्या घरातील मुलींना स्त्रियांना आवर्जून दाखवली पाहिजे ही सीरियल. जेणे करून जास्तीत जास्त मुली ह्या पुरोगामित्वाचा मार्ग स्वीकारतील आणि मनुवादी संस्कृती झिडकारून टाकतील. हीच खरी स्त्री मुक्ती आहे !
--- अहो, ही शिरेल न बघताच खुद्द आमच्या जवळच्या नात्यात तिशीतल्या पाच - सात 'जरठकुमारी' आहेत त्यांना लग्न करायचेच नाहीये. उस्सेभी जादा म्हणजे काही लग्न झालेल्या मुलींना संतती नको आहे. (या मुद्द्यावरून त्यांनी फारकतही घेतलेली आहे) --- मनुवादीच काय, खुद्द हिंदूच या भूतलावरून हळूहळू आपोआपच संपणारसे दिसतेय.

Bhakti 17/09/2025 - 10:55
नाही नाही स्त्री बंडाची सुरूवात होण्यासाठी थेट ही मालिका पाहायची नाही,ही सर्वात शेवटी पाहायची. आधी घरातल्या धुण्याभांड्यापासून..मोलकरणीकी सारखी वागणूक लाथाडण्यासाठी "द ग्रेट इंडियन किचन"पासून सुरूवात करायची. लग्नच सर्वस्व नाही,तर तुझा स्वाभिमान जप यासाठी"क्लीन", "इंग्लिश विंग्लिश","थप्पड" पाहायचा. आणि मग ही सिंहगर्जना असलेली 4 मोअर शॉट्स प्लीज पाहायची. मला अजून मनूवाद्यांना चिरडणारे सिनेमा आठवले की येथे देईनच.तोपर्यंत या यादीत भर टाकायची असेल तर जरूर ‌द्या!

In reply to by Bhakti

कॉमी 17/09/2025 - 21:05
ऍमेझॉन प्राईम वरच असलेली "स्त्रीत्वाचा मुक्त हुंकारा"च्या अगदी विरुद्ध चित्र (स्त्रीत्वाचा दमनाखालील हुंदका?) दाखवणारी "द हॅण्डमेड्स टेल" सुद्धा सुचवेन.

रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग असेच वाटत असते. अर्थात हे मी माझ्यापुरते बोलतोय. आता मनोरंजन कमी आणी तू तू मै मै जास्त. टोकाची भुमिका, भाषेचा वापर....... स्वलाल धन्य आता खरोखरच वाटते जुने मिपा पार बदलून गेले आहे. थोडेच जुने सदस्य आहेत ज्यांनी अजून ग्राउंड सोडले नाही. मी नवाच आहे.

गवि 28/12/2025 - 09:43
काल सहज प्राईम उघडले असता याचा पुढचा सीझन आलेला अचानकच दिसला. बघायला सुरुवात केली आहे. चौघींच्याही वयातला फरक जाणवतो. पहिला एपिसोड अर्धा बघून झाला. अजून तरी काही बरेवाईट मत नाही. कथेला पुढे कसे नेतात ते बघायचे.

पण नाव आठवत नाही. ही मालिका बाघायचा प्रयत्न करेन. अवांतर- अशा मालिका बघताना एकिकडे "मी नाही त्यातली" म्हणुन हे कुठेतरी परग्रहावर घडतेय अशी समजूत करुन घ्यावी तर आपल्याच आजुबाजुला जरा कानोसा घेतला तर विषय दारापर्यंत आलाय असे जाणवते. कदाचित घरातही किवा बेडरूममध्येही. काहीही अशक्य नाही. साठसत्तर वर्षांच्या आयुष्यात आपापला आनंद मिळवायला कोण कुठला मार्ग निवडेल काही सांगता येत नाही. फार लांब कशाला--शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर आपलेच जुने मित्र मैत्रिणी भेटतात तेव्हा २५-३० वर्षात प्रत्येकाचे आयुष्य काय काय वळणाने गेलेय ते पाहुन चकीत व्हायला होते. कुणाचे व्यसन, कुणाची लफडी, कुणी घटस्फोटित, कुणी लिव्ह ईन, कुणी सिंगल पेरेंटिंग करतेय, तरी अजुन एल जी बी टी क्यु ऐकायला आले नाहीये. तेही येईल कधीतरी. असो. नाकाने कांदे सोलणारे आपण कोण? ज्याची त्याची निवड.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

कांदा लिंबू 31/12/2025 - 14:59
शाळेच्या गेट टू गेदरला गेल्यावर "तुमची X आता XL झालीय की XXL झालीय याची शहानिशा करण्याचा कार्यक्रम म्हणजे गेट टुगेदर!" असं एक व्हत्सप्प फॉरवर्ड आलं होतं.
#पुरोगामी सुधारणावादी लेखन #बहुजन हिताय बहुजन सुखाय ______ ४ मोअर शॉट्स प्लीज, स्त्रीत्वाचा मुक्त हुंकार !! ______ '४ मोअर शॉट्स प्लीज!' ही Amazon Prime Video वरील एक लोकप्रिय वेब सिरीज आहे जी नुकतीच पाहण्यात आली. ही सीरियल जी केवळ मनोरंजनापलीकडे जाऊन आधुनिक भारतीय महिलांच्या जीवनातील अनेक पैलूंचा वेध घेते. ही मालिका म्हणजे आजच्या स्त्रीच्या भावनांचा, तिच्या संघर्षाचा, तिच्या स्वप्नांचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या 'मुक्त हुंकारा'चा आरसा आहे.

माझ्या पुण्याचा माझा गणेशोत्सव

जे.पी.मॉर्गन ·

सुक्या 05/09/2025 - 21:34
"माझं पुणं" म्हणन्याईतपत पुण्यात निगुतीनं रहायला कधी मिळालेच नाही. पण पुण्याचा गणेशोत्सव मात्र अक्षरशः जगलो आहे. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा जाउन आलो.

मस्त, सर्वच मनसोक्त उपभोगल्याने हल्ली कुठेच जात नाही. अर्थात जायची इच्छा असते पण एकतर कसबा पुनवडी पासून दूर हाडंपसरली आहेत. दुसरे ध्वनिप्रदूषण सहन होत नाही. बरेच वेळा महाराष्ट्राबाहेर गणपती उत्सव साजरा केल्याने त्या आठवणी वेगळ्या आहेत.

पण आत्ता अनंतचतुर्दशीच्या दिवशी एका कानाने काटा लगा आणि दुसर्‍या कानाने पैलवान आला गं पैलवान आला ऐकत आहे. तिसर्‍या कोणाच्या डीजेमुळे काचा हादरत आहेत आणि गाडी तर बिल्डिंगच्या बाहेर काढायची सोयच नाही. गाडी म्हणजे दुचाकी बरं का!! आणि गावात तर......... कॉलिंग अस्सल नदी अलीकडचे पुणेकर

चौथा कोनाडा 07/09/2025 - 14:36
व्वा .... सुंदर लिहिलंय ... लेखन वाचताना कातर व्ह्यायला झालं ! मी पुण्याचा नाही.. पण ४० वर्षांपुर्वी उपनगरात रहायला आलो .. अन पुणे संस्कृतीने आपलंस केलं ! हा प्रवास मी ही पाहिला , अनुभवला आहे. शेवटी जुनं ते सोंनं हेच खरं ! नव्यातील उपद्रवी गोष्टी दॄष्टीआड करायच्या अन नव्या आप्ल्याश्या .. हाच उपाय !

अभ्या.. 07/09/2025 - 17:14
सुंदर लिखाण पण.... उबग आलाय ह्या उत्सवाचा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अस्सल पुणेकराला काही सांगायची गरज नसते तशी काही ऐकून घेण्याचीही नसावीच. मूळ उद्देश वगैरे तर सोडून द्या, फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार हे पाहता अशा उत्सवावर सुंदर शब्दात लिहिलेल्या निबंधाची कीव करावी की संताप तेच कळत नाही.

In reply to by अभ्या..

रामचंद्र 09/09/2025 - 00:02
फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार> + दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल कमालीचा बेमुर्वतखोरपणा, समाजद्रोही सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व आणि थंड आणि षंढ बहुतांश यंत्रणा...

हा लेख एक प्रवास आणी त्याच्या आठवणी आहेत. खर तर हा लेख भटकंतीत हलवायला हवा. "वन्स अप ऑन अ टाईम"असा सिंड्रोम असतो. यावर ना तो संताप व्यक्त करायची जरूर आहे ना ही किव करायची गरज. सद्यस्थितीत आपले म्हणणे तंतोतंत खरे आहे पण कोण काय करू शकतो. कानावर, डोळ्यावर,खिशावर,जुन्या संस्कारी मनावर योजनाबद्ध बलात्कार आहे. काहीच करू शकत नाही तर मग सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही. बाकी जुनी नावे वाचून त्या काळात गेल्यासारखे जरूर वाटले.

एका दमात पुर्ण सिक्वेन्स सान्गित्लात "आहेस तिथून थोडा मागे चालत जा - आधी आमच्या ग्रामदैवत कसबा गणपतीच्या पायी डोकं ठेव आणि मग आमची ग्रामदेवता आई तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घे. अजूनही पुणेकराच्या घरात कार्य निघतं तेव्हा पहिली निमंत्रणपत्रिका कसब्याच्या गणपतीला जाते आणि दुसरी तांबड्या जोगेश्वरीला. पलिकडेच भाऊसाहेब जावळे रंगारींचा राक्षसवध करणारा गणेश बघ. त्वष्टा कासारचं दर्शन घेऊन मग दलबीरे - तू गुरुजी तालमीचा मूषकावर स्वार गणपती आणि तुळशीबागेची भव्य गणेशमूर्ती बघ. "डॅडी" इमामभाई खान यांचा जगोबादादा तालीम गणपती बघून मंडईच्या शारदा - गजाननाचे आशीर्वाद घे आणि तिथेच बाबू गेनू मंडळाची मूर्ती बघून, जिलब्या मारुती मंडळाच्या अनुपम सात्विक गणेशमूर्तीसमोर नतमस्तक हो. तिथून काही अंतरावरच्या केसरीवाड्यात लोकमान्यांच्या गणेशाचं दर्शन घे. तुला दिसेल खरं पुणं."

मूळचा गिरगावकर नि कामानिमित्त पेठकर ( सदाशिव पेठ) नि निवासनिमित्त डोंबिवलीकर . त्यामुळे मुंबई नी पुणे दोन्ही कडील मजा अनुभवली आहे . पेठेतील गणपतींचे सुरेख वर्णन केलय . लेख आवडला, तरी यापैकी अनेक गणपती पाहायचे राहिले . निंबाळकर पेठचा यावर्षीचा जिवंत देखावा प्रेक्षणीय होता , शनिपारची द्वारका पाहायचे स्वप्न गर्दीच्या महापुरात वाहून गेले .

सुक्या 05/09/2025 - 21:34
"माझं पुणं" म्हणन्याईतपत पुण्यात निगुतीनं रहायला कधी मिळालेच नाही. पण पुण्याचा गणेशोत्सव मात्र अक्षरशः जगलो आहे. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा जाउन आलो.

मस्त, सर्वच मनसोक्त उपभोगल्याने हल्ली कुठेच जात नाही. अर्थात जायची इच्छा असते पण एकतर कसबा पुनवडी पासून दूर हाडंपसरली आहेत. दुसरे ध्वनिप्रदूषण सहन होत नाही. बरेच वेळा महाराष्ट्राबाहेर गणपती उत्सव साजरा केल्याने त्या आठवणी वेगळ्या आहेत.

पण आत्ता अनंतचतुर्दशीच्या दिवशी एका कानाने काटा लगा आणि दुसर्‍या कानाने पैलवान आला गं पैलवान आला ऐकत आहे. तिसर्‍या कोणाच्या डीजेमुळे काचा हादरत आहेत आणि गाडी तर बिल्डिंगच्या बाहेर काढायची सोयच नाही. गाडी म्हणजे दुचाकी बरं का!! आणि गावात तर......... कॉलिंग अस्सल नदी अलीकडचे पुणेकर

चौथा कोनाडा 07/09/2025 - 14:36
व्वा .... सुंदर लिहिलंय ... लेखन वाचताना कातर व्ह्यायला झालं ! मी पुण्याचा नाही.. पण ४० वर्षांपुर्वी उपनगरात रहायला आलो .. अन पुणे संस्कृतीने आपलंस केलं ! हा प्रवास मी ही पाहिला , अनुभवला आहे. शेवटी जुनं ते सोंनं हेच खरं ! नव्यातील उपद्रवी गोष्टी दॄष्टीआड करायच्या अन नव्या आप्ल्याश्या .. हाच उपाय !

अभ्या.. 07/09/2025 - 17:14
सुंदर लिखाण पण.... उबग आलाय ह्या उत्सवाचा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे अस्सल पुणेकराला काही सांगायची गरज नसते तशी काही ऐकून घेण्याचीही नसावीच. मूळ उद्देश वगैरे तर सोडून द्या, फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार हे पाहता अशा उत्सवावर सुंदर शब्दात लिहिलेल्या निबंधाची कीव करावी की संताप तेच कळत नाही.

In reply to by अभ्या..

रामचंद्र 09/09/2025 - 00:02
फक्त झुंडशाही, राजकारणी शक्तीप्रदर्शने, पैश्याचा प्रचंड चुराडा आणि सक्तीचे ध्वनीप्रदूषण, बाहतुकीचा बोजवारा, मोठमोठ्या विभूतींची नावे जोडत घेतेलेले व्हॅलिडेशन, नाही तसल्या प्रथा आणि कृतींना संस्कृतीचे आणि परंपरांचे गोंडस लेबल आणि तेच खरे असे सांगत सर्वत्र होत असणारा त्याचा मूर्ख प्रसार> + दुसऱ्याला होणाऱ्या त्रासाबद्दल कमालीचा बेमुर्वतखोरपणा, समाजद्रोही सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व आणि थंड आणि षंढ बहुतांश यंत्रणा...

हा लेख एक प्रवास आणी त्याच्या आठवणी आहेत. खर तर हा लेख भटकंतीत हलवायला हवा. "वन्स अप ऑन अ टाईम"असा सिंड्रोम असतो. यावर ना तो संताप व्यक्त करायची जरूर आहे ना ही किव करायची गरज. सद्यस्थितीत आपले म्हणणे तंतोतंत खरे आहे पण कोण काय करू शकतो. कानावर, डोळ्यावर,खिशावर,जुन्या संस्कारी मनावर योजनाबद्ध बलात्कार आहे. काहीच करू शकत नाही तर मग सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही. बाकी जुनी नावे वाचून त्या काळात गेल्यासारखे जरूर वाटले.

एका दमात पुर्ण सिक्वेन्स सान्गित्लात "आहेस तिथून थोडा मागे चालत जा - आधी आमच्या ग्रामदैवत कसबा गणपतीच्या पायी डोकं ठेव आणि मग आमची ग्रामदेवता आई तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घे. अजूनही पुणेकराच्या घरात कार्य निघतं तेव्हा पहिली निमंत्रणपत्रिका कसब्याच्या गणपतीला जाते आणि दुसरी तांबड्या जोगेश्वरीला. पलिकडेच भाऊसाहेब जावळे रंगारींचा राक्षसवध करणारा गणेश बघ. त्वष्टा कासारचं दर्शन घेऊन मग दलबीरे - तू गुरुजी तालमीचा मूषकावर स्वार गणपती आणि तुळशीबागेची भव्य गणेशमूर्ती बघ. "डॅडी" इमामभाई खान यांचा जगोबादादा तालीम गणपती बघून मंडईच्या शारदा - गजाननाचे आशीर्वाद घे आणि तिथेच बाबू गेनू मंडळाची मूर्ती बघून, जिलब्या मारुती मंडळाच्या अनुपम सात्विक गणेशमूर्तीसमोर नतमस्तक हो. तिथून काही अंतरावरच्या केसरीवाड्यात लोकमान्यांच्या गणेशाचं दर्शन घे. तुला दिसेल खरं पुणं."

मूळचा गिरगावकर नि कामानिमित्त पेठकर ( सदाशिव पेठ) नि निवासनिमित्त डोंबिवलीकर . त्यामुळे मुंबई नी पुणे दोन्ही कडील मजा अनुभवली आहे . पेठेतील गणपतींचे सुरेख वर्णन केलय . लेख आवडला, तरी यापैकी अनेक गणपती पाहायचे राहिले . निंबाळकर पेठचा यावर्षीचा जिवंत देखावा प्रेक्षणीय होता , शनिपारची द्वारका पाहायचे स्वप्न गर्दीच्या महापुरात वाहून गेले .
सात- आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीचे दिवस होते. एरवी पुण्यात असताना कधी घरी गणपती बसवले नाहीत; पण दिल्लीत पांडे, गुप्ता, अरोडा, ब्रार, यादव, खान, मोइत्रा, रेड्डी, अय्यर अशा शेजार्‍यांच्या आग्रहामुळे दाही दिवस रोज घरी गणपतीची तबला - पेटी - ढोलकच्या साथीत जोरदार आरती व्ह्यायची. रोज एका घरातून बाप्पांसाठी प्रसाद यायचा. आमच्या घरी गेल्या दोन पिढ्यांत बनले नसतील इतके उकडीचे मोदक त्या एका आठवड्यात बनवले गेले होते. एकंदर धमाल होती. पण पुण्यातला गणेशोत्सव अर्थातच मिस करत होतो. असाच एक दिवस लवकर निघायच्या तयारीत असतानाच ऑफिसच्या डेस्कवरचा फोन वाजला. Long ring म्हणजे बाहेरचा फोन.

कल्पद्रुमाचिये तळी(ऐसी अक्षरे ३२)

Bhakti ·

निनाद 16/09/2025 - 15:11
फारच थोडक्यात मांडला आहे विषय. विस्तार आवडला असता. शेवट तर अगदीच त्रोटक आहे. तेथे विस्तार हवाच हवा.

In reply to by निनाद

Bhakti 16/09/2025 - 15:44
धन्यवाद,ह्या सर्व गोष्टींची ओळख माझ्यासाठी खूप नवी अनोखी होती.यातील प्रत्येक मुद्द्यांवर मोठे अभ्यासपूर्ण लेख मालिका होईल असे हे विषय आहेत.तरीही अजून बरेच मुद्दे मांडायला हवे होते हे मान्य आहे. हो कैलास लेणं आणि गीतेचा अठरावा अध्याय ज्ञानेश्वरांची रूपक रचना नक्कीच वाचली पाहिजे, अप्रतिम!!!

निनाद 16/09/2025 - 15:11
फारच थोडक्यात मांडला आहे विषय. विस्तार आवडला असता. शेवट तर अगदीच त्रोटक आहे. तेथे विस्तार हवाच हवा.

In reply to by निनाद

Bhakti 16/09/2025 - 15:44
धन्यवाद,ह्या सर्व गोष्टींची ओळख माझ्यासाठी खूप नवी अनोखी होती.यातील प्रत्येक मुद्द्यांवर मोठे अभ्यासपूर्ण लेख मालिका होईल असे हे विषय आहेत.तरीही अजून बरेच मुद्दे मांडायला हवे होते हे मान्य आहे. हो कैलास लेणं आणि गीतेचा अठरावा अध्याय ज्ञानेश्वरांची रूपक रचना नक्कीच वाचली पाहिजे, अप्रतिम!!!
१ कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे दिसते सुनीळ तेज गे मज पाहता वेणु वेदध्वनि नाद । उमटताली सहज गे बाईजे ।। ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.