भारांच्या जगात... ३
भारांच्या जगात... ३
मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत

भारांच्या जगात... ३
मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत

शांतीदूत भारत
भारत अमुचा जगात साऱ्या,विश्वशांतीचा देतो नारा ,
शांतीदूत हा, या जगताचा
बहुधर्माचे बहुवंशाचे, भारतवासी एक दिलाचे,
विविधतेत शोधून एकता पालन करिती सहिष्णुतेचे
देव धर्म अन ऐक्याची, शिकवण एका गंगेची
पवित्र गंगा आणि तिरंगा, वंदन करीतो भारत सारा
शांतीदूत हा, या जगताचा
हिमालयातून उगम पावती, अवखळ खळखळ नद्या वाहती,
पावन तिर्थी मंगल क्षेत्री ,गंगेमध्ये विलीन होती,
सवे घेउनी सर्व नद्यांना ,गंगा मिळते थेट सागरा,
सलीम मंसूर हे भारतीय वंशाचे कॅनेडियन प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्र आणि इस्लाम आणि मुस्लीम सत्यशोध आणि प्रबोधनाच्या दिशा हा त्यांच्या लेखन आणि व्याख्यानांचा मुख्य विषय आहे. त्यांची सर्वच मते मला पटली असे नाही पण भारतीयांना त्याबाबत मनन आणि चर्चा करणे आवडू शकेल असे वाटते. या पेक्षा अधिक माहिती देण्या पेक्षा युट्यूब लिंक्स देतो. त्यातील ११ मार्च २०१८ ची युट्यूबवरील मुलाखतच प्रथम पहावी.
ज्यांना टिका करायच्या आहेत त्यांनी माझ्या आधीच्या धाग्यांवर जावे, ज्यांना (खरोखर उपरोधाने नव्हे) मुस्लीमातील (परधर्मीय/नास्तिक द्वेष, तकफीर, हिंसा नसलेला) नेमस्तपणा (मॉडरेशन), सुधारणावाद, प्रबोधनवाद, आधूनिकता, अनुकूलनीयता, सहिष्णुता, लवचिकता, अभिव्यक्ती स्वात्रंत्र्य, कला आणि संस्कृती स्वातंत्र्याची बुज राखणार्या, रचनात्मक आणि सकारात्मक योगदानाचे कौतुकाचे दाखले देणे शक्य आहे त्यांनी धागा लेख न वाचताही प्रतिसादातून मनमोकळे कौतुक करण्यास हरकत नसावी.
एक राजपुत्र होता. सेवकांच्या गराड्यात वाढलेला. लाडाकोडात वाढलेला. शब्दही खाली पडू न दिला जाणारा. त्याला एक सवय होती - जेवण झालं, की एकातरी भोजनपात्राचा चक्काचूर केल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. उगाच, काही कारण नसताना.
राणी अस्वस्थ होई.
राजा म्हणे : "अगं, आपल्याला परवडतंय रोज एक भांडं फुटलं तरी. आपण राजपदावर उगाच आहोत का?"
पण राणीला पटत नसे. तिने राजपुत्राची ही सवय मोडायचं ठरवलं.
तिने राजकुंभकाराला बोलावून घेतलं. राजपुत्राला सांगितलं, तू यांच्याकडून मातीचे घडे बनवायला शिकायचंस. भविष्यात राजा होण्यासाठी हे गरजेचं आहे. थोडीफार कुरकुर करत का होईना, राजपुत्र गेला.
मुस्लीम धर्मीय अंधश्रद्धांबाबत चर्चा करताना पहिला अडथळा तथाकथित पुरोगाम्यांचा असतो, कोणतीही उणीव घ्या ती
(पुढील लेखन इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांवरून आणि अन्य सामुग्रीचा वापर करून लिहिण्यात आलेले आहे. संकेतस्थळांचा उल्लेख तळाशी क्रमवारीने दिला आहे आणि ते संदर्भ क्र.१, क्र.२ अशा प्रकारे दिलेले आहेत.)
बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.
भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. ब्रिटीश आपल्या भूमीत चालते झाले . पण त्यांनी आपल्या शिक्षणात आणि त्या अनुषंगाने आपल्या विद्वानांमध्ये जी भारतीय संस्कृती बद्दल हीनत्वाच्या भावनांची बीजे पेरून ठेवली आहेत ती नष्ट होण्याची गोष्ट तर सोडाच पण आता त्याचा समृद्ध वृक्ष झाला आहे कि काय अशी शंका अनेक कारणामुळे येते. त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे बालभारतीचे हे बारावीसाठी तयार केलेले मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक .
मी अलिकडे मिपावर कितीसा पुरोगामी आहेस ? हि कविता लिहिली. :) (त्या कवितेची प्रेरणा विशीष्ट मिपाकर आहेत असे वाटण्याचा संभव आहे :), तसे खरे असण्यास हरकत नव्हती :) पण त्यांच्या दुर्दैवाने -ते दुर्दैवावर विश्वास ठेवत नसलेतरी आम्ही ठेवतो :) - त्या कवितेची तात्कालीक प्रेरणा अभारतीय आमेरीकन व्यक्तीचे अभारतीय विषयावरचे लेखन आहे :( )
कौरव १०० आणि पांडव ५ हे आपण सर्वजण जाणतो. ह्या सन्दर्भामध्ये युधिष्ठिराच्या तोंडचा हा श्लोक प्रसिद्ध आहे:
आपत्सु विग्रहे प्राप्ते वयं पञ्च च ते शतम् ।
परैस्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् ॥
(आमच्याआमच्यात संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाच आणि ते शंभर. पण कोणा परक्याशी संघर्ष असेल तेव्हा आम्ही पाचासह शंभर.)